#धागा:-

एकीकडे काही राजकीय पक्षाचे नेते भगवान श्रीराम यांना काल्पनिक म्हणतात तर दूसरीकडे हेच नेते हे म्हणतात की क्षत्रिय भगवान श्रीराम यांनी संभोग ऋषिचा वध केला आणि हजारों वर्षोपासुन मनुवादी दलितांवर आत्याचार करत आलेले आहेत.
एकीकडे नेते महाभारताला काल्पनिक म्हणतात तर दूसरीकडे हेच नेते म्हणणार की गुरू द्रोण यानी एकलव्यला शिक्षणापासुन वंचित ठेवल आमच्यावर मनुवाद्यानी आता पर्यत फक्त आत्याच्यार केला आम्हाला शिक्षण घेऊन दिल नाही. हेच नेते म्हणतात की भगवान श्रीराम यानी मुळनिवासी रावणाची हत्या केली
एकीकडे हेच नेते आणि लोक बोलतात की ३००० वर्षोपुर्वी आर्य बाहेरून आले आणि यांनी आमच्यावर ५००० वर्षोपासून अत्याचार केले ठिक आहे, हे पण मानल की ३००० वर्षोपुर्वी बाहेरून आलेल्या आर्यानी तुमच्या ५००० वर्षे अत्याचार केले तर मग १५०० वर्षे तुमच्यावर अत्याचार कोणी केले यांच उत्तर कोण देणार
पण आशा नेत्याच्या आणि लोकांच्या अकलीच्या तेराव्याच जेवण जेवलेले पत्रकार यांनी हे विचारत नाहीत, कि तुम्हीच म्हणला होता की रामायण आणि भगवान श्रीराम काल्पनिक होते. तर मग संभोग ऋषिची हत्या कशी काय भगवान श्रीराम यांनी केली?
महाभारत काल्पनिक होत, तर मग आचार्य द्रोण यांनी एकलव्य ला धनुर्विद्या घेण्यापासुन वंचित कसं ठेवल.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धोतीराम झुले

