SDeshmukh Profile picture
Nov 14 16 tweets 2 min read
गांधीहत्येनंतर काँग्रेसने हजारो ब्राह्मणांच्या घरादारांची राखरांगोळी केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच चिकटलेले! इंदिरा हत्येनंतर काँग्रेसने हजारो शिखांची कत्तल केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच लटकलेले!

#काँग्रेस_मुक्त_भारत
काँग्रेस राजवटीत मुसलमानांनी हजारो काश्मिरी दलितांवर हिंदूंवर शीखावर अनन्वित अत्याचार करुन काश्मिरातून हाकलून दिले, तरीही हिंदुंनी काँग्रेसला ठोकरले नाही! इतक्या वर्षानंतर मोदी सरकार काश्मिरी पंडितांच्या सन्मानपूर्वक घरवापसीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना
काँग्रेस आणि तिची पिलावळ विरोध करीत आहे. रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोर मुसलमानांचे वकीलपत्र घेणार्‍या काँग्रेसविरुध्द हिंदू पेटून का उठत नाहीत? तळपायातच आग नसेल, तर ती मस्तकात जाणार कशी? त्यासाठी पायात जोडा, ताठ कणा, हातात लाठी आणि मस्तकात प्रखर देशाभिमान, धर्माभिमान असावा लागतो!
पाळीव प्राणीही आपल्या धन्याशी प्रामाणिक असतात आणि आम्ही मात्र आमचा देश, आमचा धर्म यांच्याशी प्रतारणा करतो? हिंदुंच्या रक्ताने बरबटलेल्या काँग्रेसच्या हातावर शिक्का मारताना हिंदुंचे हात का थरथरत नाहीत?
मातृभूमीला परकीय लुटारुंच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी आपली शीरकमळं भारतमातेच्या चरणी हसतहसत अर्पण करणार्‍या हजारो लाखो क्रांतीकारकांची अवहेलना करणारी काँग्रेस भारताला स्वातंत्र्य आम्हीच मिळवून दिले म्हणत श्रेय घेत असेल, तर फाळणीचे पापही काँग्रेसनेच पदरात घेतले पाहिजे.
सुभाष चंद्र बोस यांना राजीनामा द्यायला भाग पाडले तरी नंतर सरदार वल्लभभा‌ई पटेल पंतप्रधान व्हावेत हा काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बहुमताचा कौल डावलून फक्त गांधींच्या हट्टापुढे आमरण उपोषणाची धमकी पाहून जवाहरलाल नेहरुंना पंतप्रधानपद देण्यात आले!
हिंदूंच्या आया बहिणी त्यांच्यावर नृशंस बलात्कार करून त्यांचे अंग कापून त्यांच्या प्रेतांनी खचाखच भरलेल्या रेल्वेगाड्या ‘आझादी का तोहफा’ म्हणून पाठवत होते. हे पापही काँग्रेसलाच स्वीकारावे लागेल.
पाकिस्तानात सर्वस्व गमावून हिंदूंच्या जीवंत प्रेतांचे लोंढेच्या लोंढे भारतात दाखल होत होते. त्यांना मानसिक आधार द्यायचे सोडून ज्यांनी फाळणी मागितली होती, त्यांच्या सरबरा‌ईत काँग्रेस गुंतली होती. हे पापही काँग्रेसच्याच खात्यावर जमा आहे. फाळणी हिंदूंनी मागितली नव्हती.
"माझ्या देहाचे तुकडे झाले तरी मी फाळणी होवू देणार नाही" असं महात्मा गांधी म्हणत होते, तरीही फाळणी झाली! कुणाच्या दबावाखाली? संपूर्ण लोकसंख्येची अदलाबदल करा असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते, पण काँग्रेसने त्यांचे ऐकले नाही.
भारताची घटना सारखे पवित्र काम करवून घेऊन पण किंबहुना त्यांना काँग्रेस मध्ये डावलण्यात आले तसेच निवडणुकीला उभे करून त्यांच्या हरण्याची तजवीज करण्यात आली कुणाच्या दबावाखाली होती काँग्रेस?
धर्माच्या आधारावर फाळणी करायला लावणार्‍या सर्वांना काँग्रेसने त्याच वेळी तिकडे जा‌ऊ दिले असते, तर आज खंडित भारताच्या दुसर्‍या फाळणीचा आवाज उठलाच नसता. पाकिस्तान निर्माण व्हावे ही नेहरुंचीच आंतरिक इच्छा होती की काय, अशी शंका येते
काँग्रेसचे पाकिस्तानप्रेम आजतागायत तसूभरही कमी झालेले दिसत नाही. पाकिस्तानचे नाक दाबून त्यानं घशात घातलेला काश्मिर परत मिळविण्याच्या अनेक संधी पाकिस्तानधार्जिन्या काँग्रेसने सोडून दिल्या..
पाकिस्तानचे ९० हजारावर युध्दकैदी काँग्रेसने परत पाठवले, पण पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या आमच्या सैनिकांना काँग्रेसने परत आणले नाही. नेहरुंच्या नेभळट पंचशीलमुळे भारताचा हजारो मैल भूप्रदेश चीनने गिळंकृत केला.
आज त्याच काँग्रेसचे वारसदार लोकनियुक्त मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी पाकिस्तानचे पाय चाटतात. डोकलाममध्ये चीनी सैन्य भारताच्या छाताडावर ये‌ऊन उभे राहिले असताना नेहरुंचा दिवटा पणतू चीनच्या दूतावासात पिस्ता-बर्गरवर चोरुन ताव मारतो.
उद्या भारत-पाकिस्तान, चीन-भारत संघर्ष पेटला तर काँग्रेस आगीत तेल ओतण्याचे काम करील. मोदींना पराभूत करण्यासाठी आपण काँग्रेसला मदत केली पाहिजे, असं पाकिस्तान उघडपणे म्हणत आहे!
भारताची पुन्हा फाळणी हो‌ऊ द्यायची नसेल तर राजकीय पटलावरुन काँग्रेसला हद्दपार करावेच लागेल. हे पवित्र कार्य हिंदुंनाच पार पाडावे लागणार आहे, कारण हा देश हिंदुंचा आहे.....

