Discover and read the best of Twitter Threads about #महाराष्ट्र_बंद

Most recents (3)

देशात घडणाऱ्या कोणत्याही बदलाची सुरवात ही नेहमी महाराष्ट्रातूनच झालिये हा आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे.

मुघल साम्राज्याला सुरुंग लावणं असो की ज्ञानेश्वरनांनी सुरू केलेली संत परंपरा..ब्राह्मण्याला विरोध करणारा तुकारामांचा विद्रोह असो की... (1/n)

#महाराष्ट्र_बंद
मुलींना उंबरट्याबाहेर आणणारी जोतिसावित्रीची पहिली शाळा असो ती रुजवली ह्या मराठी मातीनेच..!
भारताला आधुनिकतेच्या दारात घेऊन जाणारी रेल्वे धावली तीही महाराष्ट्रातच आणि उद्योगाची नांदी ठरणारी कारखान्याची चाक फिरू लागली ती सुद्धा या महाराष्ट्रातच..!!
भारताबाहेर.. (2/n)
इंग्रजांना हाकलण्यासाठी देशभरातून एकत्र आलेल्या कॉंग्रेसची स्थापना असो की स्वातंत्र्यासाठी लढलेला शेवटचा लढा "चले जाव" असो देशात आजपर्यंत झालेला कोणताही मोठा बदल घ्या त्याची सुरुवात तुम्हाला मराठी मातीतूनच झालेली आढळेल.
सांगायची गोष्ट एवढीच की.. (3/n)
#MaharashtraBandh
Read 5 tweets
माझा मुद्दा

महाराष्ट्र राज्य सदैव संबंध देशाला योग्य दिशा दाखवण्याच्या कामगिरी मध्ये अग्रगण्य व अग्रेसर राहला आहे. आज महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या भावना, आक्रोश व संताप यांचा सन्मान करत राज्यव्यापी बंद पुकारला आहे.
देशात गेली कित्येक दिवस पंजाब व हरियाणा येथील शेतकरीवर्ग मोदीच्या भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी, अन्यायकारक व महागाईला प्रोत्साहन देणाऱ्या काळ्या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. केंद्रातील मोदीचे भाजप सरकार ते आंदोलन दमनशाही करून चिरडण्याचे काम करत आहे.
ज्या मध्ये आतापर्यंत ४०० शेतकरी आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.

यात कहर म्हणजे मोदीच्या भाजप सरकार मधील केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यासाठी...
Read 6 tweets
देशातील शेतकरीवर्ग आपल्या देशचा कणा आहे आणि केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हा कणा मोडायला निघाले आहे, आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना गुलामीच्या दुष्टचक्रात कायमचे कैद करून संपवायला निघाले आहे. आज देशातील जनता महागाईने होरपळत आहे.
तरूणवर्गला बेरोजगारीने जर्जर केले आहे, देशातील शेतकरी मरत आहे. तो केंद्र सरकारने शेतीसंबंधी आणलेल्या काळ्या कायद्यातील ज्या त्रुटी आहेत, त्याबाबत पुनर्विचार करत ते कायदे मागे घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय.
तगोरगरीब शेतकरी आंदोलकांवर दादागिरी करत आंदोलन दडपण्याची धडपड करणारे केंद्रातील मोदी सरकार आणि त्या सरकार मधली केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने शेतकऱ्यांबाबत केलेल्या प्रक्षोभक भाषणाचा निषेध करण्यासाठी लखीमपुर येथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना चिरडण्याची घटना घडली.
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!