Discover and read the best of Twitter Threads about #मोटाभाई

Most recents (8)

४ नवीन कबर !

अजून ४ नवीन कबरी त्या ठिकाणी सापडल्या आहेत.त्यातली ही नवीन कबर आहे.ही कबर ही सेवेकऱ्याची असण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहेत.अफजुल्ल्याच्या कबरी ची सेवा करण्यासाठी सेवेकरी होता.त्याची कबर आहे.बघा आपले प्रशासन किती निगरघट्ट होते.त्याची पण कबर त्याच्याच
१/६
बाजूला बांधली ! काय लावलाय धंदा ? त्यात अजून हि धरून ४ कबर कुठून आल्या ? त्यातल्या अजून २ कबरी शिवकालीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण अजून एक कबर आहे ती शिवकालीन आहे. स्थानिकांचे असं म्हणणं आहे.अफजलखानाच्या बरोबर लढण्यास एका सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो
प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये मारला गेला म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर, असे म्हणतात.ट्विट १मधील जी कबर आहे ती अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून पण
३/६
Read 6 tweets
अफजल खानची कबर !

साधारण १९९५-९६ साली त्या थडग्याल्या भेट दिली होती.तेंव्हा बंडाची कबरीला आवरण ही नव्हते.फक्त खानाच्या कबरीला ७-९ फुटाचे पत्र्याचे शेड होते त्याला लोखंडी दरवाजा होता.ना त्या कबरीवर चादर ना,ना फुले काहीच नव्हते. फक्त संगमरवरच्या दगडाने त्याची कबर पांढरी
१/८
शुभ्र आणि गारिगार होती.साधारण ३-४ फूट उंचीची आणि ६-७ फूट लांब त्यावेळी कबर होती.फार तर शेड १५फूट x १०फूट एवढेच असावे.काल अचानक त्या कबरीचे एवढ्या खोल्या आणि एवढं मोठं रूप पाहिले.मनात पहिला प्रश्न आला हे एवढे मोठे रूप कोणी केलं असेल?
त्या कबरीवर चादर? त्याला संगमरवर दगड काय?
२०
-२२ खोल्या काय?
अहो , ती कबर नसून त्याचा शामियानाच होता.असे दिसत होते.त्या कबरी वर रोज मुंबई वरून मोगऱ्याची फुले आणि हार येत होती.का तर आदिलशाही साहित्यात खानाला मोगरा आवडायचा याचा उल्लेख आहे.
अहो, इकडे राज्यांच्या किल्ल्याला दरवाजा मिळत नाहीत.कित्यके किल्ले अजूनही विना
३/८
Read 9 tweets
देशाचा इतिहास आणि भूगोल !

सध्या आपल्या देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.आता अमेरिकेचा आपण विचार केला तर ५० राज्यांचे संघराज्य आहे.
मुळात आपले संघराज्य करताना फक्त भाषेचा आणि जातीचा विचार केला गेला?
अणि तो कितपत योग्य होता?
जात,धर्म याच्या पुढे भारत कधी जाईल का?
१/८
छोट्या राज्यांची जर निर्मिती झाली तर भाषावाद आणि जातीवाद संपुष्टात येऊ शकतो आणि विकासाचे धोरण अवलंबिले जाऊ शकते.२०२४ नंतर कर्नाटक,महाराष्ट्र मध्ये २ राज्य होऊ शकतात.
उत्तर प्रदेश ४भाग करण्याचे नियोजन चालू आहे.यामुळे दर निवडणुकीवेळी जातीचे/धर्माचे राजकारणच संपुष्टात येऊ शकते.
अणि ही देशाच्या नवीन प्रगती साठी खूप मोठी दिशा ठरू शकते.राज्यांची संख्या वाढल्याने रोजगार आणि विकासाची नवीन दारे खुली होऊ शकतात.
अनेक शहरांचे रखडलेले प्रश्न सहजपणे मार्गी किंवा त्यावर निर्णयप्रक्रियेत येणारे अडथळे लवकर दूर होतील आणि त्यावर होणारे राजकारण पण.
१९५३ साली फक्त
३/८
Read 9 tweets
युगे २८ उभा माझा विठ्ठल !

संत नामदेवांची एक आरती आहे.त्यात ते म्हणतात "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा"आता युगे २८ म्हणजे काय तर हिंदू धर्मात असणारे ४वेद,१८ पुराणे,६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते.म्हणूनच विठ्ठल युगे २८ उभा या वेद, शास्त्रे व पुराणात श्री विठ्ठलाचे च गुणगान गायले
१/११
गेलं आहे. बऱ्याच जणांना वेद माहिती आहेत.पण शास्त्र आणि पुराणे माहितीच नाही.
वेद: ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद, अथर्ववेद.
शास्त्र: वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र,न्यायशास्त्र, वैश्विक शास्त्र, मीमांसा.
पुराण: मार्कंडेय,वामन,ब्रह्म,लिंग,ब्रम्हांड, मस्त्य,अग्नी,कुर्म,ब्रम्हवैवर्त
२/११
भागवत,गरुड, विष्णू,शिव,वराह,वायू,नारद,पद्म, स्कंद.
म्हणजे लक्षात घा मिञांनो,जगाच्या सुरवाती पासूनच देव आहे.
पुराण या शब्दाचा वाच्यार्थ प्राचीन असा आहे.
हिंदू संस्कृती मध्ये मनू ही कालगणना आहे.तिला मन्वंतर पण म्हणतात,का तर ती एका मनू नावाच्या क्षत्रिय राज्याने सुरू केली होती.
३/११
Read 11 tweets
मधुबाला चट्टोपाध्याय✨

मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९
#anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
Read 9 tweets
#Capernaum #केपरनाॅम 2018

मध्यंतरी कोणी तरी ट्विट टाकले होते. मुलं सांभाळता येत नसतील तर जन्माला घालू नयेत वैगेरे वैगेरे विषयावरून,तसाच काहीसा हा बहीण-भावाचा हळवा विषयावर आहे.२०११च्या सिरियाच्या युद्धात जवळ जवळ५०लाख लोक सिरिया मधून इतर जवळच्या देशात निर्वासित म्हणून जगत होती
१/ Image
हा चित्रपट अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे.एक १० लोकांचे मुस्लिम कुटुंब त्यातील १२ वर्षाचं हे कवळं पोरं (जहन)आपल्याच आई वडिलांवर केस करतो.या कुटुंबातील बापाला ८मुलं असतात.याच्या असलेली ही त्याची बहीण(सहेर).त्यातील हा प्रसंग खूप बोलका आणि अंगावर शहारा उभा करणारा आहे.आपली समान
२/ Image
वयाची बहीण हीची काळजीने हा ग्रासलेला हा बालक सकाळी जेंव्हा बेड वरून उठतो आणि त्यावर रक्ताचे डाग बघतो. तो तिला विचारतो तुझ्या पँट मधून रक्त कसं आलं. दोघांनाहि याबाबत काही ज्ञान नसते. तो तिला बाथरूम घेऊन जाऊन सगळी डागाळेले अंतर्वस्त्रे धुवून देतो आणि थोडी या विषयी माहिती घेतो.तो
३/ Image
Read 5 tweets
पूर्वपुण्याईची काँग्रेस !

एक काळ होता देशांमध्ये असं कोणते गाव नाही जिथं काँगेस चे नावं नाही.पण हे १९८४नंतर च्या काँग्रेसला राखता आलं नाही.राजीव गांधींनी ही येऊन आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचेच काम केलं.आत्ताची काँग्रेस फक्त २राज्यां पुरती मर्यादित आहे.राजस्थान,छ.गड.
१/११
काँग्रेसला गळती लागण्याची सुरवात २०१४ पासून झाली.पण त्याची पूर्व तयारी ही२०१२ पासून सुरू झाली होती.#मोटाभाई @AmitShah यांची यूपी चे प्रभारी म्हणून निवड झाली होती तेंव्हा पासून ते म्हणजे २वर्ष यूपी मध्ये तळ ठोकून होते.भले त्या वर्षी समाजवादी पक्षाचे वारे होते पण हे आव्हान
२/११
#मोटाभाई यांनी स्वीकारून.काँग्रेस सहित समाजवादी पक्षाचा घरचा सोडून इतर एकही उमेदवार निवडून आला नाही.देशात सर्वात जास्त जागा असलेला किल्ला आरामात जिंकला.काँग्रेस च्या चिंधड्या या निवडणुकीत उडाल्या.त्या निवडणुकीचे #impacts अजूनही यूपी सहित देशात टिकून आहेत.गल्ली पासून दिल्ली
३/११
Read 11 tweets
उठसूठ कोणीही येऊन हिंदुत्ववादीची शाल घेऊन ,भगवा खांद्यावर घेऊन फिरत असेल तर डोळे झाकून त्याला पाठिंबा द्यायचा ?
त्यामागे त्याचा उद्देश,हेतू तपासला गेला पाहिजे.
जर व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणी हिंदुत्ववादी होत असेल तर त्याला पाठिंबा का देयचा?
स्वराज्यात येऊन भगवा घेऊन फितुरी करणारे
हिंदुत्ववादीच होते. फक्त व्यक्तिगत स्वार्थ हाच यामागचा उद्देश असतो.सगळे रंग तपासून झाले की भगव्याची आस लागते.कारण,वातावरण भगवं आहे.राजकारणी लोकांना हवेचा अंदाज अगोदरच लागतो.त्या नुसारच ते दिशा ठरवतात.राजकारनात निवडून किंवा विजयी होणे जितकें महत्वाचे आहे.त्याही पेक्षा महत्वाचे आहे
ते एखाद्या संभाव्य विजयी उमेदवाराला स्वतः विजयी न होता त्याचा पराभव करणे. आणि हाच तो किंग मेकर असतो.काही राजकीय गणितांची उकल करता येत नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. याचे कारण तुम्ही एक तर RW किंवा LW या दोन पैकीच पर्याय तुमच्या पुढे अस्तात.तिसरा पर्याय निवडण्याचा
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!