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Nov 16
मुंबईचे इस्लामीकरण- धक्कादायक

मुंबईबद्दलची ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. राजकीय पक्षाची विचारधारा कशी सोयीनुसार पूर्णपणे बदलते...जर तुम्ही मुंबईचे सर्वेक्षण केले तर तुम्हाला मुंबई शहरातील सर्व समुद्रकिनारे आणि रस्त्यांवर चहा, नाश्ता, ऑम्लेट, पाणी इत्यादी आढळतील..
ते सर्व मुस्लिम समाजाचे आहेत आणि ते सर्व एकतर इतर राज्यातील किंवा बांगलादेश किंवा रोहिंग्या आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या नारळाच्या गाड्या किंवा भाजीपाल्याच्या गाड्याही हळूहळू मुस्लिम समाजाच्या ताब्यात गेल्या आहेत.
मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रँड रोड येथील बहुसंख्य व्यवसाय एकेकाळी #मराठी आणि मारवाड्यांच्या ताब्यात होते. आज या संपूर्ण परिसरात तुम्हाला एकही #हिंदू व्यापारी सापडणार नाही.लोकसंख्येचा हा बदल अचानक झालेला नाही.
Read 11 tweets
Nov 15
हो, मला आवडत
जिहाद समजून न घेता पळून जायला !

हो, मलाच आवडतं...
त्याच्या सोबत पळून जायला,
मारहाण करून घ्यायला
त्याच्याकडून तुकडे करून घ्यायला,
जाळून घ्यायला
गुपचूप निकाह उरकायला,
हिजाब घालायला
आणि त्याची दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी बेगम व्हायला ।।

