मोदीनी कृषी कायदे रद्द केले, बरं झाल!

पंजाब: असंख्य मीडिया रिपोर्ट्सनी एकेकाळी देशातील सर्वात वेगाने वाढणारे राज्य असलेल्या पंजाबमध्ये ड्रग्सने घातलेल्या धुमाकुळाबद्दल माहिती दिली आहे. मादक पदार्थाचा गैरवापर आणि ड्रग्जच्या व्यसनात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दलालांमुळे राज्याची ढासळलेली कृषी अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि ग्रामीण भागात हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारी पंजाबची तरुणाई ड्रग्जकडे वळली आहे हे सत्य आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेली तरुण पिढी हातात हत्यार उचलायला वेळ लावत नसते, हे जगभरात अनेक ठिकाणी पाहण्यात आले आहे.
नेमकं, हेच पंजाब मध्ये होत आहे! अमरींदर सिंग काँग्रेसी होते, पण हे सगळं त्यांना माहीत होते. गेल्या 4 महिन्यात (राजीनामा देण्या आधी पासून) त्यांच्या वाढलेल्या दिल्ली फेऱ्या, डोवल यांच्याशी नियमित होत असलेला संपर्क आणि त्यांनी वेळोवेळी केंद्राला दिलेले 'dossier' हे पुढे येणाऱ्या-
महासंकटाकडे बोट दाखवत होते. सिस्टीमला लागलेली कीड, आणि पक्षाकडून होत असलेली अडवणूक या दोन्ही गोष्टी त्यांना काम करू देत नव्हत्या. केंद्राशी होत असलेला त्यांचा संपर्क काँग्रेस नेतृत्वाला पसंद नव्हता, आणि यातूनच त्यांची कालांतराने विकेटही गेली! अशात, काही लोकांकडून ड्रग्स आणि-
दहशतवादासोबत यावेळी एक वेगळ्याच 'कॉक-टेल' स्ट्रॅटेजीला पंजाबात राबवायच्या प्लॅनची सविस्तर माहिती अगदी त्यांच्या 'ब्लु-प्रिंट' सकट अमरींदर सिंग यांनी जेंव्हा मोदींना दिली, तेंव्हा त्यांच्या पायखालची जमीनच सरकली! नंतरच्या काळात मोदी आणि अमरींदर सिंग यांची तब्बल 4 वेळा,
अमित शहांसोबत 6 वेळा आणि डोवल यांच्यासोबत अनेक वेळा औपचारिक व अनौपचारिक भेट झाली! ड्रग्स आणि दहशतवाद सोबत यावेळी हिंदू-शिख दंगली घडवून 40% पंजाबी हिंदूंना टार्गेट करायचा तो मास्टर-प्लॅन होता!! या सर्व खेळाच्या मागे ड्रग्स हे कारण वरकरणी दिसत असले तरी हा ड्रग्स पासून सुरू होऊन-
पॉलिटिक्स पर्यंत आलेला 'नार्को-पॉलिटिक्स' चा खेळ होता, यात माफियाच नाही तर त्यांना राजकीय पाठबळ देणारी एक जमात पण सक्रिय होती. तोवर 'प्लॅनिंग'च्या स्टेजवर असलेल्या या मास्टर-प्लॅन मध्ये अमरींदर सिंग यांना या संपूर्ण equation मधून हटवणे हे या मास्टर-प्लॅन ला कार्यान्वित करायची-
पहिली पायरी होती. हे झालं, तेंव्हाच पंजाब ज्या टाईम-बॉम्ब वर बसला होता, त्याला निकामी करण्यासाठी मोदींकडे खूप कमी वेळ आहे हे त्यांना स्वतःलाही माहीत होतं.

तरीही, मोदींनी एक प्रयत्न केला. BSF चे कार्यक्षेत्र वाढवून पंजाबला वाचवता येईल असं त्यांना वाटलं.
मुख्यमंत्री बदलला, आणि नवीन मुख्यमंत्र्याने (त्यांना वरून आलेल्या आदेशानुसार) तेही होऊ दिलं नाही! इकडे हे लक्षात घ्या : पंजाबचे क्षेत्रफळ आहे 50362 चौरस कमी. पंजाबला लागून आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे 553 किमी. 50 किलोमीटर कार्यक्षेत्र बीएसएफ ला दिले असते तर 27650 चौरस किलोमीटर-
क्षेत्रफळ, अर्थात 55% पंजाब थेट अमित शहा यांच्या देखरेखीखाली आणता आला असता! जर ते शक्य झालं असतं, तरीही मोदींनी एकवेळ रिस्क घ्यायचा विचार 100% केला असता.

