Discover and read the best of Twitter Threads about #महाविकासआघाडी

Most recents (6)

जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारी नोकरी करणार्‍याचीच अशीही भुमिका जी सगळ्यांनी वाचली पाहिजे

*जुन्या पेन्शन मागणीच्या निमित्ताने माझी वेगळी मांडणी*
जूनी पेंशन आणि तुमच्या मुलांना कंत्राटी नोकऱ्यांचे आयुष्य

आज विधिमंडळात जुनी पेन्शन योजनेवर सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडून चर्चेचे आवाहन केले.मला या चर्चेत एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. आज ज्यांना पेन्शन मिळणार आहे ते ही या कर्मचाऱ्याना पेन्शन मिळाली पाहिजे अशी आग्रहाने मागणी करतात पण मला वाईट याचे वाटते की १९९८ साली मी
पाचव्या वेतन आयोगाला विरोध केला होता.तेव्हा गावोगावी माझा धिक्कार याच नोकरीतील कर्मचाऱ्यांनी केला होता.मला शिवीगाळ करणारी किमान १०० पत्र आली.अनेकांनी संबंध तोडले.बहिष्कार घातला.अनेक वर्षे मी शिव्या खातोय...

पण २५ वर्षापूर्वी हा मुद्दा मी मांडला होता..तेव्हा मी जे
Read 24 tweets
#Thread: छत्रपतींचे वंशज आणि राजकारण

हिंदुनृसिंह शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणे - हे महाराष्ट्राला काही नवीन नाही.

आजकाल तर छत्रपतींच्या वंशजांचा सोयीनुसार वापर उघड-उघड बघायला मिळतो.

राष्ट्रवादीत असणारे उदयनराजे चालतात पण भाजप मध्ये असणारे उदयनराजे नाही.

१/७
येवढंच काय तर भाजपतर्फे निवडणूक लढवणार असल्यापासून निवडणूकीचा निकाल येईपर्यंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर वयक्तिक पातळीवर गलिच्छ टीका ही करण्यात आली.

त्या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज आहेत हे महाराष्ट्र विसरलेला का?

२/७
जेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे वंशज असल्याचे पुरावे मागितलेले तेव्हा छत्रपती उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा अपमान झाला नव्हता का?

का नेहमीप्रमाणे एका माणसाने महाराष्ट्राला मूर्ख बनवलेलं?

३/७
Read 7 tweets
शाहु फुले आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रात आता भाजपाचे नेते पण सुरक्षित नाहीत, तर विचार करा जर #महाविकासआघाडी सरकार विरोधात बोलणाऱ्या सामान्य जनतेची काय दुर्देशा होईल. यांची उदाहरण आपण या आधी पाहिली आहेत, पण हे खरंच जनतेला विचार करायला लावणारी घटना आहे.
बहुतेक सत्तेची गुर्मी डोक्यात गेलेल्या या राज्य सरकारला विसरला पडला आहे, की देशात लोकशाही आहे. आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्तिच्या स्वंतत्रताचा अधिकार आहे, मग आशामध्ये तुमच्यावर टीका केल्यावर तुमच्या पक्षाचे गुंड लोकांना मारहाण करण नेत्याच्या गाडीवर हल्ला का करतात?
टीका खपत नसेल तर राजकारण सोडुन द्याव, कारण राजकारणात टीका या होतच राहतात. आणि यांच बरोबर या राज्य सरकार धन्यवाद कारण यूपीला जंगलराज आणि गुंडाराज म्हणता-म्हणता यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राचा जंगलराज आणि गुंडाराज करून टाकल आहे.
Read 4 tweets
नवाब मलिक, समीर वानखेड़े आणि ड्रग जिहाद.

ऐकलाय का ड्रग जिहाद हा शब्द?
हा कोणी बजरंग दल अथवा विश्व हिंदु परिषदेच्या उनाड कार्यकर्त्याने वापरलेला शब्द नाही.

याचा उल्लेख पहिले झाला केरळ मध्ये. एका चर्चमध्ये फ़ादरने तेथे जमलेल्या भाविकांना जे सगळे ख्रिश्चन होते. 👇
त्यांना समाजात नव्याने फ़ोफ़ावत चाललेल्या धोक्याची जाणीव करुन देण्यासाठी आपल्या प्रवचनात हा शब्द वापरला.

त्यांच्या मते आधी शांतीदुतांनी लव्ह जिहादचे प्रयोग सुरु केले व इतर धर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन त्यांचे धर्मांतरण करणे अथवा त्यांना बरबाद करुन सोडणे हा 👇
प्रयोग आरंभला व आता ते ड्रग जिहाद मध्ये उतरले आहेत. इतर धर्मीय मुलांना ड्रगचे व्यसन लावायचे व त्यांची युवा पिढी बरबाद करायची. फ़ादरचे हे वक्तव्य खरे होते व त्यामुळे डाव्यांना खुप बोचले. गदारोळ झाला व नंतर त्या फ़ादरला दबावाखालती सारवासारव करावी लागली. 👇
Read 18 tweets
#तो_पुन्हा_येईन.....!!

#Birthday_Spl_Thread
#22july2020

मी पुन्हा येईन, ही केवळ घोषणाचं नव्हती,
तर कर्तव्यपूर्ती मधून आलेला आत्मविश्वास होता.
कर्मठ कार्याचा हुंकार
होता,
सर्वसामान्य जनतेच्या मतांच्या कौलाचा असलेला विश्वास होता.

(1/n)+
जनतेनं त्यावर शिक्कमोर्तब ही केलं होतं
हाचं मुख्यमंत्री
पुन्हा हवाय असा कौल ही दिला होता.
पण,
दगाबाजीची परंपरा असणाऱ्यांच्या बाजूने आपले सोबती जातील असं कधीचं
वाटलं नव्हतं,
भाजपा प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १२३ आमदार निवडून आले होते.

(2/n)+
तर पूर्ण ५
वर्ष सत्तेत मुख्यमंत्री असताना १०५ आमदार निवडून आले आहेत. दोन्ही वेळा १०० पारं संख्येत आमदार निवडून आणणे एकदाही
"कथित चाणक्य" म्हणवणाऱ्या
नेत्याला जमलं नाही.
अर्ध शतकाहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे अजुन भावी पंतप्रधान अशी बिरुदावली मिरवतात,

(3/n)+
Read 13 tweets
#महाविकासआघाडी सरकारतर्फे जनतेला राशन पोहोचवण्यासाठी अभूतपूर्व काम केले आहे. केवळ ५ दिवसांत आज ३ वाजेपर्यंत ३३% राशनकार्डधारकांना धान्यवाटप झाले. एकूण शिधावाटप कार्ड १.६० कोटी
वाटप झालेले -५२.१२ लाख लाभार्थी- २.२४ कोटी
एकूण धान्य वितरण- १२ लक्ष ९१४२७ क्विंटल
@ChhaganCBhujbal
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे #COVID2019 च्या भीतीने धान्य वाहतूक करण्यासाठी वाहतूकदार सहजासहजी तयार होत नाहीत. त्यांना चालकही मिळत नाही. अशा सर्व अडचणींवर मात करून जनतेला राशन पुरवठा केला जात आहे. विरोधकांनी केवळ टिका करु नये.
अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे स्थलांतरित मजूरांसाठी राज्यात #महाविकासआघाडी सरकारने शासनाच्या विविध विभागांकडून केलेल्या एकूण ४५३२ रिलीफ कँप उभारले असून त्यातून एकूण ४७८३५१ स्थलांतरित मजूरांना तीन वेळचे अन्न देण्यात येत आहे. Image
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!