Discover and read the best of Twitter Threads about #पानिपत

Most recents (3)

पानिपत युद्ध मध्ये महादजी शिंदे त्यांचा पाय कायमचा जायबंदी झाला .पण त्यांनी परत १० वर्षात काबीज करून पानिपत चा बदल घेतला.नजीबउद्दौलाचा सुड महादजी शिंद्यांनी घेतला. पानीपतावर झालेल्या पराभवात महादजी शिंदेही जखमी अवस्थेत निघाले होते.त्यानतंर जेंव्हा
दहा वर्षात पुन्हा उत्तर भारत जिंकला.त्यांनी उत्तर भारत ताब्यात आणला आणि दिल्लीवर आपला कब्जा बसवला.
१७७२ साली त्यांनी नजीबाबादवर हल्ला चढविला तेंव्हा नजीब उदौल्ला १७७० मध्ये मृत्यु पावला होता .त्या मुलगा झपिटाखान नजीबाबाद सोडून पळाला. महादजी शिंदे म्हणाले की नजीब मेला आमचा
हिशोब चुकवायचा राहून गेला.महादजी शिंद्यानी नजीबच्या कुटुंबातल्या बायका,मुले,आबालवृध्द सगळ्यांची कत्तल केली आणि नजीबची कबर खणून त्याची हाडॆ आगीत भस्म केली.आणि त्याचा राजवाडा समूळ पाडला.
१७८२/८३ साली महादजी शिंद्यांनी लाहोरवर हल्ला चढवून ते ताब्यात आणले. त्या वेळेस त्यांना कळले की
Read 6 tweets
#पानिपत🔥🚩 #मराठी #म

दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला......👇
युद्ध म्हटले कि विजय किंवा पराभव.पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण ३ पिढ्या मराठ्यांच्या गेल्या पण कणा मोडला तो गनिमांचा
शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली.अब्दालीचे कंबरडे मोडले घरी जाऊन तो मेला.अर्यावार्ताला पुन्हा सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून! साधले! पराभव कुठे झाला?
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती आहुती म्हणजे देशप्रेम.
Read 10 tweets
२५० शे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे #पानिपत

#पानिपत_शौर्यदिन
कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पानिपती॥

- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकी झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला.
उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही।"
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!