धोतीराम झुले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

28 Dec
विचार करा एक काळ होता जेव्हा फारस म्हणजे आजच्या इराण येथे फारसी लोक राहत होते, फारसवर फारसी राज्याचा राज्य करत होते. पण त्यानंतर काही वर्षोत इस्लामचा उदय झाला आणि इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला त्यानंतर मुस्लिम फारसमध्ये आले ते ४-४ लग्न आणि १५-१५ काढु लागले.
का कारण त्यांना त्यांची लोकसंख्या वाढवायची होती, त्यांना फारसवर त्यांच शासक आणि अधिपत्य पाहिजे होत. एकीकडे फारस एक लग्न आणि दोन पोरचं काढु लागला होता, त्यामुळे फारसीची संख्या कमी आणि इस्लामची संख्या वाढु लागली होती. आणि काही वर्षोत बघता-बघता इस्लामची संख्या वाढु लागली.
आणि मग तिथून फारसी लोकांना हाकलून दिल तर काहीचे जबरदस्ती धर्मांतरण केल गेल होत. काही फारसी भारतात आले आणि भारताने त्यांना राहण्यासाठी जागा दिली देशाचा नागरिक केल पण इतिहास या साठी लिहला जात नाही की आपण शाळेत मार्ग पाडुण पास व्हाव.
Read 5 tweets
27 Dec
कांग्रेस नेत्याचा खरा चेहरा आता हळूहळू जनते समोर येऊ लागला आहे, या आधी मध्यप्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलवून छत्रपतीची विटबणा असो वा कांग्रेस कार्यकर्ताने कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याचा प्रकार असो.
किंवा राजू नवघरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर चप्पल घालून चढुन हार घालण्याचा प्रकार असो. वा कांग्रेस नेते विजय वेट्टीवार यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पाय देऊन हार घालण्याचा प्रकार हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे.
संपुर्ण महाराष्ट्र तथा देश छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानतो आशात कांग्रेस नेते छत्रपतीचा अपमान करतात. हा प्रकार निंदनीय आहेच, पण महाराजा चा अपमान जनता कधीच विसरणार नाही. पण आता ते #महाविकासआघाड़ी सरकारचे समर्थक कुठे लपुन बसले आहेत?
Read 4 tweets
27 Dec
कंगना राणावत यांनी एक स्टेटमेंट दिल होत, ज्यामध्ये कंगना राणावत बोलल्या होत्या कि भारताला 1947 मध्ये मिळालेल स्वतंत्र हे भिखेत मिळेलेल स्वंतत्र आहे. आणि 100% खरं आहे, कारण जर कधी आपण विमानाने प्रवास केला असेल तर त्यावर VT असं लिहलेल दिसत ज्यांचा अर्थ "वायसराय टेरीटरी" असा होतो. Image
यांच बरोबर भारताला स्वतंत्र लड़ाई करून मिळालेल नाही, तर भारताला स्वतंत्र "ट्रान्सफर ऑफ़ पॉवर एग्रीमेंट" अंतर्गत आहे. आणि हे एग्रीमेंट इंग्लैंड मध्ये आहे, यांच इंग्लडची महाराणीला भारतात येण्यासाठी विजा लागत नाही. तर ती कधी पण भारतात येऊ जाऊं शकते. (
भारताला मिळालेल स्वतंत्र ९९ वर्षोनंतर इग्रज परत घेऊ शकतात. म्हणजे कांग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या जनते बरं धोका केला आहे. नेहरू ना देशाचा प्रधानमंत्री होईच होत, किंवा इंग्रजाना देशात त्यांचा खास माणुस उच्च पदावर बसवायचा होता.
Read 4 tweets
27 Dec
शाहु फुले आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रात आता भाजपाचे नेते पण सुरक्षित नाहीत, तर विचार करा जर #महाविकासआघाडी सरकार विरोधात बोलणाऱ्या सामान्य जनतेची काय दुर्देशा होईल. यांची उदाहरण आपण या आधी पाहिली आहेत, पण हे खरंच जनतेला विचार करायला लावणारी घटना आहे.
बहुतेक सत्तेची गुर्मी डोक्यात गेलेल्या या राज्य सरकारला विसरला पडला आहे, की देशात लोकशाही आहे. आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्तिच्या स्वंतत्रताचा अधिकार आहे, मग आशामध्ये तुमच्यावर टीका केल्यावर तुमच्या पक्षाचे गुंड लोकांना मारहाण करण नेत्याच्या गाडीवर हल्ला का करतात?
टीका खपत नसेल तर राजकारण सोडुन द्याव, कारण राजकारणात टीका या होतच राहतात. आणि यांच बरोबर या राज्य सरकार धन्यवाद कारण यूपीला जंगलराज आणि गुंडाराज म्हणता-म्हणता यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राचा जंगलराज आणि गुंडाराज करून टाकल आहे.
Read 4 tweets
26 Nov
आज पहिल्यादा मला या मुसलमानाची गोष्ट पटली आहे! आता विचार करा खरं लव जिहाद ला जवाबदार कोण? कारण मुस्लिम धर्माच्या कुरान या धर्म ग्रंथात त्यांना #लव_जिहाद आणि इतर गोष्टी करण्याचे आदेश दिले आहेत. तशी शिकवण संस्कार त्यांना मदश्यातून आणि घराच्याकडुन दिले जातात. Image
पण हिंदू आई-बाप आपल्या मुला-मुलीला चांगेल संस्कार आपल्या महान सनातन धर्माविषयी सांगतात का? आज 13-14 वर्षोच्या पोराकडे मोबाइल आहेत, आपल्या मुलानी मोबाइल मागितला आई-बाप लगेच देतात. पण आपली पोर मोबाइल काय बघतात कोमा बरं बोलतात यावर लक्ष्य ठेवतात का?
आज फेसबुक इंन्टाग्राम व्हॉटसअप सारंखे सोशल मीडिया प्लेटफॉर्म हे जिहाद्याच माहेर घर झाल आहे. या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वरून आज किती तरी हिंदू मुलीना लव जिहादच्या जाळ्यात ओढल जात आहे.
Read 4 tweets
26 Nov
2019 च्या लोकसभा निवडणुक वेळेस राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष आणि साडेतीन जिल्ह्याचे राष्ट्रीय नेते तसेच सदैव भावी प्रधानमंत्री शरद पवार यांनी एका राजकीय व्यासपीठावर हिंदू आतंकवाद (भगवा आतंकवाद) या शब्दाचा प्रयोग सर्वांत आधी केला होता.
आणि त्यानंतर 2013 मध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी कांग्रेस पार्टीच्या अधिवेशनात कांग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काही बॉम्ब स्फोटच्या घटनेला आधार बनवून हिंदू आतंकवाद शब्दांचा वापर केला होता.
जेव्हा आपल्या देशातील काही राजकीय नेत्यानी देशांतर्गत राजकारणासाठी आणि शांतिप्रिय समुदायाचे वोट मिळवण्याकरिता हिंदू आतंकवाद या शब्दांचा शोध लावला होता. आणि जेव्हा हा शब्द वैश्विक स्तरावर जोर पकडत होता.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(