कराचीवुडच्या अधिकाश फिल्ममध्ये मुलगा मुस्लिम आणि मुलगी हिंदू दाखवली जाते. एखाद्या फिल्म मध्ये हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी दाखवून तरी बघा काय फरक पडणारे तेव्हा असच स्वंघोषित राष्ट्रवादी आणि दानवीर अक्षय कुमार यांची फिल्म लक्ष्मी बॉम्ब लव जिहादला प्रमोट करणाऱ्याच काम केल गेल आहे.
अक्षय कुमार ची फिल्म #LaxmmiBomb ही फिल्म साउथ ची फिल्म #kanchana ची कॉपी-पेस्ट आहे. या फिल्मचा डायरेक्टर स्टोरी राइटर आणि हीरो हा राघव लॉरेंस हा आहे. पण कंचनामध्ये अभिनेत्याच नाव राघव आहे, आणि अभिनेत्रीच हिन्दू मुलीच नाव आहे. पण लक्ष्मी बॉम्ब या फिल्ममध्ये मुलीच नाव आश्विनी आहे.
या फिल्यमध्ये भगवान राम यांच दुसरं नाव राघव हे बदलुन त्या जागीचं हिरोच नाव आसिफ केल गेल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साऊथ ची फिल्म कंचनामध्ये भुताच नाव कंचना असतं. म्हणुन त्या फिल्मच नाव कंचना असतं होत. पण या फिल्ममध्ये भुताच नाव लक्ष्मी आहे, मग या फिल्मच नाव फक्त लक्ष्मी असं का नाही?
या फिल्मच नाव लक्ष्मी बॉम्ब का आहे, कारण कराचीवुड हिंदू अस्था दुखवण्याचं काम करत. जर या जागी या फिल्मच नाव आयशा किंवा मरियम बॉम्ब असतं. तर आता पर्यत फतवे निघाले असते शहर जाळली गेली आसती. आणि कराची वरून धमकीचे फोन आणि कराची वरून येणारी फंडिंग बंद झाली असती.
अक्षय कुमार दानवीर आहे, २-३ देशभक्ति वर फिल्म केली. म्हणजे तो राष्ट्रवादी अभिनेता आहे, असं ज्यांना वाटतं ते लोक जागतिक लेवलचे मुर्ख लोक आहेत. कराचीवुडमध्ये टीकायचं असेल तर राष्ट्रवादी होवून चालतं नाही. तर सेक्यूलर असाव लागतं जेव्हा XXX 2 या फिल्म मध्ये आर्मीचा केलेल्या अपमानावर
अक्षय कुमार शांत बसला होता. आणि बॉलीवुड च्या ड्रक्स मॅटरवर अक्षय ने विडियो बनवला होता. त्यावरून अक्षयची राष्ट्रवादी भावना समजली असेलच तरी मी तर लव जिहाद ला प्रमोट करणाऱ्या फिल्म ला बघणार नाही. आता तुम्हांला बघायचा असेल तर बघा आणि अजून एक गोष्ट #LaxmmiBombTrailer च्या ट्रेवरमध्ये-
एक सिनमध्ये सर्व परिवारवाले हिंदू देवी-देवताचा फोटो हातात धरून असतात. पण त्यांना हिंदू देवता वाचवतं नाहीत. तर आसिफ वाचवतो असा एक सिन आहे. कसं हिंदू चा अपमान #कराचीवुड करते हे पण बघुन घ्या.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शरदचंद्र पवार साहेब आज तुम्ही सत्तेत आहात तरी तुम्हांला मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. कमीत कमी त्या मराठा समाजाच्या व्यक्तीसाठी तरी आरक्षण द्या. जे एवढी वर्षे तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मत देत आहेत. कमीत कमी त्या मराठा समाजाच्या पोराचा तरी विचार करा. ज्यांनी आयुष्यात-
कधी स्वताच्या आईबापाला आधारवड म्हणलं नाही. किंवा ज्यांनी कधी स्वताच्या आईबापाचा फोटो डिपीला ठेवला नाही. पण तुमचा फोटो डिपीला ठेवला होता. तुमची जेव्हा साताऱ्यात पावसात सभा घेतली होती. तेव्हा तुमचा पावसाता भिजलेला फोटो टाकुन ज्यांनी तुम्हांला 80 वर्षोचा तरूण म्हणले होते. कमीत कमी-
त्यांचा विचार करा जे तुमचा विरोध केल्यावर महिलाना सुध्दा शिव्या देईला पुढे मागे बघत नाहीत. त्यांच्यासाठी आरक्षण द्या बाकी तुमच्या मराठा असलेल्या पाळीव #चाय_बिस्किट पत्रकाराना आरक्षणाची गरज नाही. कारण ते तुम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगतात पण बाकीच्याचा विचार करा. मुस्लिमाना आरक्षण-
उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा एका दलित मुलीवर बलात्कार झाला होता. तेव्हा कांग्रेस ने स्वताच्या फायद्याच राजकारण केल होत. मग जेव्हा एका पुजाऱ्याला राजस्थान मधील करौली येथे जिवतं जाळुन मारण्यात आल तर भाजपा त्या पुजाऱ्याला न्याय मिळावा म्हणुन राजस्थानमध्ये राजकारण करू शकतं नाही का?
