Discover and read the best of Twitter Threads about #अंघोळीचीगोळी

Most recents (17)

एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकाने वाचायलाच हवी!
गो ग्रीन नावाखाली आपण ५-१० झाडं किंवा फार तर २० झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीने, एकट्याने एक कोटीं पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती?
एक चांगला शिकला सवरलेला माणूस,
निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचे महत्व कळलेला माणूस. पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस.सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं
पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे. पण ह्याचे काम चालूच. ध्यासच घेतला होता जणू..!या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा
Read 19 tweets
🌳 झाडांच्या स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल 🌳

भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष यावर्षी पुर्ण होत आहेत. ब्रिटिशांशी चाललेल्या या लढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले आणि अखेर ब्रिटिश राजवट खालसा झाली पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण देशांचे नागरिक Image
म्हणुन आपल्या मुलभूत गरजांसाठी काम करण्यास सुरुवात केली. पंचवार्षिक योजना, हरित क्रांती, दुग्ध क्रांती, माहिती आणि तंत्रज्ञान, उद्योग व्यापार, डिजिटल क्रांती सर्वच क्षेत्रांत आपण दिवसेंदिवस एक पाऊल पुढे टाकत आहोत. दुर्गम भागात रस्ते, लाईट, पाणी पोहचवण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत Image
आपल्याला अत्यावश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. मात्र भारतीय स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटुन गेली तरी येथील झाडे अजुनही पारतंत्र्यात आहेत. हो नक्कीच आहेत कारण आपल्याकडे झाडांसाठी अनेक कायदे नमुद असले तरी हे कायदे मोडणाऱ्या एखाद्या व्यक्ती Image
Read 8 tweets
शिवाजी महाराज आणि पाणी व्यवस्थापन
गेले अनेक दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला नाही. लोकांना #अंघोळीचीगोळी घ्यावी लागते का काय शी भीती आहे.पण शिवाजी महाराजांनी त्या काळात पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्तिथ पार पडले.आपण कधी महाराजांचा विचार आत्मसात करणार ?
सह्याद्रीच्या शिखर Image
माथ्यावर अनेक गड-किल्ले आहेत. त्यातील काही शिलाहार, यादवकालीन तर काही शिवकालीन गड-कोट आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य या गड-किल्ल्यांच्याच आश्रयाने उभे राहिले होते, त्यामुळे गडावर त्यांचे विशेष प्रेम. डोंगरमाथ्यावरील या किल्ल्यांवर प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असे. Image
आज्ञापत्रातील दुर्गप्रकरणामधील गडाची राखण या विषयासंबंधी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, 'तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी Image
Read 23 tweets
काल एक ट्विट आले.
परिषद शाळा अजिवली,पनवेल.
शाळेतील सर्व झाडे विनाकारण तोडली आहेत.
कृपया चौकशी करण्यात यावी.@Nitin_Mali यांचे .
वाटले की
" प्रत्येक कायद्यासाठी स्वतंत्र पोलीस "
आपल्याला माहित आहे अन्याय झाला तर पोलीस मदत करतात.ही साधी सोपी परंपरा आहे. Image
गुन्हा सिद्ध करायला पोलीस न्यायदेवतेला साथ देतात.आज, भारतीय दंड संहिता (IPC) १८६० नुसार झालेल्या गुन्ह्यांसाठी पोलीस असतात असे आपल्याला ठोबळपणाने माहित आहे.
गुन्हा हा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवला जातो,मग पुरावे, मग न्यायालयाच्या 'तारीख पे तारीख'.ज्यावेळेस न्याय नको पण ह्या Image
न्यायालयाच्या कचाट्यातून सोडव देवा अशी अवस्था होते तेव्हा कुठे न्याय मिळतो. पण मग त्याला न्याय म्हणायचे का ?
गुन्हा कोणत्या कायद्याखाली नोंदवायचा याबाबत पोलीस अनेकवेळा संभ्रमात असतात.अहो इथे लाखो कायदे आहेत. एक उदाहरण सांगतो. क्वारंटाईन झालेल्या एका इसमाला सोसायटीने लिफ्ट
Read 12 tweets
कोण म्हणतं, खिळ्याने फक्त चायनाचे #ChinaArmy सैनिकच जीव घेतात ?
