Discover and read the best of Twitter Threads about #जयहिंद

Most recents (13)

30 दिसम्बर -
"प्रथम स्वतंत्रता दिवस"

30 दिसंबर 1943 का दिन आजादी की लड़ाई का एक बहुत ही महत्वपूर्ण पड़ाव है, लेकिन इस बात को देश की अधिकाँश जनता जानती ही नहीं है क्योंकि इस बारे में स्कूलों में पढ़ाया ही नही जाता है.

#नेताजी_सुभाषचंद्र_बोस
#वीर_सावरकर Image
इस दिन सुभाष चन्द्र बोस और उनकी आजाद हिन्द फ़ौज ने, जापानी सेना के सहयोग से अंडमान और निकोबार द्वीपसमूह को ब्रिटिश शासन से आजाद कराकर, इसे भारत का प्रथम स्वाधीन प्रदेश घोषित किया था
30 दिसंबर, 1943 को माँ भारती के वीर सपूत "नेताजी सुभाष चंद्र बोस" ने भारतीय स्वतंत्रता का जयघोष करते हुए पोर्ट ब्लेयर में, तिरंगा फहराकर वहाँ अपने मुख्यालय की स्थापना की थी.
Read 11 tweets
#KargilVijayDiwas #कारगिल_विजय_दिवस निमित्त #कारगिल युद्धाविषयी थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न.
@ParagKMT
@ShreedharLoniMT
@suneetMT
@mataonline
@sameerkarveMT
@ChinmaykaleMT
@adgpi
@IAF_MCC
@indiannavy
@IaSouthern
@PRODefPune
#म
@aparanjape
२३ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
Read 30 tweets
#वाचाच
मिंत्रहो, सध्याला राजकारणाची पातळी खूप तळाला गेलेली आहे. सत्तेमध्ये बसलेले काही तुच्छ राजकारणी पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यावर वांरवार वाईट शब्दात टिकाटीपणी करत असतात. अशा लोंकाना पंडित नेहरुजी, गांधीजी बद्दल काहिही माहिती नसते. Image
नेहरुजी विषयी सांगायचे झाल्यास ते एक खुप शिकलेले व्यक्ती होते. त्याचे शिक्षण हैरो और ट्रिनिटी काॅलेज, कैंब्रिज मधून झाले. त्यांनी इनर टेंपल मधून बैचलर आॅफ लाॅ चे शिक्षण घेतले आहे. नेहरुजी 1934 ते 1935 मध्ये जेल मध्ये होते तेव्हा त्यांनी आत्मकथा लिहली त्या Image
आत्मकथेच नाव Toward Freedom अस होत. 1936 मध्ये अमेरिके मध्ये त्यांनी प्रकाशन केले.नेहरुजीने पश्चिमी परिधानाला विरोध केला आणि तो परिधान घालन बंद केल. त्यांनी जैकेट घालण्यास सूरुवात केली आणि त्या जैकेट चे नाव नेहरु जैकेट असे पडले.नेहरुजी ने दोन अतिशय महत्त्वाची पुस्तके लिहून ठेवली.
Read 5 tweets
स्वतःला ओळखा !

साधारण १५ ते ४० हा वयोगट काहीही करू शकतो.सळसळत रक्त असतं शरीरात बेफाम सकारात्मक ऊर्जा असती.त्याच पीक दिवसेंदिवस वाढतच असतं, त्याचीच काहीसं उदाहरण आपण @malhar_pandey मल्हार च्या रूपामध्ये पाहतोय. खरचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मल्हार ने स्वतःला ओळखलं आणि
१/९

त्याच मार्गावर तो चालला आणि त्याच्या येणाऱ्या अश्याच यशाच्या असंख्य पायऱ्या तो चढत जावो.ही सदिच्छा आहे.
स्वतःच कौशल्य ओळखलं की धेय्य शोधायला वेळ लागत नाही. लागतो तो फक्त बेफाम आणि उत्कंठावर्धक प्रवास," कसं होईल,काय होईल" आणि नेमके या प्रवासात असंख्य अडचणीचे पुल उभे राहतात.

पण ते सहज पार ही होतात.जर तुमच्याकडे

✨भाषेचं कौशल्य: असेल तर त्याची क्षमता ओळखा आणि धेय्य ठरवा.
यामधे तुम्हाला
वकील
सूत्रसंचालन
लेखक
पत्रकार
क्युरेटर
या सारखे गोष्टी तुम्ही धेय्यरुपी स्वीकारू शकता.
या
उदाहरणार्थ: इथे भाषा कौशल्य असलेले आणि वकील ही असलेले. @gajanan137
Read 8 tweets
#देश_बदल_गया_हैं 🇮🇳🇮🇳

टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. पण त्या सोबतच आपल्या सर्व खेळाडूंना पदका पर्यंत पोहोचविन्यासाठी मोदी सरकारची "TOPS" पॉलिसी मैलाचा दगड ठरत आहे..
याच पॉलिसी बद्दल थोडक्यात..
+
#TOPS Target Olympic Podium Scheme :

ही पॉलिसी आहे, ऑलिम्पिक पर्यंत पोहोचून तेथे निर्णायक विजय मिळवु शकणाऱ्या खेळाडूंना शोधणे, त्यांना लागेल त्या योग्य सुविधा, प्रशिक्षण देणे आणि त्यांना ऑलिंपिक पोडियमपर्यंत पोहोचविणे..

