दिल्लीत ल्यूटेन्स बंगलोज, या नावाचा भाग आहे. Lutyen या ब्रिटिश आर्किटेक्चरने संसदेच्या सभासदांना रहाण्यासाठी रेखांकित केलेला हा दिल्लीतला एक विशेष प्रभाग आहे.यातले बंगले हे अत्याधुनिक सोयींनी युक्त असून फक्त संसद सदस्यांनी ते लोकसभेचे सभासद असेतो ते वापरावे असा संकेत होता. 👇
पण काॅन्ग्रेसच्या अनेक सदस्यांनी हे बंगले त्यांचे सदस्यत्व संपल्यानंतरहि आपल्या बापाचा माल असल्याप्रमाणे ते ताब्यात ठेवून उपभोगले. त्याना बाहेर काढणे भोंदू काॅन्ग्रेस सरकारला जमले नाही. जनतेच्या पैशांवर ही स्वार्थलोलूप मंडळी ऐष करीत राहिली. 👇
परंतु,मोदी सरकार आल्यावर त्यांनी या फुकटखाऊंची उचलबांगडी सुरू केली. पहिल्या वर्षीच चारशे साठ फुकटे हाकलले गेले.त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन पाहिले.पण हाय ! त्याना आपले बाडबिस्तरा गुंडाळावाच लागला. आता ही संख्या पंधराशेवर पोहोचली आहे. आता हे सर्व फुकटखाऊ नरेंद्र मोदी 👇
यांचे कट्टर शत्रू बनले आहेत यात नवल नाही.
माजी पंतप्रधान चरण सिंग याचा पुत्र अजीत सिंग हा असाच एक चिकटून बसलेला होता. त्याचे सामान उचलून घराबाहेर फेकून दिले तेव्हा तो कटला.
अभिनेत्री नंदिता दास इचा बाप चित्रकार जतीन दास,हा अजून एक चिकटू. हाकलून दिला. 👇
मोदींना पाठिंबा देण्यास, नेहरू गांधी प्रमाणे पत्रकार किंवा लेखक का नाहीत, याचे कारण ते सर्व पैसा किंवा अन्य लालचींना बळी पडत होते.इसलीये म्हणून हा आकडा पंधराशेवर फुगला आहे. पण या स्वच्छता मोहिमेवर ही वर्तमानपत्रे मौन धारण करून आहेत. बरेचसे काॅन्ग्रेसचे पोसलेले चमचेहि 👇
हाकलून दिले गेले आहेत.आता ते खवळून उठणार नाहीतर काय?
एका अनाम काॅन्ग्रेस एम.पी.ने, The Telegraph मध्ये लिहिले होते की
" काॅन्ग्रेस ही पार्टी नियमांचे पालन सक्तीने करीत नव्हती
सरकारला पाठिंबा देण्यास तयार असलेल्या लोकांसाठी ल्यूटेन्स हे मुक्त कुरण होते. 👇
काॅन्ग्रेस च्या राज्यात एखादी केस सुप्रीम कोर्टात जाण्याआधी तिथे कोण जज्ज असतील व निकाल काय, हे आधी ठरत असे.
सत्तर वर्षे काॅन्ग्रेसने प्रेस व न्याय संस्था कशी ताब्यात ठेवली व वापरली,याचे हे गुपित आहे.
गुजरात हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश श्री.एम.बी सोनी,यांनी हे लिहिले आहे. 👇
जेव्हा गुजराथच्या दंग्यासंबंधी केस तीस्ता सुप्रीम कोर्टात दाखल होई तेव्हा ती जज्ज आफताब आलम या जज्जाकडेच दिली जाई.ही ऑर्डर वरून येई.आफताब ची मुलगी अरूसा आलम ही तीस्ताच्या सबरंग व NGO ची पार्टनर होती.व ती केंद्रीय मंत्री व सुप्रीम कोर्टाचे अॅडव्होकेट कपिल सिब्बल यांची पत्नी 👇
होती.सोनींनी मुख्य न्यायाधीशांना एक पत्र लिहिले व आफताब अस्लम व जस्टिस अभिलाषा कुमारी, (हिमाचल प्रदेश मुख्य मंत्र्यांची मुलगी) यांचे दहा निकाल रोखून धरले. हे पत्र आठ हजार पानी होते.
त्यानंतर ही टोळी गुजराती खटल्यांपासून दूर ठेवली गेली.
👇
जर जस्टिस सोनी नसते तर मोदींना गुन्हेगार ठरविण्याचा पक्का बंदोबस्त काॅन्ग्रेसने केला होता.
तुम्ही कधी राहुल गांधी, लालू प्रसाद यादव, सीताराम येंचुरी,मायावती,ममता बॅनर्जी, मेहबूबा,अखिलेष यांना एकमेकांना चोर म्हणून संबोधताना ऐकलंय?
नाही!
त्यांच्या पैकी कुणी जेल मध्ये आहेत.काहीवर 👇
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत.काहींवर खटले चालू आहेत. पण ते एकमेकाना कधीच चोर म्हणत नाहीत.
पण मोदी, ज्यांच्या वर एकही खटला नाही. आरोप नाही.ते मात्र यांच्या दृष्टीने चोर आहेत.
गोष्ट विचार करण्याची व कृती करावी अशी आहे.या पाजी चोरांना शिक्षा झालीच पाहिजे.
👇
फक्त मोदींना पाठिंबा द्या.त्यांचे हात बळकट करा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महात्मा गांधींचे साऊथ आफ्रिकेतील जीवन आणि भारतात आल्यावर स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने केलेले प्रयत्न यांबद्दल सर्वांनाच माहीत असेल. परंतु या दोन्ही कालखंडांंच्या दरम्यानचा काळ फार जणांना माहीत नसावा. त्याबद्दलच इथे माहिती देत आहे. 👇
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात साऊथ आफ्रिका मध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात दुसरं बोअर युद्ध झालं. हे युद्ध ११ ऑक्टोबर १८९९ ते ३१ मे १९०२ दरम्यान लढलं गेलं होतं.