शहरातली झाडं पहिली तर कळेल की खिळ्यांनी फक्त माणसंच नाही तर झाडंसुद्धा तीळ तीळ मारायची कला आपल्याच काही माणसांना अवगत आहे.हो ,आपल्याच माणसांना.
'हिंदी-चिनी भाई-भाई' यावर आजही आमचा ठाम विश्वास आहे. Image
माणूस वाईट नसतोच पण त्या माणसाचे काही दुर्गुण वाईट असतात.आपल्याला माणूस नाही तर त्यांच्यातला दुर्गुण संपवायचा आहे.
हो,२० सैनिक शाहिद झाले,वाईट झाले.सलाम सर्वांना.त्या सैनिकांनी आपल्या भारताची रक्षा केली होती. भारताची म्हणजे डोंगर,नदी,नाले,झाडे,माणसं,प्राणी,बिल्डिंगा,शेतं हे सगळे Image
...बरोबर ना ?
पण मग त्या सैनिकांकडूनच का अपेक्षा ठेवायची सगळ्या भारताची रक्षा करण्याची ?
आपण नाही का रक्षा करू शकत ? निदान आपल्या आजुबाजुंच्या झाडांची !
खिळे मारणे काय आणि खिळ्यांनी मारणे काय,दोन्हीही सारखेच.
चिनी सैनिकांबद्दल आमच्याही मनात राग आहे.
@PMOIndia @CMOMaharashtra Image
Read 8 tweets
#Yoga philosophy is one of the major orthodox schools of #Hinduism.
The yoga schools systematic studies to better oneself physically and spiritually. It has influenced all other schools if Indian #Philosophy.
@moayush
#YogaDay2020
Some of our old memories,activity on #YogaDay Image
The metaphysics of Yoga is built on dualist foundation Purusa ( Consciousness ) and Prakriti ( matter ).
Jiva ( a living being ) is considered as a state in which purusa is bounded to prakriti in some form.
#YogaDay
@CMOMaharashtra @PMOIndia Image
During a state of imbalance or ignorance , one or more constituents overwhelm the others , creating a form of bondage.
#YogaForHealth
Old memories of #अंघोळीचीगोळी volunteer. Image
Read 5 tweets
क्लायमेट ऍक्शन (#ClimateAction) म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात येणारी कृती होय. मग या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ वातावरण कृती असाच घ्यायचा ना? पण वातावरण कृती तितका सोपा आणि हवा तितका प्रबळ शब्द दिसत नाही. म्हणुन आम्हीं Image
आपल्यासमोर एक शब्द घेवुन आलोय.हळुहळु हा शब्द आपल्याला प्रचलित करायचा आहे तो म्हणजे #हवामानठोसा.
सध्या जागतिक पातळीवर #हवामानबदल हे मोठे संकट आपल्यापुढे उभे आहे याचं समस्येवर तोडगा म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी आपण केलेली कोणतीही छोटीमोठी कृती म्हणजेच हवामानठोसा होय. @AUThackeray Image
चला तर मग #अंघोळीचीगोळी संस्थेच्या विविध संकल्पना म्हणजेच #खिळेमुक्तझाडं मोहीम, #आळेयुक्तझाडे मोहीम, मामाच्या गावाला जावु या उपक्रम, #डोंगराला_आग_लागली_पळा_पळा उपक्रम, पाणी बचत (जनजागृती) उपक्रम, प्लास्टिकच्या बदल्यात रोपटे उपक्रम, #लिफ्टशी_तह_केला_मी Image
Read 5 tweets
एक नियम असा सांगतो कि आपल्या जिल्ह्याच्या किंवा शहराच्या ३५ % भागावर झाडं असावीत.मुंबईत ते प्रमाण फक्त १३ टक्के आहे तर बीडला हे प्रमाण १ टक्का आहे.