२०१४ मध्येच मोदी सरकार प्रथम सत्तेवर आल्यावर त्यावेळचे
+
क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली ही पॉलिसी अमलात आणण्याचा निर्णय झाला होता. ही पॉलिसी त्यावेळी ताबडतोब अमलात आणली गेली. टोकियो ऑलिम्पिकचे वैशिष्ट्य पाहिले तर या पॉलीसीचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल.. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक मधले पदक विजेते सर्व भारतीय खेळाडू हे
Read 16 tweets
#कारगिल युद्ध...५२ दिवस...भारतमातेचे ५२७ सुपुत्र हुतात्मा..आज त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या बलिदानामुळेच आपले स्वातंत्र्य अबाधित आहे. या वीरपुत्रांना शतश: नमन. #जयहिंद #जयहिंदकीसेना @adgpi @indiannavy @IAF_MCC
२१ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले आणि #कारगिल युद्धात विजय मिळवला. त्यामुळेच २६ जुलै हा कारगिल #विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुमारे १६ ते १८ हजार फुटांवर साधारण ६० दिवस हे युद्ध चालले. भारताने या युद्धाला #ऑपरेशनविजय असे सांकेतिक नाव दिले होते. तर पाकिस्तानने यालाच #ऑपरेशनबद्र असे संबोधले.
Read 27 tweets
हमने सुना था एक है भारत
सब मुल्कों से नेक है भारत।।
लेकिन जब नजदीक से देखा
सोच समझ कर ठीक से देखा।।
हमने नक्शे और ही पाए
बदले हुए सब तौर ही पाए।।
एक से एक की बात जुदा है
धर्म जुदा है
जात जुदा है।।
भाषा से भाषा न मिले तो इसका मतलब फूट नहीं
इक डाली पर रह कर जैसे फूल जुदा है पात जुदा
बुरा नहीं गर यूँ ही वतन में धर्म जुदा हो जात जुदा आपने वतन में।।
Read 9 tweets
मा. @PMOIndia ,
📢 #मरीन_ड्राईव्ह चे #खाजगीकरण करू नका 📢