मोदी सरकारचा बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवायचा प्लॅन अपयशी ठरल्यावर दोन गोष्टी झाल्या. एक : मोदी सरकारकडे पर्याय शिल्लक-
राहिले नाहीत. दुसरा : पंजाब पेटवायचा प्लॅन असणाऱ्या लोकांना समजलं की त्यांचा डाव केंद्राच्या लक्षात आला आहे आणि त्यांना लवकरात लवकर काही तरी करावं लागणार आहे. म्हणूनच, कृषी आंदोलन चिघळवून त्याला 'ट्रिगर' म्हणून वापर करायची योजना आखण्यात आली! या आंदोलनाला खलिस्तानी, टुल-किटवाले,
आंतरराष्ट्रीय मीडिया, काही राजकीय पक्ष आणि आपल्याच घरातील लाल-हिरव्या सापांचा पाठिंबा तर आधीही होता. पंजाबला 1980 च्या दशकातील पंजाब बनवण्यासाठी हे तयार बसले होते. फक्त दहशतवादच नाही, तर त्यात 40% हिंदू टार्गेट होणार म्हटल्यावर तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत ही संधी वाया-
जाऊ द्यायची नव्हती. त्यांनी ब्लॉग्स, पोस्ट्स, ट्विट्सच नाही तर न्यायालयात याचिकांपासून बातम्यांच्या हेडलाईन्स व अग्रलेख लिहून आधीच तयार करून ठेवले असणार! आज मोदींनी त्यांच्या मेहनतीवर आणि मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे.

बाकी, आज मोदींना नीट ऐकलं असेल त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली-
असेलच. मोदी आज बोलले : "किसानों के लिए किया था, देश के लिए वापिस ले रहा हूँ !"

डजनभर साईड-इफेक्ट्स आत्तापासूनच दिसू लागले आहेत. त्यावर वेगळी पोस्ट लिहीन. पण, केवळ 5-6 तासात दिसत असलेले त्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचे दोन :

★ जयंत चौधरी यांना भाजपकडून 14 नोव्हेम्बर रोजी एक-
निरोप आला होता. त्यादिवशी RLD-SP युतीची घोषणा होणार होती. त्यांना आलेल्या निरोपानंतर त्यांनी ती पुढे ढकलून 20 नोव्हेम्बर केली. उद्या, ही घोषणा होईल असं वाटत नाही. जयंत चौधरी आता भाजपसोबत युती करायला मोकळे आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशच्या जाट-बहुल भागातील 20-25 जागांवर याचा थेट आणि-
मोठा परिणाम होईल.

★ पंजाबात आता कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. पंजाब निवडणुकीनंतर 'राष्ट्रपती शासन' हाच पर्याय उरणार आहे. त्यासाठी अमरींदर सिंग आणि भाजप 'जे आवश्यक असेल' ते करायला तयार आहेत. अमरींदर सिंग यांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत तर केलेच आहे,
भाजपसोबत निवडणुका लढण्याची घोषणाही केली आहे.

✍️ - वेद कुमार

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धोतीराम झुले

धोतीराम झुले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

17 Nov
अभिनेता अक्षय कुमार अजय देवगन आणि रणवीर सिंग असलेल्या डायरेक्टर रोहित शेट्टीची फिल्म #Sooryavanshi मध्ये अक्षय कुमार यांची फिल्म #laxmi प्रमाणे हिंदू विरोधी अजेंडा नाही. किंवा हिंदू धर्म किंवा हिंदू पंरपरेला आणि संस्कृति ला कमी लेखल नाही, किंवा लव जिहाद ला प्रोत्साहन दिल नाही.
म्हणुन अनेक हिंदू खुश होऊन तोंड वर करून ही फिल्म बघायला गेले आहेत, आणि यांच दूसर कारण म्हणजे या रोहित शेट्टीच्या आधीच्या फिल्ममध्ये विलन हिंदू असायचा किंवा हिंदू बाबा असायचे या फिल्ममध्ये मुस्लिम आहे. म्हणुन हिंदू खुश आहेत, तर कट्टरपंथी आणि वामपंथी या फिल्मचा विरोध करत आहेत.
पण एकीकडे या फिल्ममध्ये मुस्लिम विलन दाखवला आहे, तर दूसरीकडे #कराचीवुड च्या पंरपरेनुसार हिंदू धर्माला अपमानित आणि शांतीदूताना डिफेन्ड करण्याच व चांगल दाखवण्याच काम केल आहे. एक शॉर्ट आहे, या फिल्मचा ज्यामध्ये दंगल होतात आणि हिंदू गणपतीला सोडुन स्वताचा जीव वाचवण्यासाठी पळुन जातात.
Read 6 tweets
8 Nov
सारा देश मोदीच्या सोबत आहे

काल देशातील पोट निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि आज पेट्रोल ५ रुपयानी आणि डिझेल दहा रुपयानी स्वस्त करत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. तर पोट निवडणुकाचे निकाल भाजपच्या विरोधात गेले म्हणून मोदीनी पेट्रोल - डिझेलचे भाव कमी केले असा अर्थ काढला आहे.👇
मोदी तुमच्या इतके मूर्ख नाहीत. असे जर त्यांना भाव कमी करायचे असते तर ते निवडणुकीपूर्वी कमी केले असते ना. तेही पंचवीस रुपयानी कमी केले असते. निवडणुका जिंकल्यावर पुन्हा वाढवले असते.

