Discover and read the best of Twitter Threads about #दिनविशेष

Most recents (3)

#दिनविशेष

आजच्याच दिवशी म्हणजे ४ मे १९५५ रोजी भारतात बौद्ध धम्माचा अधिकाधिक प्रसार करण्याच्या व भारत बौद्धमय करण्याच्या उद्देशाने परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी #द_बुद्धिस्ट_सोसायटी_ऑफ_इंडिया या संघटनेची स्थापणा केली. या संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणे होते.

१. भारतात बौद्ध Image
धम्माच्या प्रसारासाठी चालना देणे, प्रोत्साहन देणे.
२. बौद्ध पुजापाठ करण्यासाठी विहारांची स्थापणा करणे.
३. धार्मिक (धम्मविषयक) व शास्त्रीय शिक्षण देण्यासाठी शाळा व महाविद्यालयाची स्थापणा करणे.
४. अनाथालये, दवाखाने व मदत केंद्रे स्थापण करणे.
५. धम्मप्रसाराच्या उद्देशाने
कार्यकर्त्यांच्या तयारीसाठी धम्मविषयक चर्चासत्रांचे आयोजन करणे.
६. सर्व धर्माच्या तुलनात्मक अभ्यासाला चालना देणे.
७. सर्वसामान्य लोकांना धम्म चांगल्या प्रकारे समजण्यासाठी बौद्ध साहित्याचे प्रकाशन व पत्रके, प्रचारसाहित्य इ. चे प्रकाशन व वाटप करणे.
८. जर आवश्यक असेल तर नवीन
Read 7 tweets
#शिवकालीन #दिनविशेष

१३ जुलै १६६०

तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्युला!

लढण्याचा इतिहास आमुचा,
हारणे आमुच्या रक्तात नाही,
जोवर मैदानात उभा मी ,
जिंकणे नियातीला शक्य नाही!

#मराठी #दिनविशेष #मराठा #इतिहास
तेरा जुलै सोळाशे साठ
.
महाराज, बाजीप्रभु व सहाशे मावळे रात्रभर धावत होते. धो धो पाऊस.. काट्याकुट्यांनी, निसरड्या वाटांनी भरलेला हा मार्ग.. मशाल नाही.. अनवाणी पायांनी कभिन्न आंधारात जंगल तुडवत दिंडी धावतेय.. खेळण्याकडे.

#मराठी
साधारण एकवीस तासांच्या दाैडीनंतर हि दिंडी पोहचली गजापुरच्या खिंडीत.. अन तेवढ्यात.. गलिम पाठलागावर.. कोणत्याही क्षणी भलं मोठं शत्रू सैन्य पोहचेल.. चाकराने मालकास दटावले.. निघा म्हाराज.. ऐका आमचं.. आमची चिंता करू नका.. आपण जगलात तर स्वराज्य जगेल.. हा देश जगेल.. निघा धनी..
Read 6 tweets
"गोंदया आला रे "
२२ जून १८९७ साली पुण्याच्या गणेशखिंडीत आरोळी घुमली! गोंदया आला रे...
आणि पुण्यावर अत्याचार करणाऱ्या रँडचा वध !!!
प्रसंग १ : रात्रीच्या वेळी एक बग्गी जातेय. फक्त घोड्यांच्या टापंचा आवाज, मागे एक तरुण धावतोय. योग्य ठिकाणी तो आवाज देतो.
"अण्णा गोंद्या" शेजारच्या झाडीतून एक तरुण बाहेर येतो व बग्गीवर चढून गोळीबार करतो.

प्रसंग २ : धावत एक तरुण घरात घुसतो. लोकमान्यांना कार्यक्रमातून बाहेर बोलावतो आणि सांगतो की " खिंडीतला गणपती नवसाला पावला"
प्रसंग ३ : एका तरुणाला फाशी द्यायला नेत आहेत. चालता चालता तो एका कोठडीपाशी थांबतो व म्हणतो "येतो मी" आतून आवाज येतो "4 दिवसांनी भेटूच" कारण ४ दिवसांनी त्याला फाशी होणार असते. चापेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. १९व्या शतका अखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले.
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!