भारतात खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. खाजगीकरणाचा फायदा कदाचित पैशांमध्ये असेल पण #आरक्षण संपेल,स्वप्नं भंगतील आणि बेरोजगारी वाढेल हे नक्की. विमानतळ आणि रेल्वेनंतर आता सरकारी बँकांचे खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे.
उद्या आपल्या भारतात कशाचे खाजगीकरण होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. उद्या जंगलांचे, हवेचे, पाण्याचे, वाघांचे, नद्यांचे, सैन्याचे अगदी न्यायालयांचे, कशाचेही खाजगीकरण होऊ शकते. आणि ते जनतेच्या हातात नाही. तसा प्रत्येकाला सारा भारत प्यारा.
पण किमान आपल्या आवडीच्या अमुक-अमुक गोष्टींचे खाजगीकरण करू नका यासाठी प्रत्येक *#कॉमन_मॅन' ने सरकारला सांगितले पाहिजे. म्हणूनच हे विनंती पत्र.
#समुद्र हा #केंद्रसरकार च्या अखत्यारीतला विषय. पण त्याआधी तो माझा, तुमचा, आपला आहे असेच
Read 7 tweets
सत्य घटना 🇮🇳
दिनांक: 16 अगस्त 2019
हर बार की तरह 15 अगस्त का कार्यक्रम 2019 मे भी बड़ी धूमधाम से मनाया गया।
मैं 16 अगस्त 2019 को ऑफिस से घर आ रहा था, बरसात के दिन थे तो मैं रेन कोट व एक पतला प्लास्टिक का थैला बैग मे ले कर ही चलता हूँ। रास्ते मे एक चाय की दुकान पर मैं अक्सर चाय Image
पीता हूँ। तो आदतन मैं वहाँ चाय पीने लगा, तभी मैने देखा की एक छोटा बच्चा जो कि पुर्णत: मलीन था और कन्धे पर एक थैला टाँगे था जो कि कूडे का थैला मालूम पडता था, हाथ फैलाये खडा था। कुछ लोग उसे डांट के भगा रहे तो कुछ ने उसे पैसे दिये। वो दुकान पर आया और हाथ मे चंद सिक्के लिए दुकानदार
को कुछ बोला, दुकानदार ने कहा प्लास्टिक बंद है। मैं सब देख रहा था, चाय खत्म कर दुकानदार को पैसे दिये और चलने लगा। तभी चिल्लाने की आवाज सुन पीछे मुड़ा और देखा दुकानदार बच्चे पर चिल्ला रहा था। अब मुझे अजीब सा लगा तो मैं दुकानदार के पास जाके बोला मैं आपको पैसे देता हूँ, इस बच्चे को
Read 7 tweets
#कारगिल #युध्द काळात हवाई दलाच्या विमानांनी सुमारे साडेसहा हजार उड्डाणे केल्याचे सांगितले जाते. याच काळात हवाई दलाच्या दळणवळण विभागानेही सुमारे साडेसहा हजार टन शस्त्रसामुग्री व अन्य वस्तूंची ने-आण करत मोठा वाटा उचलला.
नौदलानेही या काळात पाकिस्तानी नौदलाची चांगलीच नाकाबंदी केली. #ऑपरेशनतलवार अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानला समुद्रमार्गे कोणतीही रसद मिळणार नाही, याची दक्षता घेतली. पश्चिम व पूर्व नौदल मुख्यालयाने अरबी समुद्रावर वर्चस्व राखले. @indiannavy
@srikantkesnur
आपल्या अतुलनीय शौर्य, पराक्रमाच्या बळावर
पाकिस्तानी सैन्यानी केलेली घुसखोरी मोडीत काढत भारताने २६ जुलै रोजी आपला सर्व भूभाग परत मिळवला. २६ जुलै रोजी कारगिल फत्ते झाल्याची घोषणा केली गेली. #KargilVijayDiwas
Read 7 tweets
२१ वर्षांपूर्वी, २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याने बळकावलेले अखेरचे भारतीय ठाणे पुन्हा काबीज केले #कारगिल युद्ध जिंकले. #कारगिल_विजय_दिवस त्याची थोडक्यात माहिती #Thread
@aparanjape @Girbane @yashodhanpanse #म @adgpi @MandarDiwakar @snigdhaman
हिवाळ्यात #कारगिल परिसर राहण्यासाठी अत्यंत प्रतिकूल होत असल्याने दोन्ही देशांचे सैनिक हिवाळ्यात खाली सुरक्षित जागी परतत. व उन्हाळ्यात पुन्हा आपल्या जागी येत. असा करार नसला तरी दोन्ही लष्करांनी ही बाब मान्य केली होती. मात्र, पाकिस्तानने त्याचा भंग केला.
काश्मीरला लडाखशी जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. ती सामरिकदृष्ट्या मोठी आघाडी ठरली असती. त्यासाठीच पाक लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल #मुशर्रफ यांनी सुमारे ५० हजार सैनिक घुसखोरांच्या वेषात भारतीय हद्दीत धाडले
Read 21 tweets
२७ जून २००८
पाकिस्तानी लष्कराला अवघ्या १८ दिवसांत शरण आणणारे भारतीय लष्कराचा मानबिंदू फिल्ड मार्शल्स् #सॅममाणेकशा यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन !

संपूर्ण नाव - सॅम हॉर्मूसजी फर्मजी जमशेदजी माणेकशा
जन्म- ३ एप्रिल १९१४, अमृतसर

स्वतंत्र भारताचे पहिले #फिल्डमार्शल्स

१/१०
सॅम यांच्या लष्करात जाण्याचा निर्णयास त्यांच्या वडिलांचा विरोध होता. त्यावेळस 'मला लष्कारात जाऊ देत नसाल तर लंडनला पाठवा तिथे मी वैद्यकीय शिक्षण घेऊन गायनोकोलॉजिस्ट होईन' अशी इच्छा सॅमनी व्यक्त करताच वडिलांनी त्या गोष्टीलाही नकार दिला. शेवटी सॅम भारतीय लष्करात दाखल झाले.

२/१०
आपल्या एकूण ४० वर्षाच्या लष्करी कारकिर्दीत ५ मोठ्या लढायांमध्ये भाग घेतलेला आधुनिक जगातील एकमेव योद्धा म्हणजे फिल्ड मार्शल्स सॅम माणेकशा !
१.दुसरं महायुद्ध
२.भारत-पाक युद्ध १९४७
३.भारत-चीन युद्ध १९६२
४.भारत-पाक युद्ध १९६५
५.बांग्लादेश स्वातंत्र्ययुद्ध १९७१

#राष्ट्रहित
३/१०
Read 11 tweets
1👆🙏👇2
6. Providing electricity to 18450 villages
7. Introducing Ayushman Bharat
8. Not letting the terrorists into India like the UPA government.
9. Generic medicines
10. Reducing price of stents
11. For reducing joint operation
#NarendraModi
#ModiSangCG
#जय_सिया_राम_जी
🚩🙏👍
👇3
12. Providing employment due to Make In India scheme
13. Not even a single corruption charge in 4 years of Modi government
14. For making Dalit the President of India
15. For making woman as India’s Defence Minister
#MeraPMmeraAbhimaan
#NarendraModi
#वंदेमातरम
@narendramodi
Read 10 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!