कॅनडात प्रत्येक माणशी ८९५३ , रशियात ४४६१, फ्रान्सला १८२ झाडं आहेत.तर मुंबईमध्ये माणशी ७ झाडं आहेत.आहेत ती झाडं वाचवुयात.ती झाडं Image
सुरक्षित ठेवण्यासाठी सिक्युरिटी गार्ड पाहिजेत
.या,सामील व्हा #अंघोळीचीगोळी टीमला.
gabrielhemery.com/how-many-trees…

@CMOMaharashtra @AUThackeray @MahaForest @AjitPawarSpeaks @MumbaiMirror @mybmc @MumbaiMT @SakalMediaNews @rajuparulekar @rajupatilmanase @mnsadhikrut @rahulkhichadi
Mumbai needs more trees.

dw.com/en/green-cover…
Read 4 tweets
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून माझ्या माय मावशीचे स्वातंत्र्य पाण्याने हिरावून घेतले आहे. #कोरोना काळात टीव्हीवर अनेक जाहिराती येतात की अनेकवेळा हाथ धुवा आणि दोन वेळा अंघोळ करा.हे सगळं करायचे म्हणजे पाणी आणून आणून माझ्या मायमावशीचा जीव घ्यायचा असेच झाले.#अंघोळीचीगोळी चे अनेक Image
कार्येकर्ते हमखास रविवारी गोळी घेतात.हे वाचलेले पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहोचेल की नाही माहित नाही पण त्या माईच्या वेदना आमच्या आहेत.आमच्या मायमावशींना काल थोडे सॅनिटायझर दिले.आज 'दुधाची तहान ताकावर भागवली' पण आमच्या प्रत्येक मायमावशींना शहरासारखे घरपोहोच पाणी दिल्याशिवाय Image
आम्ही शांत बसणार नाही.आमची विनंती आहे की ज्यांना जमेल तसे सॅनिटायझरचे वाटप करावे, आपल्या मायमावशींचे हाल थोडे का होईना कमी करावेत.
@AjitPawarSpeaks @dhananjay_munde @Pankajamunde @AshokChavanINC @dnyanada24 @_prashantkadam @prachee_mirror @ashish_jadhao @ChitraKWagh @rautsanjay61 Image
Read 3 tweets
अंघोळ करू नका आणि असे करून आपल्याच माणसांचे दुःख समजाऊन घ्या अशा विचारांवर सुरू झालेली #अंघोळीचीगोळी मराठवाड्यात सांगत आहे जमेल तेवढी आपली काळजी घ्या. ती माऊली, कुटुंबासाठी पाण्यासाठी आपला जीव झिझवते.आता तिचे कुटुंब सुरक्षित राहावे म्हणून तिच्याच मुलांची ही छोटीशी धडपड. Image
देशासह राज्यात करोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेवराई शहरात अंघोळीची गोळी संस्थेतर्फे गेवराईत बचत गट, गोरगरीब, गरजुवंत लोकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. @WeRBeedkars @beedbichar @NCPSpeakBeed @InfoMarathwada @BestMarathiNews Image
गेवराई शहरात एकूण ८० कुटुंबाला मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी वाव्हळे सर, औटी सर, रोहित पुराणिक आणि अंघोळीची गोळीचे बीड जिल्हा समन्वयक रोहन पंडित आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @dhananjay_munde @Pankajamunde @MPOfficeBeed @MarathwadaSakal @Marathwada1 @VIVEKRANDIVE
Read 3 tweets
नुकताच आपल्याकडे महाराष्ट्रात पारंपरिक वटपौर्णिमेच्या सण झाला.नेहमीप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला दोरे देखील गुंढाळले.मला प्रश्न पडलाय,कधी थांबणार हे? एखाद्या माणसाला करकचून बांधून ठेवल तर त्याचा पण जीव जाईल हो, फरक फक्त हाच की ते झाड आहे पण त्याला देखील जीव आहे. Image
ना, आहे ना? सध्या अमेझॉन, उत्तराखंड इथल्या जंगल जळण्याच्या घटना पाहिल्या, रादर अजूनही पाहतोय, मोठ्या मोठ्या गप्पा ऐकतो आपण काय तर झाडे वाचवा, झाडे जगवा. हे फक्त बोलण्यापूर्तच का? लक्षात घ्या आणि सर्वांना माहीत आहे की एक व्यक्तीला श्वास पुरवण्यासाठी ७- ८ झाडं लागतात. पण आहेत का
भूतलावर एवढी झाडे. खरतर कृत्रिम प्राणवायू विकत घ्यायला एक दिवसासाठी ७०००- ८००० रुपये मोजावे लागतात. पण तोच प्राणवायू झाडे आपल्याला विनामूल्य देतात. पण आपण काय करतो त्या निरागस झाडांना दोरे गुंडळतो, खिळे ठोकतो, तारा, वायर यांनी करकचून बांधून ठेवतो. त्यांना पण त्रास होतो रे.
