Discover and read the best of Twitter Threads about #महाराष्ट्र_बचाओ

Most recents (3)

#२८०००_कोटी_आणि_विरोधीपक्ष

विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्र सरकारने राज्य सरकारला २८००० कोटींचे पॅकेज दिले व त्याचा संख्यात्मक तपशील ही खलील प्रमाणे दिला.
४५९२ कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत
१७२६ कोटी रूपये दिले. जनधन योजनेच्या माध्यमातून १९५८ कोटी रूपये दिले. विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ११६ कोटी रूपये दिले. उज्वला गॅस योजनेत ७३ लाख १६ हजार सिलेंडर
६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रूपये दिले. बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण १००१ कोटी रूपये दिले.
आरोग्यासाठी एकूण २०५९ कोटी रूपये दिले.
डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून ५६४८ कोटी रूपये
शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी दिला.
कापूस : ५६४७ कोटी रूपये
धान : २३११ कोटी रूपये
तूर : ५९३ कोटी रूपये
चणा/मका : १२५ कोटी रूपये
तसेच पीकविम्यासाठी ४०३ कोटी रूपये असे एकूण ९०७९
Read 11 tweets
बऱ्याच भाजप समर्थकांना असं वाटतंय की अश्या "अडचणीच्या" काळात सरकारवर टीका करून "राजकारण" करू नये. ही भावना प्रामाणिक आहे. त्यात थोडासा भाव नैतिकतेचा आहे नि थोडी जनतेच्या मनातील पक्ष प्रतिमेची काळजी आहे.

भारताचा जबाबदार नागरिक, महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून मी माझं मत मांडतोय. +
भाजपची #महाराष्ट्र_बचाओ हाक योग्यच नव्हे. तर देर आये दुरुस्त आये अशी आहे.

महाराष्ट्राती सर्वात मोठा पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपचं पहिलं कर्तव्य आहे सरकारवर वचक ठेवणे, सरकारसमोर जनतेचे प्रश्न घेऊन जाणे. +
मग, कोरोनासारख्या संकटात सरकारच्या कुचकामी कामगिरीची जबर किंमत जनता मोजत असेल तर भाजपची प्रमुख जबाबदारी काय आहे?

सरकारच्या चुका दाखवून परिस्थिति सुधारायची नाही का? सरकार कर्तव्यशून्य असेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला नकोय का? +
Read 12 tweets
हो - #महाराष्ट्र_वाचवा हे आंदोलन राजकीयच आहे. आणि महाराष्ट्राला या राजकारणाची कधी नव्हे तेवढी गरज आहे. त्यामुळे, थँक गॉड, भाजप हे राजकारण करत आहे.

फायनली महाराष्ट्र भाजपने पु गँगच्या दहशतीबाहेर येऊन, बिनकामाची नैतिकता बाजूला ठेऊन, +
"ही वेळ राजकारणाची नाही" छाप युधिष्ठिरगिरी एकदाची फेकून देऊन - विरोधी पक्ष आणि सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून स्वतःचा धर्म ओळखला आहे. +
राज्यावर संकट असताना "आपापसात भांडू नका" म्हणणारे निलाजरे प्रचारकी भाट सांगली-कोल्हापूरात पूर आला असताना काय करत होते? मुख्यमंत्र्यांवर ख्याख्या करत टीका करत होते. कोरेगाव भीमा दंगल घडवली गेली तेव्हा काय करत होते? दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणारी विधानं करत होते. +
Read 15 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!