How to get URL link on X (Twitter) App
आता ही तुला रात्री बेरात्री बाहेर जाण्यापूर्वी दहावेळा करावा लागतो विचार,
अशा परिस्थितीत प्रत्येक मुलाला काही चांगल्या सवयी शिकवा म्हणजे तो एक आदर्श नागरिक बनू शकेल.
ज्ञानी व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उंचावते. ज्ञान हीच माणसाची खरी संपत्ती आहे, जी तुम्ही कमावलेली असेल तर ती तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचा अखंड प्रवाह असतो, तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.
आपण,मध्यमवर्गीयांनी दिलेल्या कररुपी पैशांनी एखाद्या गरीब परिवाराला मोफत राशन मिळू शकेल. विनाशुल्क त्याचा चांगल्या इस्पितळात औषधोपचार केला जाईल. ज्याचा फायदा एखादी अकर्मण्य व्यक्तीही उचलू शकतो.
तर कधी भाऊ आणि बहिणींसाठी स्वतःच्या छोट्याछोट्या स्वप्नांचा त्यागही करतो.
उदा. १
तरुणीने वृद्धेला विचारले की, "मी एवढा तुम्हाला त्रास देतेय तरी तुम्ही तक्रार का नाही करत आहात?"
हॉटेलमधील पाणी ही फिल्टर केलेलंच असतं की राव?
म्हणून आयुष्यात प्रत्येकाला तेवढीच जागा द्या जेवढी ते तुम्हाला देतात. नाही तर आयुष्यात एक तर तुम्ही रडाल नाही तर ते तुम्हाला रडवतील...
आया मुलांना सांगतात"फर्स्ट स्लाईस फेकून द्यायचा हं, तो खायचा नसतो."
एक दिवस रस्त्यानं जात असता एका महिलेची नजर पिकासोकडे गेली आणि योगायोगानं त्या महिलेनं त्याला ओळखलं. ती धांवतच त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, "सर, मी आपली खूप चाहाती आहे. आपली पेंटिंग्ज मला प्रचंड आवडतात. आपण माझ्यासाठीही एक पेंटिंग तयार करून देऊ शकाल काय ?
आणि वडील त्यांच्याकडे प्रेमाने बघत राहायचे. ट्रेनमधील सहप्रवासी मुलांच्या खोडकरपणाने नाराज आणि वडिलांच्या वृत्तीने नाराज झाले. सगळ्यांना आराम करायचा होता. मुलांच्या खोड्या पाहून एका प्रवाशाला स्वत:ला थांबवता आले नाही आणि तो वडिलांना म्हणाला - "कसले बाप आहात तुम्ही?
मुख्यमंत्रीपद हे संविधानिक आहे आणि मुख्यमंत्र्यास जात-धर्म नसतो. तो संपूर्ण राज्याचा पालक असतो. विरोधकांच्या धमक्यांना बळी न पडता राज्यकारभार व्यवस्थित चालवणे, हे मुख्यमंत्र्याचे काम आहे. राज्यातील सर्व धर्मियांचे पालन पोषण करणे, हे मुख्यमंत्र्याचं काम आहे.
डीस्टील्ड अल्कोहोलचे दारूचे( हॉट प्रोसेस)