Discover and read the best of Twitter Threads about #भारत_माता_की_जय

Most recents (11)

ओशो से पूछा एक साधक ने - भ्रष्ट राजनेताओं से देश को छुटकारा कब मिलेगा? ओशो ने कहा- "बहुत कठिन है क्योंकि प्रश्न राजनेताओं से छुटकारे का नही है, प्रश्न तो तुम्हारे अज्ञान के मिटने का है! तुम जब तक अज्ञानी हो, कोई न कोई तुम्हारा शोषण करता ही रहेगा!
twitter.com/i/spaces/1jMJg…
कोई न कोई तुम्हे ठगेगा ही ! पंडित ठगेगा, पुरोहित ठगेगा, मुल्ला-मौलवी ठगेगा, राजनेता ठगेगा! तुम जब तक जाग्रत नहीं हो, तब तक लुटोगे ही, फिर किसने लूटा, क्या फर्क पड़ता है? किस झण्डे की आड़ में लुटे, क्या फर्क पड़ता है?
#भारत_माता_की_जय
#BharatJodoYatra
समाजवादियो से लुटे या साम्यवादियों से, क्या फर्क पड़ता है ! तुम तो लुटोगे ही ! लुटेरों के नाम बदलते रहेंगे और तुम लुटते रहोगे! इसलिए ये मत पूछो कि भ्रष्ट राजनेताओं से देश का छुटकारा कब होगा? यह प्रश्न ही अर्थहीन है,
#भारत_माता_की_जय
#BharatJodoYatra
Read 5 tweets
30 दिसम्बर -
"प्रथम स्वतंत्रता दिवस"

30 दिसंबर 1943 का दिन आजादी की लड़ाई का एक बहुत ही महत्वपूर्ण पड़ाव है, लेकिन इस बात को देश की अधिकाँश जनता जानती ही नहीं है क्योंकि इस बारे में स्कूलों में पढ़ाया ही नही जाता है.

#नेताजी_सुभाषचंद्र_बोस
#वीर_सावरकर Image
इस दिन सुभाष चन्द्र बोस और उनकी आजाद हिन्द फ़ौज ने, जापानी सेना के सहयोग से अंडमान और निकोबार द्वीपसमूह को ब्रिटिश शासन से आजाद कराकर, इसे भारत का प्रथम स्वाधीन प्रदेश घोषित किया था
30 दिसंबर, 1943 को माँ भारती के वीर सपूत "नेताजी सुभाष चंद्र बोस" ने भारतीय स्वतंत्रता का जयघोष करते हुए पोर्ट ब्लेयर में, तिरंगा फहराकर वहाँ अपने मुख्यालय की स्थापना की थी.
Read 11 tweets
थ्रेड

#डिफेंस_सेक्टर में सेल्फ डिपेंडेंट हो रहा है भारत, 1 साल में 14 महत्वपूर्ण रक्षा तकनीकें देश में तैयार !
विदेशों से आयात की जाने वाली रक्षा तकनीकों को भारतीय स्टार्टअप कंपनियां फटाफट तैयार करने लगी हैं, जिन्हें अभी तक विदेशों से आयात किया जाता था।
#मोदी_है_तो_मुमकिन_है
1/8
देश में निर्माण होने से इन्हें आयात करने की बाध्यता खत्म हो गई है। इन तकनीकों में #ब्रिज_विंडो_ग्लास एक है। इसे स्पेन की सेंट-गोबैन कंपनी से आयात किया जाता था, लेकिन जयपुर के एक स्टार्टअप जीत एंड जीत ने इसका विकास और निर्माण शुरू कर दिया है।
इसी प्रकार #एमसीडी_ग्लैंड्स को ...
2/8
स्वीडन की रोक्सटैक से आयात किया जा रहा था, जिसे फरीदाबाद की वालमैक्स ने बनाना शुरू कर दिया है। इसी प्रकार जर्मनी की एक कंपनी से
सीकेड्स को L&T बेंगलुरु तथा डीआरडीई ग्वालियर ने तैयार किया है। मुंबई की कंपनी मैसर्स जेम्स वाल्कर ने फ्रांस से आयातित दो तकनीकों ने तैयार किया है
3/8
Read 8 tweets
कट्टरतावाद विनाशाला आमंत्रण देतो याचं उदाहरण म्हणून आपण पाकिस्तान, तालीबान यांकडे पाहू शकतो. म्हणून माझा कट्टरतावादाला विरोध आहे, मग तिथे #जयश्रीराम म्हणणारी मुले असोत किंवा #अल्लाहुअकबर म्हणून विरोध करणारी ती मुलगी असो. कट्टरतावाद आणि धर्मांधता नकोच.
#भारत_माता_की_जय
(1/3)👇
कोणते कपडे परिधान करायचे हा ज्याचा त्याचा हक्क नक्कीच आहे, परंतु शाळा काॅलेजचा ड्रेसकोड ठरलेला असेल तर तो नियम पाळला गेला पाहिजे. सर्व धर्मीय विद्यार्थी असलेल्या सरकारी शाळेत जी प्रार्थना होते त्यात बहूतेक ठिकाणी फक्त एकाच धर्माची प्रार्थना म्हणली जाते हे ही चुकीचेच आहे. (2/3)👇
कर्नाटक मध्ये हिजाब वरून तापलेलं वातावरण हे ड्रेसकोडचा नियम मोडला म्हणून तापले नसून राजकिय भुमिकेने आणि धर्मांधतेच्या मानसिकतेतून तापले आहे. त्या मुलीला मुलांच्या घोळक्याकडून घेरण्याचा प्रयत्न झाला. या गोष्टी नक्कीच लाजिरवाण्या आणि निषेधार्ह आहेत.
#BeingIndian
(3/3)
Read 3 tweets
#भारत से लगती सीमा पर दोनों देशों के बीच तनाव कम होने की संभावना नहीं ...

