काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी रात्री जेवून निवांत बसलो होते. दहा वाजले असतील. माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला.
‘हलो, काय करतो आहेस?’
‘काही नाही. बसलो आहे. काय विशेष?’, मी म्हणालो.
‘आत्ता लगेच येऊ शकशील का घरी?’
‘हो, येतो.’ आणि मी फोन बंद केला.
मी कपडे बदलले
आणि गाडी बाहेर काढायला निघालो. मित्र दुसऱ्या गावी रहात होता. जायला दीड दोन तास लागणार होते. लगेच बोलाविले आहे म्हणजे काहीतरी कारण नक्की असणार. काही पैसे, कॅश लागणार आहे का, बरोबर कोणाला घेऊन येऊ का, हे विचारण्यासाठी मी मित्राला परत फोन लावला.
‘हलो, अरे मी स्टार्टर मारतोय, काही
घेऊन यायला पाहिजे आहे काय?’
यावर तो काही बोलला नाही. पण रडू लागला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय घडले आहे कळेना. मी विचारले, ‘काय झाले?’ पण काही बोलेना. नुसताच रडू लागला. मी गोंधळून गेलो. काय करावे कळेना.
एवढ्यात फोनवर दुसरे कोणीतरी बोलले. मला अपरिचित आवाज होता. बहुदा
मित्राचा मित्र असावा.
‘अहो साहेब, काही झालेले नाही. काळजीचे कारण नाही. तुमचा मित्र आनंदाने रडत आहे.’ मी अधिकच गोंधळून गेलो.
‘थांबा तुम्हाला सगळे सांगतो म्हणजे समजेल,’ मित्राचा मित्र बोलत होता.
‘आम्ही सात आठ जण बसलो आहोत. मैत्रीवर चर्चा चालू होती. बोलता बोलता एक पैज लागली. आत्ता
प्रत्येकाने त्याच्या बाहेर गावच्या मित्राला फोन करायचा. आणि लगेच ये म्हणून सांगायचे. तो मित्र येतो म्हणाला पाहिजे. *आणि पैजेतील महत्त्वाची अट म्हणजे त्या मित्राने, काय, कशाला, एवढ्या रात्री काय, सकाळी आलो तर चालेल का, असे काहीही विचारता कामा नये.**. आम्ही सगळ्यांनी मित्रांना फोन
केले,प्रत्येकाने काय कशाला,म्हणून विचारले.फक्त तुम्हीच काहिही शंका न घेता येतो म्हणालात,आणि काय आणू का विचारलेत.आम्ही स्पीकरफोन वर ऐकले.तुमच्या मित्राला गहिवरुन येऊन तो रडत आहे.तो पैज जिंकला आहे.तुमच्या मैत्रीला सलाम!!!
आता मी रडू लागलो.मैत्रीच्या पैजेत पास झाल्याच्या आनंदात....तात्पर्य.......भरपूर मोठी मित्रांची यादी असण्या पेक्षा कुठलीही शंका न घेता मित्राच्या हाकेला ओ देणारे मित्र ठेवा.तुम्हीही असेच वागा.आपल्या मित्रांना कुटुंबाला वेळ द्या...बाकी फेसबुक/tweeter आहेच....मैत्रीच बंधन पाळता आलच
पाहिजे.....FRIENDS FOREVER!!!!!!..W.Up.share.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
**रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक गरीब जोडपं
भिकारी असतंच, असं काही नाही** ...
🙏
आज कोपरगाव येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते 'नको' म्हणाले.
मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा नको म्हणाले , मग पुढचा प्रश्न विचारला की :तुम्ही असे का हिंडताय?'🤔
मग सुरू झाला त्यांचा जीवनपट -
ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी परत चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते
आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्री कृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, 'डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल',
म्हणून मी आईच्या शब्दासाठी
🙏🚩१. मंत्रपुष्पांजली शब्दार्थ :-🕉️🚩🙏
मंत्रपुष्पांजली कुबेराला उद्देशून आहे. महाराष्ट्रात जास्त प्रचलित असलेली, आरती नंतर मंत्रपुष्पांजलीची प्रथा जाणीवपूर्वक आणली असावी.ही प्रथा कुणी, कशासाठी कधी सुरु केली हे प्रश्न अनुत्तरीच राहिले असले तरी, सर्वांसाठी सुशासित राज्याची .