Read 9 tweets
आईनं आमच्याकडं कधी लक्षच दिलं नाही.
झाडाखाली मोरी होती तिथच २ तांब्या पाणी घेऊन अंघोळ उरकायाची,का तर झाडाला पाणी मिळल असं ती म्हणायची.मग एक तांब्या पाणी तुळशीला.मग जेवण बनवायला चुलीपाशी.तिथं सगळ्या भांड्यांना ह्या ना त्या कारणाने तिच्या हातून पाणी लागायचं.मग आई २ मैलावरुन पाणी.. Image
२ मैलावरुण १०-१२ हांडे पाणी आणायची.मग आमच्या मळलेल्या कपड्यांना पाणी पाजायची.जेवण झाल्यावर परत त्या खरकट्या भांड्यांना पाणी.
हा त्या पडवितल्या गाईला न तिच्या वासराला बी आईच पाणी द्यायची.बा म्हासराला घेऊन आला की तिची चिखल माती तीच पाणी लावून काढायची.
ह्या पाण्यानं आमची आई ...
ह्या पाण्यानं आमची आई हिरावून घेतली.
रात्रीचं जेवण मग भांडी मग पाणी मग दुष्काळ मग पाणी मग पायपीट मग पाय दुखात्यात म्हणायची मग पाणी मग भांडी-धुण मग पायात काटा पण मग परत पाणी...
ह्या पाण्यानं आमची आई आमची राहिली नाही. तीच्याबर फोटुपण कवा काढला नाय.
आज #आई डे हाय का ?
#अंघोळीचीगोळी
Read 3 tweets
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष संस्था
ह्या संस्थेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन डि.सी.,अमेरिका येथे आहे.
या संस्थेच्या प्रतिकात दोन पृथ्वी दिसतील. ह्या दोन पृथ्वी नाहीत तर १८९ सभासद देश दाखवण्यासाठी असे केले आहे.प्रतिकात एक ढाल आहे.ढाल म्हणजे आर्थिक स्थिरता. Image
चलनाची चढ-उतार नियंत्रणात ठेवण्यासाठी ढाल. प्रतिकात ऑलिव्ह वृक्षाची काही पाने आहेत.ह्या प्रतिकात ऑलिव्ह झाड हे उच्च प्रतीचा रोजगार आणि टिकाऊ आर्थिक वाढ हे दर्शवते.एकंदरीत IMF हि संस्था १८९ देशांना प्रोत्साहित करते .
@IMFNews
@IMFLive
#कोरोना च्या काळात आपण एखादा रोजगार टिकवता आला तर उत्तमच.भारतात १० कोटी नोकऱ्या जातील असा अंदाज आहे.आर्थिक वाढीसाठी सर्वानाच झुंजावे लागेल पण आपण ह्या ऑलिव्ह वृक्षाकडून,निसर्गाकडून शिकलो तर नक्की तग धरू शकतो.
Read 4 tweets
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ,अहमदाबाद
या संस्थेच्या प्रतिकात एक जाळीदार झाड आहे.या शहरातील सिद्दी सईद यांच्या मशिदीच्या एका खिडकीवर हि जाळीची नक्षी आहे.
झाडाला फक्त 'देणे' माहित आहे.सावली,पाने,फुले,फळे आणि शेवटी सरणावरती झाडाचं खोड. Image
या प्रतिकात 'विद्या विनियोगाद्विकासः' लिहिलंय, म्हणजेच विद्येचे वितरण आणि वापर याद्वारे विकास.
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आणि आरबीआय चे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे ह्या संस्थेचे माजी विद्यार्थी.
त्यांनी आपल्या विद्येचा पुरेपूर वापर केला.