#चीनी विशेषज्ञों ने चेतावनी दी है कि चीन को भारत की संभावित सैन्य आक्रामकता से निपटने के लिए तैयार रहना चाहिए। विशेषज्ञों ने यह भी कहा है कि #भारत संघर्ष के नए दौर के लिए खुद को तैयार कर रहा है।
आगे👇 Image
#चीन के साथ लगती सीमा पर तनाव बरकरार है और फिलहाल इसके खत्म होने की कोई उम्मीद भी नहीं दिख रही है। यही नहीं, चीनी सेना की जो तैयारी है उससे तो लगता है कि आने वाले दिनों में तनाव और बढ़ सकता है। चीन की आर्मी यानी पीएलए ने सीमा पर नए तरह के वाहन तैनात किए हैं ...
आगे👇
जिससे हर क्षेत्र में आना जाना सुगम होगा और वह पठारी इलाकों में तैनात आपने सैनिकों तक रसद और अन्य साजो सामान पहुंचा सकेगी।

वहीं, दूसरी ओर पिछले दिनों चीन की ओर से तैयारियों को देखते हुए एलएसी के नजदीक के पहाड़ों पर भारत ने ...
लास्ट👇
Read 4 tweets
सरदार उधम सिंग !!

आजच्या तरुण पिढीला हे नाव अपरिचित असेल कदाचित पण भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव त्याच प्रमाणे सरदार उधम सिंग हा पण त्या काळातील #TheYoungGunsOfINDIA चा हिस्साच होता.भारतामध्ये क्रांतिकर्याचे वय विचारायचे नसते.असाच एक क्रांतिकारी होता २० वर्षाचे पोरं हे, १३ एप्रिल
१९१९मध्ये जेव्हा जालियनवाला बाग या ठिकाणी २००० क्रांतिकार्याना नाईटहूड पदवी प्राप्त असलेल्या जनरल डायर ने सलग १८ मिनिटे बेछूट गोळीबार केला.हे सगळे ते २० वर्षाचे पोरं बघत होत.त्याने तेव्हा मनाशी निश्चय केला होता.आता जनरल डायर चा बदला.पण हा बदला पूर्ण होऊ शकला नाही १९२७ मध्ये डायर
मेंदू च्या विकाराने त्याचा मृत्यू झाला पण त्या वेळेस चा पंजाब चा गव्हर्नर असलेला माइकल फ्रेंसिस ओ त्याने या नरसंहार ला अतिशय योग्य निर्णय अशी उपमा दिली होती.याच्या कडे त्याचा मोर्चा वळविला आणि थेट गाठले लंडन 13 मार्च 1940 को रॉयल सेंट्रल एशियन सोसायटी ची लंडन च्या काक्सटन हॉल
Read 5 tweets
काँग्रेसच्या कारभाराची अजून एक काळी कथा.!

'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!

"नाही, हो.!
माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!

त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच
हुतात्मा झाला होता.! आणि ही आई त्याला प्रेमाने चंदू म्हणायची आणि बाकी सगळं जग त्याला आझाद हो, चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखायचं.!

भारत स्वतंत्र झाला होता.! आझाद चे मित्र, सदाशिवराव एक दिवस आझाद च्या आईवडिलांचा शोध घेत त्यांच्या गावात आले.!
स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण खूप काही
Read 16 tweets
मित्रांनो !!!

देशामध्ये सगळ्यात
जास्त लस - महाराष्ट्रात
जास्त व्हेंटिलेटर - महाराष्ट्रात
जास्त PPE Kit - महाराष्ट्रात
जास्त मास्क - महाराष्ट्रात
जास्त ऑक्सिजन - महाराष्ट्रात
(दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक चालू आहे सगळ्यात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला का दिला? म्हणून)
तरी १/३
देखील उठ सूठ केंद्राच्या नावाने ओरडायचे..

संविधानाने आरोग्याची जबाबदारी ही संपूर्ण राज्य सरकारवर दिली आहे.तरी केंद्राने एक अक्षर यावर बोलले नाही.

