Discover and read the best of Twitter Threads about #लोकमान्य

Most recents (4)

दुष्ट, धूर्त, कावेबाज इंग्रजांविरोधात लढता लढता देशपातळीवर मोठे जन आंदोलन उभारण्यासाठी अनेक ठिकाणी लोकांना ओरडून ओरडून संबोधताना टिळकांना फुफ्फुसांचा आजार जडला.. त्यावेळेस आता सारखे मुबलक प्रमाणात ध्वनिक्षेपक नव्हते. लोकांना संबोधताना मोठ्या आवाजातच बोलावे लागायचे.
#लोकमान्यटिळक
गर्दीत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीला सुद्धा आवाज ऐकायला जायला हवा हा प्रयत्न असायचा.. आणि इथेच घात झाला. टिळकांना फुफ्फुसांचा आजार जडला. लोकांनी सांगून, विनवण्या करूनही टिळक थांबले नाहीत. सभा घेतच राहिले. परकीय शत्रूंच्या विरोधात स्वकीयांना संघटित करत राहिले.
लोकांना संबोधत राहिले. उगाच नाही ते #लोकमान्य झाले.

त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभारलेला लढा अंतिम टप्प्यात आला असतानाच तो दुर्भाग्यपूर्ण दिवस उजाडला आणि भारताची सिंहगर्जना थांबली. टिळक स्वर्गवासी झाले.

टिळक महाराजांच्या चरणी मनःपूर्वक वंदन...

|| जय हिंदुराष्ट्र ||
Read 3 tweets
टिळक!

"लोकमान्य" हा Legitimacy चा दावा आहे. सुधारकी वृत्तीचा नाही. "लोकमान्य"बद्दल बरेच आक्षेप परवापासून वाचतो आहे. ते निरर्थक आहेत. एकेकाळी हिटलर लोकमान्य होता. शब्दशः लोकमान्य होता! दोनदा दणक्यात बहुमत घेऊन जर्मनीत सत्तेत आलेला. एकेकाळी माओ चीनमध्ये लोकमान्य होता आणि 1/8
मंगोल टोळ्यांमध्ये चंगेजसुद्धा!!

टिळक त्याकाळी राजकारणात नेता म्हणून बऱ्यापैकी "Political Legitimacy" मिरवत होतेच. इथे Legitimacy ही संज्ञा कायद्याच्या संदर्भात नसून, राजकीय नेत्यांच्या पॉप्युलर पॉवर, पर्सनल चॅरिझ्मा याबद्दल वापरली आहे. गांधींच्या आधीचे नेते आणि त्यांची 2/8
भारतातील लोकप्रियता आणि दबदबा बघितला तर लोकमान्य निःसंशय "लोकमान्य" होते! तुम्हाला एखादा माणूस आवडत नाही, म्हणून ऐतिहासिक तथ्ये नाकारायची नसतात.

सत्य हे आहे की गांधी, टिळक हे त्यांच्या काळातील लोकप्रिय भारतीय नेते होते. म्हणजे त्यांची भारतातील राजकीय उंची कदाचितच इतर कोणी 3/8
Read 8 tweets
आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती.

त्या निमित्त लो. टिळकांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टींचा थोडक्यात आढावा घेऊया.

1. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी लोकप्रिय घोषणा करून पूर्ण स्वराज्याची मागणी करणारे एक जहाल व्यक्तिमत्त्व. Image
2. आपापसातील मतभेद आणि क्लेश विसरून सर्वांना एकत्र आणून शिवजयंती अणि गणेशोत्सव यांसारखे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करून लोकांमधे एकात्मतेची भावना निर्माण केली.

3. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून लोकांमधे इंग्रजांविरुद्ध क्रांतीची ठिणगी निर्माण केली.
ImageImage
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!