झाड,निसर्ग म्हणजेच विकास.चला ह्या #कोरोना संकटात झाडांचा आदर्श घेउ आणि समाजाला आपणही काहीतरी देउ.ह्या निसर्गाच्या मदतीने,योग्य व्यवस्थापनाने आणि विज्ञानाच्या विद्येने कोरोनावर मात करू.
#निसर्गप्रतीक #म
#अंघोळीचीगोळी
@IIMAhmedabad
Read 3 tweets
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO -
ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून, रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’ हे या संस्थेचे ध्येय आहे.
ह्या संस्थेच्या प्रतिकांमध्ये एक सळई , एक साप , ऑलिव्ह झाडाची दोन पाने आणि पृथ्वी आहे.
आहे तो फक्त निसर्ग. Image
प्राचीन ग्रीकमधला 'असकलेपिस' नावाचा एक वैद्य होता.तो सळई आणि बिनविषारी सापाच्या मदतीने उपचार करायचा. साप म्हणजे पुनर्जन्म. कात टाकली कि साप नव्याने टवटवीत होऊन नवीन जीवन जगतो म्हणून या प्रतिकात सापाचे स्थान आहे.
ऑलिव्ह झाड हे गौरव , विपुलतेच आणि शांततेचे प्रतीक आहे.
सळई हे उपचाराचे शस्त्र आहे.पृथ्वी म्हणजे पृथ्वी आणि आपण माणसे म्हणजे त्या पृथ्वीवरचा एक थेंब.
भयंकर साथीचे रोग संसर्गामुळे पसरतात आणि अशा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा विलग्नवास करण्याचे (इतरांपासून अलग ठेवण्याचे, क्वारंटाइनाचे) महत्त्व अगदी प्राचीन काळापासून लोकांना पटले होते.
Read 5 tweets
"कर्नाटक राज्याचे प्रतीक"

यात भारताचे राजकीय प्रतीक आहे.त्याखाली 'भेरुण्ड' नावाचा दोन तोंडे असलेला पौराणिक कथेमधला पक्षी आहे.ह्या पक्षात प्रचंड जादुई शक्ती आहे असे मानतात.आणि त्याच्या शेजारी दोन हत्तीसारखे दिसणारे प्राणी आहेत.
@KarnatakaWorld Image
.ते हत्ती आणि सिंह
मिळून तयार केलेला पुरातन काळातील प्राणी आहे.
सर्वात वरती असलेल्या भारताच्या प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील ४ पैकी ३ सिंह दिसतात.त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे.
.न दिसणाऱ्या भागात हत्ती आणि सिंह आहे.या खाली देवनागरीत सत्यमेव जयते लिहिले आहे.बैल म्हणजे कष्ट,सिंह म्हणजे शूरता,घोडा म्हणजे वेग,ऊर्जा,निष्ठा आणि हत्ती म्हणजे शहाणपण.
Read 4 tweets
माफी असावी पण असं बोलतोय, लिहितोय. बेअक्कलसारखे जगतोय आपण, गेल्या कित्येक पिढ्या त्यामुळे देश, येथील जनतेचे प्रश्न या सर्वांचा आपल्याला काही फरकच पडत नाही. एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ने आणि एकीकडे टाळ्या आणि थाळ्यांचा आवाज नेमकं कुठे जात आहोत आपण??? Image
आपल्याला सेवा सुविधा देणाऱ्या सर्व कष्टकरी आणि श्रमिक वर्गाचा त्यांच्या त्यागाचा आदर आहेच आणि तो कायमही राहील मात्र हेच का आपले समाजभान??? हिरोशिमा नागासाकी सारखी शहरे अण्वस्र युद्धात बेचिराख झाली आणि त्यानंतरच्या काळात जगाला थोडीफार अक्कल आली...
गेल्या काही वर्षांपासून निसर्गात होत असलेले बद्दल कुठे दुष्काळ, कुठे महापूर, कुठे मोठ्या प्रमाणात जंगलाला लागलेल्या आगी सातत्याने होणारे भुकंप ह्या निसर्गाच्या मानवाला दिलेल्या सुचना नाहीत तर काय आहे तरी आपण सुधारलो का तर उत्तर नाही...
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!