आणि जर एखाद्या मौलवीची आशा प्रकारे हत्या करण्यात आली असती. तर शहरची शहर जळताना दिसली असती. मग स्वताला कट्टर हिंदुत्ववादी म्हणाणारे स्वंघोषित हिंदू पुजऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपिना शिक्षा मिळावी म्हणुन आवाज पण उठवू शकत नाहीत का? पालघर असो वा राजस्थान आशा प्रकारे हिंदूची हत्या होत
राहणार केंद्र सरकारला आशा घटनेत लक्ष घालण्याची गरज आहे. कारण राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फक्त एक ट्विट केला. आणि त्यांची याबद्दलची सर्व जवाबदारी संपली पण विचार करा. हिच घटना जर भाजपा शासित राज्यात घडली असती तर राहुल गांधी आणि प्रियंका तसेच कांग्रेस नेत्यानी
खिलाफत : खिलाफत ही संज्ञा इस्लामच्या धार्मिक-राजकीय परंपरेस उद्देशून वापरली जाते. खलीफा या शब्दाचा मूळ अर्थ प्रेषिताचा वारस. मुहंमद पैगंबर हे धर्मसंस्थापक आणि राज्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या वारसाला धर्मप्रमुख व राज्यप्रमुख म्हणून दुहेरी अधिकार प्राप्त झाले.
मुहंमद पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे वारस म्हणून ⇨ अबू बकर, ⇨ उमर, ⇨ उस्मान व ⇨ अली यांच्याकडे अनुक्रमाने खलिफापद आले. अरब टोळ्यांमध्ये वयाने वडील आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीकडे टोळीचे प्रमुखत्व जात असे, याच न्यायाने मुहंमदांनंतरचे पहिले चार खलीफा निवडण्यात आले.
अबू बकरने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. मक्का व मदीना या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमला नाही. या वेळी इस्लामची स्थिती मोठी चमत्कारिक होती. जे मुहंमदांना अमर समजत, ते त्यांच्या मृत्यूने भांबावले होते. साहजिकच इस्लामचा डोलारा कोसळतो की काय, अशी स्थिती झाली होती.
नरेंद्र मोदी सरकारने आणलेला नवीन कायदा आणि त्यामुळे होणारा परिणाम
या कायद्याला समजून घेण्याच्या पूर्वी आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया.
१) उसाचे पिक नगद मानले जाते. महाराष्ट्रात उसाला दर जास्तीत जास्त ३४०० मिळतो. रिलायंस उत्तर प्रदेशात पाच हजार आणि साडे
पाच हजार मिळतो. आपल्याकडे बाजूच्या कारखान्याला शेतकरी उस टाकू शकत नाही कारण झोनबंदी आहे. ( हे नाटक नवीन कायद्याने कायमचे बंद होईल. म्हणून सगळे उससम्राट पिसाळले आहेत. )
२) कापसाच्या बाबतीत कापूस एकाधिकार योजना आहे अर्थात शेतकरी फेडरेशन ला कापूस टाकण्यास बाध्य आहे.
आज या योजनेचा फास बराच मोकळा झाला आहे परंतु १९८० पासून आजवर या योजनेने शेतकरी अक्षरशः भिकेला लावला आहे. विदर्भातील आत्महत्यांचे एक मुख्य कारण कापूस एकाधिकार आहे. सरकारी फेडरेशन कापूस विकत घेणार. कापसाची ग्रेड , ग्रेडर ठरवणार. ग्रेडर कोण राजकीय हितसंबंध बघून लावलेले कार्यकर्ते जे
ज्या कालखंडातील काळाला भारतातून सोन्याचा धूर निघायचा किंवा सोने की चिडिया अस ओळखतात तो कालखंड म्हणाजे गुप्त घराण्याचा इतिहास. त्याची सुरुवात केली समुद्र गुप्त ने.
भारतवर्षात महाभारत आणि रामायण काल्पनिक की सत्य यावर मतभेद आहे. हा कालखंड सोडल तर गेल्या 2500 वर्षात समुद्र्गुप्ता
सारखा लढवय्या आणि पराक्रमी राजा झाला नाही. या राजाने एक सुद्धा लढाई हरले नाही.पण आपल्या इतिहासात याला स्थान का मिळाले नाही याचेच नवल वाटते.याच वंशातील चंद्रगुप्त द्वितीय कालखंडाला भारताचा सुवर्णयुग म्हणतात.
भारतात सातव्या शतकापासून अरब लोकांचे हल्ले होते आहे. अकराव्या शतकापासून
भारतात 700 वर्ष मुस्लिम राजवटीचे वर्चस्वाखाली होते तरीसुद्धा तिसऱ्या शतकातील समुद्रगुप्ता च्या पराक्रमाचे अनेक पुरावे आहेत.आज सुद्धा अनेक ठिकाणी हे पुरावे सापडतात.
प्रयाग (अलाहाबाद) इथे एक मोठा शिलालेख आहे ज्यात कवी हरिसेन यांनी समुद्रगुप्त ने जिंकलेले देशाची यादीच लिहली आहे.
विरोधकांनो, मला एक छोटीशी मदत हवी आहे,
कराल का प्लिज?🙏
काल मोदी सरकारने ऐतिहासिक शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० ही विधेयके 👇
लोकसभेत पास केली आहेत. ही विधेयके शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दलाल आणि इतर सर्व अडथळ्यांपासून मुक्त करेल. या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकायला नवीन संधी मिळतील. यामुळे त्यांचा नफा वाढेल. याद्वारे कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि शेतकरी सक्षम 👇
होईल! शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल. शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल. कर न लावल्यामुळे शेतकर्यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत माल मिळेल. खासगी गुंतवणूकीमुळे शेतीला गती येईल, रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. 👇