पुणे ,नागपूर या सारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्य सरकारकडून एक ही कोविड सेंटर उभा केले ले नाही.
महापालिकेची आरोग्याची प्रायमरी २/३
जबाबदारी असते.यावर एक उच्चार काढायला तयार नाही.

या महामारी च्या काळात सर्व राजकीय मतभेद विसरून काम करायला हवे..
तसे दिसत नाही.
महाराष्ट्र विकास आघाडीला फक्त आणि फक्त राजकारण करायचे आहे काम नाही.

#जय_हिंद
#भारत_माता_की_जय🇮🇳 ३/३
Read 3 tweets
#जम्मू_कश्मीर केंद्र शासित प्रदेश:-
ताज़ा तथ्यात्मक अलर्ट

जब हम सब कोरोना, चीन, अमेरिका, इटली, क्यूबा, HCQ, वैक्सीन, जिन्दगी और मौतों की गणना के साथ बार बार गृहमंत्री अमित शाह को खोजने वाली व्यंगात्मक़ टिप्पणियों में व्यस्त थे...!
तब इन दिनों में भारत के गृहमंत्री ....👇👇
....जम्मू कश्मीर केंद्र शासित प्रदेश के बारे में 9 अभूतपूर्व फैसले लेने में लगे हुए थे...।

1. पांच लाख हिन्दू और सिक्ख परिवार जम्मू कश्मीर के मूल निवासी घोषित किये गये।

2. फारूख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला और महबूबा के सभी अनावश्यक भत्ते व अन्य सरकारी सुविधायें समाप्त।

👇👇
3. जम्मू कश्मीर राज्य सरकार का जम्मू और कश्मीर विधि विश्वविद्यालय,अन्य विश्वविद्यालयों और शिक्षण संस्थाओं से नियन्त्रण समाप्त।

4. जम्मू कश्मीर राज्य सरकार का सभी हिन्दू धार्मिक स्थलो से नियन्त्रण समाप्त।

5. कश्मीर घाटी के क्षेत्रीय सक्षम अधिकारी हिन्दू और सिक्खों द्वारा...

👇
Read 7 tweets
#राफेल_पूजन

राफेल के पूजन को कुकर्मी वामपंथियों ने इतना बड़ा मसला बना दिया! अंधविश्वास और ना जाने क्या क्या कहने लगे!
वे अधर्मी ये नहीं जानते की वही पूजन विधि हमारी असली जड़ है!
हम तो वो हैं जो कंकर में भी शंकर खोज लेते हैं! हमारे लिए हर जगह ईश्वर है, और हर वस्तु में ईश्वर है!
हम तो वो हैं जो दिन छिपने के बाद पेड़ पौधों को भी हाथ नहीं लगाते! पेड़ पौधे तो छोड़िए साहब,हम उनके पत्तों को भी हाथ नहीं लगाते!
ये हमारे ही वैज्ञानिक ने कहा था की पेड़ पौधे भी सोते हैं!
पैर से झाडू लग जाए तो उसे भी छूकर पूज लेते हैं! क्यों की उसमें मां लक्ष्मी का वास होता है!
खाने में पहली रोटी गाय को देने की प्रथा हमने ही दुनिया को दी है! सुबह चिड़ियों के लिए दाना पानी की व्यवस्था करने की शुरुआत हमने ही की है!
हमारे यहां कोई भूखा अगर किसी गांव पहुंच जाए तो उसके खाने का प्रबंध कर दिया जाता है!

ये मैं नहीं, हमारी संस्कृति कहती है!
Read 7 tweets
#अलेक्झांडर ला जगज्जेता मानणार्यांनी,
#चक्रवर्ती_सम्राट म्हणजेच #जगज्जेता असणाऱ्या #चंद्रगुप्त_मौर्य आणि त्याला घडवणाऱ्या #आर्य_चाणक्य यांचा इतिहास खोडून आपल्यावर राज्य केलं आहे,म्हणुन हिंदूंचीच नाही तर #अखंड_हिंदुस्थानाला एकत्र करणे ही आपल्या पिढीवर जबाबदारी आहे,.

पूर्ण धागा 👇
आता निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आपापसात भांडत आहेत,ते स्वाभाविकच आहे,कारण प्रतिकार करणे व लढणे हे आपल्या रक्तातच आहे,पण भांडल्यामुळे आपण आपलं #अखंड_हिंदुराष्ट्राचं ध्येय गाठू शकत नाही, त्यासाठी #चंद्रगुप्त_मौर्य आपल्याला मार्गदर्शक ठरतील,
त्यांना जाणून घेऊ...
इ.सन पुर्व340च्या आसपास मगध सम्राट महापद्मानंद याच्या जाचक व लोभी वृत्तीमुळे मगध राज्यातील जनता हतबल,त्रस्त व हताश झाली,त्यामुळे वनातील मोर पाळून,त्यांची व त्यांच्या पिसांची विक्री करून गुजराण करणारे मोरवी या समाजातील #मुरादेवी ह्या राजा महापद्मानंद यांच्या दरबारात दासी झाल्या..
Read 14 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!