Discover and read the best of Twitter Threads about #जय_हिंद

Most recents (11)

1/12
पिछले कुछ वर्षों में #पाकिस्तान में एक नया ही दौर देखने को मिल रहा है🤔
वहां आजकल कुछ अज्ञात बंदूकधारी हमलावर आते हैं और भारत के लिए मोस्ट वांटेड आतंकियों की सूची में शामिल आतंकियों को मारकर फरार हो जाते हैं!
हालिया घटनाएं जो मुझे याद आ रही हैं.
1. 24जून 2019 को रावलपिंडी
👇
2/12
में पाक सेना हॉस्पिटल के पास 1999 के विमान अपहरण में छूटे आतंकी मौलाना मसूद अजहर के घर के ठीक पास एक गाड़ी में IED, रख विस्फोट हुआ और 10 लोग मारे गए 16 घायल हुए पाकिस्तान मिडिया रिपोर्ट के अनुसार मौलाना मसूद अजहर इसमें घायल भी हुआ!
विस्फोटक रखने वालों का आज तक कोई पता...
👇
3/12
नहीं है🤗
2. 22फरवरी 2023 आतंकवादी संगठन हिज्बुल मुजाहिदीन के स्वयंभू कमांडर बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम की पाकिस्तान के रावलपिंडी में अज्ञात हमलावरों ने गोली मारकर हत्या कर दी।
खुफिया अधिकारियों ने श्रीनगर में बताया कि जम्मू कश्मीर के कुपवाड़ा जिले का रहने वाला पीर..
👇
Read 12 tweets
#Thread
"सत्ताधारी पक्ष आणि सरकारी यंत्रणा"

भाजपचे नेते- जे लोकशाहीत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय प्रशासनात सहभागी नाही.
ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, अन शासकीय यंत्रणा लगेच कारवाई करतात..! याचा अर्थ जनतेने नक्की काय घ्यायचा ?
ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षातील पक्षातील नेते पदाधिकारी यंत्रणेत हस्तक्षेप कसा काय करू शकतात ? अन त्यांनी दिलेले पुरावे व तत्सम बाबींवर तातडीने होकारार्थी निर्णय घेऊन, सरकारी यंत्रणेतील लोक संबंधीत विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी मोठ्या वेगाने करतात, आणि थेट अटक करतात..!
नीट पाहिलं तर त्या राजकीय पक्षांनी केलेले आरोप हे फारसे मोठ्या स्वरूपाचे नसूनही, त्या यंत्रणा केवळ हुकमावरून असा हावभाव दाखवतात जणू काय त्यांनी भारत सरकारची तिजोरी फोडलीय. मला वाटत अशा आकसभावनेतून केलेल्या कारवाया समाजात, अन त्या विरोधी पक्षात एक विक्षिप्त मत तयार करत आहेत..!
Read 11 tweets
"विमान_में_दोपहर_का_भोजन"

जय श्री श्याम

मैं प्लेन में अपनी सीट पर बैठ गया, दिल्ली के लिए दो घंटे की उड़ान थी। एक अच्छी किताब पढ़ना, एक घंटे की नींद लेना --- ये वो चीजें हैं जो मैं आमतौर पर अपनी यात्रा में करता हूं।
टेक-ऑफ से ठीक पहले, 10 सैनिक आए और मेरे आस-पास की सीटों पर बैठ
गए, सभी सीटें भर चुकी थीं। मैंने अपने बगल में बैठे सिपाही से सिर्फ बातचीत करने के लिए पूछा "कहाँ जा रहे हैं?"
"आगरा, सर! दो सप्ताह के लिए वहां एक प्रशिक्षण में भाग लेंगे, फिर हमें ऑपरेशन के लिए भेजा जाएगा," उसने कहा।
एक घंटा बीत गया, घोषणा सुनी गई, कि जो यात्री चाहें वो पैसे देकर
लंच कर सकते हैं। अच्छा, कम से कम लंच का कारोबार तो खत्म हो ही जाएगा। मैंने सुना जब मैं पर्स निकालने और अपना लंच बुक करने की सोच रहा था।
"क्या आप भी लंच करेंगे?" मेरे सैनिकों में से एक से पूछा "नहीं! प्लेन में दोपहर का भोजन महंगा है, दिल्ली में विमान से उतरकर किसी सस्ते से ढाबे
Read 13 tweets
सरदार उधम सिंग !!