बरं आता निवडणुकाचे निकाल जाहीर झाले आहेत. पुढल्या महिन्या दोन महिन्यात कोणत्याही निवडणुका नाहीत.👇
आज पाच दहा रुपयांनी कमी केलेले भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही उलथा पालथ होऊन पुन्हा वाढणार आहेत. मग मोदी आज असे अचानक भाव का कमी करतील?

बरं काल देशभरातील २९ विधानसभाचचे आणि तीन लोकसभाचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजपला घवघवीत यश मिळाल आहे. एकट्या भाजपने २९ पैकी ९ आणि NDA ने 👇
Read 6 tweets
7 Nov
I mentioned in a tweet just yesterday, that the @NIA_India's Investigation Team has gone to Canada to investigate the NGOs that fund the Khalistanis. (1/4)

@JoeBiden @POTUS @KamalaHarris @VP

With this news has come out that India's PM Narendra Modi is pressurizing Canadian PM Justin Trudeau to ban Canada's Khalistani organization Sikh for Justice and declare it a terrorist organization. (2/4)
Along with this, the Joe Biden administration should also be pressurized by the Government of India to ban the Sikh for Justice organization and declare this organization as a terrorist organization. (3/4)
Read 4 tweets
7 Nov
पवार सायबांच्या समर्थकांनी खालील प्रश्नांची उत्तरे शिवीगाळ न करता द्यावी.

1. कलम 370 ला विरोध का?मतदान का नाही केले?

2. सत्यनारायण नाकारून हज हौसेस,हज सबसिडी,मशिदीना संरक्षण, चादरी, टोप्या घालणे हे का केलेत?

3. मुंबई बॉम्बब्लास्ट च्या अतिरेक्यांच्या सुटकेसाठी वकील का दिला? 👇
आणि त्या वकिलाला आमदारकी का बहाल केली?

4. भारत सरकार पेक्षा पाकिस्तान मधील लोक जास्त चांगले का वाटतात?

5. राम मंदिरला विरोध आणि प्रतापगड च्या पायथ्याशी जे अफलजुळ्याचे बेकायदेशीर बांधकाम आहे त्याला समर्थन का?

6. स्वतः ला शेतकर्यांचे कैवारी, जाणता राजा म्हणवता तर मावळमध्ये 👇
शेतकऱ्यांना गोळ्या घालून का मारले?

7. धर्मनिरपेक्ष राज्यघटना म्हणता, मग मुस्लीमना शिक्षण सबसिडी का? मदर्शाना भरीव अनुदान का? तुमच्या सरकारने उर्दू शिक्षकांना सर्वात जास्त आदर्श शिक्षक पुरस्कार का दिले?

8. आजपर्यंत सगळीकडे शाहू, फुले, आंबेडकर यांचा जल्लोश करत राजकारण केलेत, 👇
Read 11 tweets
6 Nov
चीनच्या कम्युनिस्ट सरकारने भारतावर आरोप लावले आहेत की भारताने चीनच्या विदेश मंत्रालय आणि वृहान लॅब जिथून कोरोना वायरस जगभरात पसरवला गेले होता. तेथील काही महत्वाची माहिती घेण्याचा प्रर्यन्त केला आहे, चीनने असा आरोप भारतावर केला आहे की भारताने चीनवर सायबर अटैक केला आहे. (१/२)
कोरोना नंतर चीन संपुर्ण दुनियाभरात बदनामी झाली आहे, यांच बरोबर चीनला आक्रमक देश म्हणुन ओळखल जात यांच बरोबर चीन भारताला एक आक्रमक देश आणि स्वताला पीडित (विक्टिम) दाखवण्याचा प्रर्यन्त करत आहे. आणि ही बातमी चीनी कम्युनिस्ट सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आलेली आहे. (२/२)
The Chinese government is spreading a new propaganda against India, this false rumor is being spread by the Communist government of China. India has made a cyber attack on China, (1/4)

@DefenceMinIndia @China_Amb_India @JoeBiden @POTUS
Read 6 tweets
5 Nov
तानाशाह एडोल्फ हिटलर यांच्यामुळे द्वितीय विश्व युद्ध सुरू झाला होत, दुसऱ्या महायुध्दात आणि त्याआधी यहूदी इतर देशातील लोकाना हिटललमुळे प्राण गमवले होते. तरी पण एडोल्फ हिटलरचे नाव नोबल पुरस्कारसाठी देण्यात आलेल होत. आणि हिंदू मुस्लिमाच्या दंगे भंडकवण्याचा प्रर्यन्त करणारी वामपंथी-
पत्रकार राणा आयुब हिला पण वाटत आहे की तिला एक दिवस नोबल पुरस्कार मिळेल...!
German dictator Adolf Hitler killed many Jews, With the expansionist thinking of Adolf Hitler, World War II started. Even during the Second World War, many innocent people lost their lives. Despite this, Adolf Hitler's name was given for the Nobel Prize. (1/2)
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(