प्रार्थना या मंत्रपुष्पांजलीतून व्यक्त होते. आपण मंत्रपुष्पांजलीची मूळ ऋचा आणि तिचा शब्दार्थ पहाण्याचा प्रयत्न करु..
मूळ ऋचा -
यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:|
(ऋग्वेद मंडल १.ऋचा१६४)
गुरुवार 22 तारखेपासून कोल्हापुरात पावसामुळे पाण्याची पातळी वाढू लागली. समस्त कोल्हापुरवासियांना चिंता वाटू लागली .आम्हीही त्यापैकी एक होतो . शुक्रवारी सकाळी आमच्या एका जवळच्या स्नेह्यांच्या घरी पुराचं पाणी यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं
स्थलांतर करणं अत्यावश्यक होतं. ते होतंय न होतंय तोच दुपारी आमच्या घराच्या अलीकडे भरपूर पाणी आलं आणि आपल्या घराच्या खाली पाणी येणार याची खात्री झाली. लाईट गेले.. पाणीपुरवठा खंडीत झाला. त्याच वेळी आमच्याकडे फरशी पुसणारी 'कस्तुरी' कामाला आली होती .दुसरीकडे राहायला जाण्यासाठी सामान
भरण्याची आमची गडबड सुरू होती. कस्तुरी म्हणाली, "उद्या जर पुराचं पाणी फार वाढलं तर मी कामाला येणार नाही".
तिला म्हटलं.."अगं आम्हीच चाललोय दुसरीकडे रहायला!" आम्ही सगळे गडबडीने नातेवाईकांकडे राहायला गेलो.
काल दि.26 रोजी रात्री आमची 'घरवापसी' झाली. आज सकाळी आमचा नेहमीचा
🚩हिंदु नो सावध रहा!!सतर्क रहा!!आचार विचारांनी आक्रमक व्हा🚩!मोदी 5 एक वर्षात सगळं सोडून निघून जातील. त्यांना मुलबाळ कोणी नाही. पैसे जमवणं हा हेतू नाही.
मोदींच्या पराभवामुळे आनन्द झालेल्या हिंदूंनी पुढचा विचार करायला हवा.
आज प बंगाल मध्ये अनेक भागांमधून हिंदू हाकलले गेले आहेत.
या पूर्वी कम्युनिस्ट राजवट होती त्यांनी एक एक करत उद्योग धंदे बंद केले. ममतानी फक्त मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ सुरु केला आहे. सुशिक्षित हिंदू बंगाल सोडून गेले आणि जात आहेत.
जे शिल्लक आहेत ते ममता च्या कार्यकर्त्यांच्या भितीनी मतदान करू शकत नाहीत. तिथून घुसणारे रोहिंग्या
काश्मीर पर्यंत पोचले आहेत.
मुसलमान एकजात बाहेर पडून मोदी विरोधी मतदान करतात.
हा मोदी विरोध नसतो तर हिंदू विरोध असतो.
पण हिंदू मात्र एकत्र न येता मोदी विरोध करत बसतात. या हिंदूंच्याच मोदी द्वेषामुळे आज मुस्लिम मस्तवाल होत आहेत.
मोगलांच्या काळातही हेच होत होत.
इतिहासापासून
नमस्कार.
एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल की भारत सरकारने चीनचे ११८ अॅप बॅन केले, ज्यामध्ये पबजी अॅप देखील शामील आहे. पबजीचे सर्वात जास्त अॅक्टिव्ह युजर्स भारतात होते आणि आतापर्यंत २२००० करोडपेक्षा जास्त पैसे ह्या अॅपच्या मालकाने पबजीमधून कमावलेले आहेत.
याआधीही भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बॅन केले होते, ज्यामध्ये टिकटॉक सारखा फेमस अॅप देखील शामील होता.
या बातमीवरून एक वैतागलेला पुणेकर म्हणतो, ‘अख्खा भारत चीनचे अॅप वापरतोय..! मग भारतातील पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते काय करताय? का यांचा
जन्म फक्त नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रिजला ट्रॅफिक जाम करायला झालाय?’ या माणसाचं बोलणं सर्वजण हसण्यावारी घेताहेत; परंतु खरंच हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? आपल्या देशात जगातील सर्वात जास्त इंजिनीअरर्स आहेत. जगातील सर्वात तरुण युवक आपल्या देशात आहेत त्यामुळे साहजिकच