आजच्या तरुण पिढीला हे नाव अपरिचित असेल कदाचित पण भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव त्याच प्रमाणे सरदार उधम सिंग हा पण त्या काळातील #TheYoungGunsOfINDIA चा हिस्साच होता.भारतामध्ये क्रांतिकर्याचे वय विचारायचे नसते.असाच एक क्रांतिकारी होता २० वर्षाचे पोरं हे, १३ एप्रिल
१९१९मध्ये जेव्हा जालियनवाला बाग या ठिकाणी २००० क्रांतिकार्याना नाईटहूड पदवी प्राप्त असलेल्या जनरल डायर ने सलग १८ मिनिटे बेछूट गोळीबार केला.हे सगळे ते २० वर्षाचे पोरं बघत होत.त्याने तेव्हा मनाशी निश्चय केला होता.आता जनरल डायर चा बदला.पण हा बदला पूर्ण होऊ शकला नाही १९२७ मध्ये डायर
मेंदू च्या विकाराने त्याचा मृत्यू झाला पण त्या वेळेस चा पंजाब चा गव्हर्नर असलेला माइकल फ्रेंसिस ओ त्याने या नरसंहार ला अतिशय योग्य निर्णय अशी उपमा दिली होती.याच्या कडे त्याचा मोर्चा वळविला आणि थेट गाठले लंडन 13 मार्च 1940 को रॉयल सेंट्रल एशियन सोसायटी ची लंडन च्या काक्सटन हॉल
Read 5 tweets
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चे काय नियम आहेत.?

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी ३ महिन्यात नवीन नियमावली जारी करा असे सांगितले होते. ही नियमावली लागू करण्याची मुदत आज समाप्त होत आहे. मात्र, कंपन्यांनी नियमावली लागू न केल्याने त्यांच्यावर कारवाई 1/7
होण्याची शक्यता आहे.

* ट्विटर/फेसबुक ने नियमावली लागू करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे.

ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले #Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे मित्रांनो हे अँप डाउनलोड करून ठेवा.

सरकारी आकड्यांनुसार, 2/7
भारतात WhatsApp चे ५३ कोटी, You tube चे ४४.८ कोटी, Facebook चे ४१ कोटी, इंस्टाग्रामचे २१ हजार, ट्विटरचे १.७५ कोटी आणि Koo वापरणाऱ्या यूजर्सची संख्या ६० कोटी आहे.

नियमावली काय आहे ?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतात नोडल अधिकारी, तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी 3/7
Read 9 tweets
मित्रांनो !!!

देशामध्ये सगळ्यात
जास्त लस - महाराष्ट्रात
जास्त व्हेंटिलेटर - महाराष्ट्रात
जास्त PPE Kit - महाराष्ट्रात
जास्त मास्क - महाराष्ट्रात
जास्त ऑक्सिजन - महाराष्ट्रात
(दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक चालू आहे सगळ्यात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला का दिला? म्हणून)
तरी १/३
देखील उठ सूठ केंद्राच्या नावाने ओरडायचे..

संविधानाने आरोग्याची जबाबदारी ही संपूर्ण राज्य सरकारवर दिली आहे.तरी केंद्राने एक अक्षर यावर बोलले नाही.

पुणे ,नागपूर या सारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्य सरकारकडून एक ही कोविड सेंटर उभा केले ले नाही.
महापालिकेची आरोग्याची प्रायमरी २/३
जबाबदारी असते.यावर एक उच्चार काढायला तयार नाही.

या महामारी च्या काळात सर्व राजकीय मतभेद विसरून काम करायला हवे..
तसे दिसत नाही.
महाराष्ट्र विकास आघाडीला फक्त आणि फक्त राजकारण करायचे आहे काम नाही.

#जय_हिंद
#भारत_माता_की_जय🇮🇳 ३/३
Read 3 tweets
भारतीय रिझर्व्ह बँके कडून केंद्र सरकारने निधी का घेतला ?

