Discover and read the best of Twitter Threads about #आमचीमुंबई

Most recents (3)

आजच्या धाग्यात आपण महाराष्ट्र आणि त्याच्या जिल्ह्यांची निर्मिती पाहणार आहोत🙏😄
तत्पुर्वी महाराष्ट्राबद्दल थोडासा basic data:-
महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधी १ नोव्हें.१९५६ ला 'द्वैभाषिक मुंबई राज्य'ची स्थापना झाली होती ज्यामध्ये एकुण २६ जिल्हे व गुजरात #म #मराठी #रिम #धागा
समाविष्ट होता.परंतू मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे ह्या मागणीने जोर धरला आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली.शेवटी राज्यातील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर गुजरात वगळुन २६ जिल्हे असणारे आपले लाडके महाराष्ट्र राज्य १ मे १९६० ला अस्तित्वात आले.आता २६ जिल्ह्यांचे विभाजन कधी कधी
व कुणाच्या सत्तेखाली झाले त्याबद्दल थोडसं..🙏
(१)पहिले विभाजन:- श्री.अ.र.अंतुले मुख्यमंत्री असताना १ मे १९८१ रोजी 'रत्नागिरी' पासुन 'सिंधुदुर्ग' व 'औरंगाबाद' पासुन 'जालना' विभागला गेला.
Read 9 tweets
.@KanganaTeam म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने @ramkadam यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व #आमचीमुंबई वर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे
महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या @Dev_Fadnavis आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे
विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील
Read 3 tweets
अलीकडच्या काळात #आमचीमुंबई वर भयानक म्हणावेत असे हल्ले पहायला मिळतात.. त्यात भारत आणि जगासमोर मुंबई हे शहर कसं जगण्यालायक नाही हे दाखवण्याचा खटाटोप सुरुय.. त्यासाठी एकीकडे सुरवातीपासून लोकांच्या मनात मुंबई विषयी तिरस्कार निर्माण करायचा तर #म #धागा 👇 Image
दुसरीकडे तिचं आर्थिक महत्व कमी करायचं हा कुटील डाव काही जणांनी मांडलाय.. ते कोण आहेत मराठीजन जाणतातच.

1 मे 1960.. आपल्या महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून गुजरातपासून वेगळा मुंबई सह एक महाराष्ट्र अस्तित्वात आणला.. तेंव्हापासून गुजरातजणांसाठी मुंबई ही दुखरी नस. 👇
त्यावरती इलाज म्हणून नेहमीच मुंबईचं महत्व आर्थिक आणि सामाजिक आघाडीवर कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम गुजरातकर राबवतात.. त्यास आता कितीतरी दशके लोटली. त्यास भीक न घालणे ही महाराष्ट्राची कर्तबगारी.. तिस तडा जाताना हल्ली वारंवार दिसतो. तो तडा कोणामुळे गेला ते 2014 नंतरच्या घडामोडी 👇
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!