:-हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान,उच्च,उदात्त काहीही नाही.
जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे. आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार
त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत.
अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत.
खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!
ज्या पुरी, शृंगेरी, बद्रीनाथ, द्वारका याठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती!
2) शृंगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे!
3) श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते!
4) तिरुपतीचा बालाजी,
5) बद्रीनाथचा बद्रीकेश्वर
ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी
(तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्ध परंपरेची!)
बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली.
अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा
बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश:भिनला होता-लोकसेवेच्या,समतेच्या,ज्ञान-विज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी
*प्रबोधनकार ठाकरे* पुढे म्हणतात,
‘फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची!
तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली!
तिचे नाव एकविरा!
आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
परंतु हा‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही ?
हा गुरू आहे, तथागत गौतम बुद्ध !
आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
परंतु हा‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही ?
हा गुरू आहे, तथागत गौतम बुद्ध !
मंगळसूत्र,मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत.
बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे!
राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे कोरलेले आहे.
सन्दर्भ : देवळाचा धर्म आणि धर्माची देउळे
लेखक :- प्रबोधनकार ठाकरे
-------------🙏 ------------