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना १९३५ ला झाली. रिझर्व्ह बँकेचा मूळ मालक केंद्र सरकार असते.रिझर्व्ह बँक ऍक्ट १९३४ नुसार याचे संचालन केले जाते.याच ऍक्ट मध्ये परिच्छेद ४ मध्ये सेक्शन ४७ नुसार बँकेला मिळालेल्या नफ्यातुन जी 1/7
रक्कम शिल्लक राहील ती केंद्र सरकार ला देणे बंधन कारक असते आणि या बँकेचे मूळ चार उद्देश आहेत.
१ .भारतीय चलनी नोटांची छपाई करणे.
२. भारताची गंगाजळी राखणे.
३. भारताची आर्थिक स्थिती राखणे.
४. भारतीय पथ आणि चलन राखणे हे उद्देश असतात. यातील नो. ३ च्या उद्देशाने सादर ची रक्कम हि 2
केंद्र कडे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आताच्या ९९ हजार कोटी रुपयांचा विषय नाही मित्रांनो!!
मागच्या ६ वर्षात ४ लाख ७८ हजार रुपये जमा केली आहे.कशासाठी करावी लागले याची माहिती देतो.
गेल्या १.५ वर्षांपासून कोरोनाच्या झालेल्या बिकट परिस्थिती ची झळ हि तुम्हाला आम्हाला तर बसलीच 3
Read 9 tweets
अगर आपको याद न हो तो याद दिला दु ,यही वो #AirIndia है ,जिसने किसी सिविल एयरलाइनर के द्वारा किसी युद्ध क्षेत्र से सर्वाधिक लोगो को निकालने के लिए @GWR गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में स्थान पाया था ।आपको जान के आश्चर्य होगा कि 13 अगस्त से 11 अक्टूबर 1990 तक 488 उड़ानों का संचालन1/n
करते हुए, 111,000 से अधिक लोगों को ओमान से 4,117 किलोमीटर (2,558 मील) की दूरी पर मुंबई से निकाला गया। कुवैत और इराक से भारतीय प्रवासियों को निकालने के लिए फारस की खाड़ी युद्ध के दौरान ऑपरेशन किया गया था।
अब लोग कहेंगे हम अतीत की सफलताओ को गिना कर वर्तमान और भविष्य को 2/n
निर्धारित नही कर सकते ,तो उनकी जानकारी के लिए बता दु की वर्तमान में महामारी covid 19 के दौरान सरकार के द्वारा #missionvandebharat चलाया गया ताकि लोगो को विभिन्न देशों से स्वदेश लाया जा सके । ये मिशन 7 मई 2020 को चालू किया गया और लाखो लोगो को वापस स्वदेश लाने का लक्ष्य हैं 3/n
Read 5 tweets
#कोरोना_जिहाद
संपुर्ण जगावर #coronavirus चं महासंकट घोंगावत आहेच,मागच्या महिन्यापासून जो तो #कोरोना वरचं घसा कोरडा करतोय,तरी सुद्धा दिल्लीत #सुन्नी_समाजाचं #तबलीगी_जमात हे संमेलन भरवलं गेलं,कारण अल्लाहच्या बंद्यांना काहीही होणार नाही कारण, #चायना त्यांचा मित्र आहे
संपुर्ण धागा👇
#चीन आणि #ISI चं मिळून हे षडयंत्र आहेच,
जसं चीन ने सगळ्यांसमोर #वुहानला पुढे करून संपुर्ण चीन वर #आंतरराष्ट्रीय_मेहरबानी करवून घेतली, आणि #युरोप#अमेरिकेला गप्प घरात बसवलं व जगाच्या 30% अर्थकारणाचे मालक झाले,..
नेहमी #हिंदी_चिनी_भाई_भाई म्हणत काटा काढणारे हे नालायक कम्युनिस्ट,त्यांचा पारंपरिक दुश्मन #हिंदुस्थान अजुन स्थिर आहे,हे त्यांना बघवलं नाही,म्हणून त्यांचा पारंपरिक मित्र असलेल्या #पाकिस्तानाचा वझीर #ISI ला त्यांनी ही #तबलीगी_जमात ची जबाबदारी #गजवाह_ए_हिंद म्हणून सोपवली असणार.. !
Read 8 tweets
आज एक सत्य लिख रही हूं.... अब इसको बोलूंगी भी....

दरअसल सबसे मूर्ख कौम हम हैं इसलिए हमारा एक भी देश नहीं....

भारतवर्ष एक अखंड और बहुत विशाल देश था.... महाभारत के युद्ध में चीन, अमेरिका और ईरान तक के लोग आए थे, उस समय कोई मत, मजहब, सम्प्रदाय नहीं था....
...अब चूंकि मानव कुछ दिमाग तो चलाता ही है इसलिए अनेक मत, मजहब, सम्प्रदाय निर्मित हो गए...

हम भोले लोग थे, हमारा मानना था, हम अच्छा करेंगे तो सामने वाला भी अच्छा करेगा ,बाकी ये बात भूल गए कि जिसकी जबान को लहू लग जाता है फिर उसको लहू चाहिए ही....
इसलिए हमारे देश के अनेक हिस्से हुए... जो कोई जितना विभाजन कर सकता था उतना किया...

समय आता है 1947 के बंटवारे का एक तरफ मुस्लिम लीग और जिन्ना जैसे लोग थे जो केवल और केवल इस्लामिक राष्ट्र के लिए स्टैंड ले रहे थे, कुछ हो जाये लेकिन वो अपने उद्देश्य से पीछे नहीं हटे...
Read 11 tweets
चार दिन हिंसक विरोध के बाद असम और पूर्वोत्तर से बंगलादेशियों ने अपने देश वापस लौटना शुरू कर दिया है, समझ में आ गया है कि CAB लागू होने के बाद अब भारत की नागरिकता मिलना असम्भव है... Cont..2
@narendramodi
@AmitShah
और ज्यादा दिन यहाँ रहे तो फिर बंगलादेश भी वापस लेने से इनकार कर सकता है तब "Men of No Country" बनने का जोखिम है, इसलिए रातोरात बोरिया-बिस्तर समेटना शुरू कर दिया है.! Cont... 3

@narendramodi
@AmitShah
रोहिंग्या और बंगलादेशी केवल इस उम्मीद में भारत में घुसते आये हैं कि देरसबेर स्थानीय छुटभैय्ये नेताओं की मेहरबानी से भारत की नागरिकता मिलती रही है...

CAB और NRC ने इस सुविधा को खत्म कर दिया है..... Cont... 4

@narendramodi
@AmitShah
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!