#लव्ह_जिहाद
मी त्याच्या प्रेमात पडते,
मी त्याच्या जाळ्यात अडकते
मी त्याच्यात गुरफटून जाते,
मी पूर्णतः त्याची होते
त्याचे ते रांगडेपण, त्याचे गाडी उडवणं
मला वेगाने फिरवणं, माझे लाड करण
मला "जन्नत की हूर" म्हणण,
माझ्या वयाची हौस भागवण ।।
हो तो अधिक आवडतो...
मी त्याला पहिल्यांदी भेटते तेव्हा,
तो निधर्मी असतो, तो पुरोगामी असतो,
तो लिबरल असतो, तो "स्त्रीवादी" असतो
तो पर्यावरणवादी असतो,
तो मानवीहक्कवाला असतो
तो समलिंगी चळवळ समर्थक असतो
त्या पहिल्या भेटीत तो,
"मुसलमान सोडून सगळं"
असतो ।।
Read 11 tweets
Nov 15
एका गावात बारमाही गोड्या पाण्याची विहीर होती. सार्‍या गावाची तहान भागवत होती.कुठून तरी घाण वास येतोय अशी गावकर्‍यांत कुजबुज सुरु झाली. विहिरीच्या पाण्याचा वास येतोय या निष्कर्षापर्यंत मंडळी पोहचली पण तो का येतोय आणि त्यावर काय उपाय करावेत हे मात्र समजत नव्हते. गावकरी साधुकडे गेले
साधू म्हणाला, विहिरीत गंगाजल टाका! काही उपयोग झाला नाही. तुलसीदल, बेलफळ टाका! काही फरक पडला नाही. साधू स्वतः विहिरीजवळ गेला, विहिरीत डोकावून बघितलं आणि गावकर्‍यांवर भडकला. अरे मुर्खांनो, एक कुत्री विहिरीत पडलीय. तिला बाहेर काढा आणि दूर जंगलात फेकून या!
नरेंद्र मोदीही हेच सांगताहेत, स्वच्छ भारत, काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत! भारत काँग्रेसमुक्त झाला की काँग्रेसने पसरवलेली कम्युनिस्टादी घाण आपो‌आप संपेल. काँग्रेस आणि वामपंथी दल आज राजकीयदृष्ट्या कमकुवत दिसत असले तरी असे एकही क्षेत्र नाही.
Read 9 tweets
Nov 14
We have grown up believing that Children's Day was celebrated in India on 14th November, which is Jawaharlal Nehru's birthday, only after Pandit Nehru passed away. But this is a lie, unfortunately, propagated each year by the mainstream media...
#ChildrensDay
#JawaharlalNehru
It is often assumed that Children’s day, which is celebrated on 14th November every year, is a tribute to our first Prime Minister Jawaharlal Nehru. The popular narrative is that Children’s Day started being celebrated on his birthday day after Nehru’s death to honour him..
because he loved children ...seriously??🤔😂.. This is ridiculous..What is his contribution especially to children??🤔..In India, much like other countries,Children’s Day was celebrated on Nov.20,that is the Universal Children’s Day as declared by the United Nation
Read 7 tweets
Nov 13
१४ जानेवारी १७६१ ते १४ जानेवारी २०१४ पर्यंत...२५३ वर्षे विसर पडलेले मराठे.

पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी मराठा साम्राज्य आणि दुर्राणी अफगाण साम्राज्या मध्ये काला आंब आणि सनौली रोड च्या जवळपास झाली, या युध्दात मराठा साम्राज्याचा दारुण पराभव झाला होता....
शुजा-उद-दौलाच्या दिवाण काशी राजाची बखर, प्रत्यक्षदर्शी, ब्रिटीश इतिहासकार ग्रँट डफ (हिस्ट्री ऑफ द मराठाज),शेजवलकरांचे मोनोग्राफ पानिपत १७६१ नुसार ह्या युद्धामध्ये १,२५,००० मराठे सैन्य सहभागी झाले होते
आणि या पानिपतच्या युध्दामध्ये अंदाजे ६०,००० ते ७०,००० मराठा सैन्य मारले गेले होते तर ६०,००० ते ७०,००० जखमी,घायाळ मराठा सैन्य अफगाणिस्तानचा भाग असलेल्या #बलुचिस्तानमध्ये गुलाम म्हणून नेण्यात आले होते.ते वर्ष होते १७६१..
Read 21 tweets
Nov 12
ऑटो वाले ने मुंह मांगी कीमत मांगी और ब्लैकमेल कर बाध्य किया ओला-उबर के लिए...

BSNL कस्टमर केयर वालों ने 2 -2 घण्टे होल्ड पर रखकर मजबूर किया एयरटेल,वोडाफोन के लिए...

कुछ दुकानदारों ने दो गुना, तीन गुना कीमत वसूली और नकली माल देकर मजबूर किया ऑनलाइन शॉपिंग के लिए...
सरकारी अस्पताल के लापरवाही और ग़ैरजिम्मेदाराना व्यवहार ने मजबूर किया प्राइवेट हॉस्पिटल के लिए...

रोडवेज के धीमे,असुविधाजनक सफर ने मजबूर किया प्राइवेट बसों में डीलक्स कोच के लिए...
सरकारी स्कूल में रिक्त पद, लचर पढ़ाई, अव्यवस्थित प्रबंध और दायित्वबोध की कमी ने मजबूर किया प्राइवेट स्कूल के लिए...

सरकारी बैंक की दादागिरी,ने मजबूर किया प्राइवेट बैंक में खाता खोलने को...

अब रो रहे BSNL बिक जाएगा,
एयर इंडिया बन्द हो जाएगी
तो होने दो ..🙄
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(