यात ब्रिटिशांविरोधात साऊथ आफ्रिकन रिपब्लिक आणि द ऑरेंज फ्री स्टेट या २ राज्यांनी बंड पुकारलं होतं. 👇
या युद्धात शेवटी विजय ब्रिटिशांचाच झाला. सांगायची गोष्ट अशी की ब्रिटिशांतर्फे जे भारतीय या युद्धात लढले गेले होते त्यात महात्मा गांधींजींंनीही सहभाग घेतला होता.
गांधीजींनी ब्रिटिश फौजेत ३०० भारतीय आणि ८०० इतर सैनिक मिळून Natal Indian Ambulance Corps मध्ये भारतीय सैनिकांच्या 👇
महाराष्ट्रात परत एकदा कोरोना पेशंट वाढायला लागले असताना, कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवूण तुकडे तुकडे गैंगचा सरगना कन्हैया कुमार (@kanhaiyakumar) यांची सभा कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (@mrhasanmushrif) यांच्या उपस्थित होते.
आणि या सभेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (@OfficeofUT) यांनी परवानगी दिली आहे.
पण ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर यांच्या पक्षाच नाव आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आजपर्यत मत मागितली आज त्यांच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला मात्र निर्बंध घातले आहेत.
आणि कलम 144 लावला आहे, यांच्या मनात इतका मोदी द्वेष भरला आहे. कि हे आता देशाचे तुकडे करण्याचे नारे देणाऱ्या कन्हैया कुमार यांला बोलवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात सभा घेत आहेत, आणि लोकाचे जीव धोक्यात घालत आहेत. कन्हैया कुमार यांच्या सभेने कोरोना पळून जाणार आहे का?
महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना धमकी दिली आहे, कि त्यांच्या फिल्मचे शुटींग महाराष्ट्रात होवून देणार नाही. पटोले यांना मला एक विचारायच आहे, महाराष्ट्र हा काय सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे का?👇
जे तुम्ही महाराष्ट्रात त्यांच्या फिल्मचे शुटींग होऊन देणार नाहीत. आणि जेव्हा कंगना राणावत यांनी मुंबई ची तुलना पीओके बरं केली होती. तेव्हा पाकिट घेऊन किती तरी मराठी अभिनेत्यानी आणि अभिनेत्री नी हॅशटॅग चालवले तसेच कंगना यांना ट्रोल केल होत. मग आज राज्यात महाराष्ट्रात बलात्कार 👇
होत आहेत, अनेक घटना घडत आहेत मग मराठी कलाकरांनी कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सरकार विरूद्ध आवाज का उठवला नाही. त्यांच्या विरूद्ध आम्ही काही बोललो का? त्यांना दम दिला का? देशावर जबरदस्ती आणिबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पक्षाच्या नेत्याकडुन अपेक्षा तरी काय ठेवणार पण 👇
जेजूरीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच उद्घाटन आधी झालेलं असतानाही केवळ स्वतःच्याच घराण्याला मोठेपण देण्याच्या हट्टाखातर, आणि होळकर घराण्यात वाद निर्माण करून फूट पाडून धनगर मतांची मलई ओरपता यावी या कुटील हेतूने पुन्हा उद्घाटन करताना केलेल्या भाषणात शरद पवार नेहेमीच्याच👇
"महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही.. मला म्हणालात तर मात्र चालेल" या देशमालकी शैलीत आता जाहीरपणे म्हणालेत की..
"ज्या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आमदार आहेत त्या मतदार संघातील चौंडी गावात आहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला" 👇
म्हणजे रोहित पवार यांचे थोरपण मोठेपण समाजातील स्थान मानमरातब खानदानी रुबाब वगैरे वगैरे कितीतरी जास्त आहे हे समस्त धनगर आणि बहुजन समाजाच्या गळी उतरवण्याचा हा अगदी टिपिकल डाव आहे.. धनगर समाजाने रोहित पवारांना नेता मानावे यासाठीच्या वातावरणनिर्मितीची ही पहिली पायरी पुण्यश्लोक 👇
चूक आमचीच आणि शंभर टक्के आमचीच आहे.! आम्ही फार लवकर घटना आणि नाव विसरून जातो.
#प्रशांत_पुजारी आठवतोय का कुणाला ? ज्याच्या आईवडिलांच्या देखत मुडबिद्री मध्ये शांतिदूतांनी चाकू आणि तलवारींनी फाडून मारलं होत.!
कुणाला आठवतोय का तो रामलिंगम ज्याचे तामिळनाडूमध्ये हात फक्त ह्यासाठी 👇
कापून टाकले होते की त्याने मुस्लिम धर्मप्रसाराला विरोध केला होता!
तुम्हाला आठवतोय का #चंदन_गुप्ता ज्याची कासगंज मध्ये निर्ममतेने, हत्या केली गेली फक्त वंदेमातरम म्हटल्याबद्दल! तो #लोटन_निषाद आठवतोय ज्याला प्रयागराज मध्ये दिवसाढवळ्या गोळी घातली गेली? आठवतायत का अंकित सक्सेना, 👇
लक्षात आहे का तो आय बी चा ऑफिसर #अंकित_शर्मा ज्याला आम आदमी पार्टीचा नेता ताहीर हुसैन ह्याच्या घराबाहेरच्या नालीत टोचून टोचून मारल्यावर फेकून दिलं होतं.? लक्षात आहेत का दिल्लीचे डेंटिस्ट 👇