Discover and read the best of Twitter Threads about #शिवसेना

Most recents (11)

जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारी नोकरी करणार्‍याचीच अशीही भुमिका जी सगळ्यांनी वाचली पाहिजे

*जुन्या पेन्शन मागणीच्या निमित्ताने माझी वेगळी मांडणी*
जूनी पेंशन आणि तुमच्या मुलांना कंत्राटी नोकऱ्यांचे आयुष्य

आज विधिमंडळात जुनी पेन्शन योजनेवर सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडून चर्चेचे आवाहन केले.मला या चर्चेत एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. आज ज्यांना पेन्शन मिळणार आहे ते ही या कर्मचाऱ्याना पेन्शन मिळाली पाहिजे अशी आग्रहाने मागणी करतात पण मला वाईट याचे वाटते की १९९८ साली मी
पाचव्या वेतन आयोगाला विरोध केला होता.तेव्हा गावोगावी माझा धिक्कार याच नोकरीतील कर्मचाऱ्यांनी केला होता.मला शिवीगाळ करणारी किमान १०० पत्र आली.अनेकांनी संबंध तोडले.बहिष्कार घातला.अनेक वर्षे मी शिव्या खातोय...

पण २५ वर्षापूर्वी हा मुद्दा मी मांडला होता..तेव्हा मी जे
Read 24 tweets
लोक चर्चा #दैनिक_तोफ

१८ फेब्रुवारी २०२३

जनतेची सहानुभूती वर ठाकरेंची कसौटी ?

काल संध्याकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिले असल्याचा निकाल दिला.आणि ७८ पानांच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर चर्चा सुरू झाली.
ही चर्चा केव्हा थांबेल हे आज तरी सांगता येणार नाही. या ७८पान्याच्या निकाल पत्रात कशाच्या आधारावर हा निकाल निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला हे पहाणे उत्सुकतेचे आहेच, यात दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. त्यात पहिला मुद्दा.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेची सर्व सुत्रे उध्दव ठाकरेंनी आपल्या हाती घेतल्या नंतर उध्दव ठाकरेंनी शिवसेनेची मुळ शिवसेनेच्या घटनेत शिवसेना प्रमुख ऐवजी पक्ष प्रमुख हा बदल केला इतरही पदाबाबत त्यात बदल केले मात्र हे बदल करतांना उधदव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला कळविले नाही
Read 15 tweets
#शिवसेना संपल्याशिवाय वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाईचं मुंबई तोडण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही हे त्यांना माहीत आहे.

१९६० मध्ये नवीन राज्य स्थापनेसाठी ५० कोटी मिळून सुध्दा यांना मुंबईच पाहिजे मग त्यासाठी आमदारांना ५०-५० कोटी द्यावे लागले तरी चालेल पण हे घाटी लोकं मुंबईत नको.
या लोकांना शिवसेनेपासून तोडणं शक्य नाही म्हणून आधी शिवसेना तोडा आणि मग ठाकरे ब्रँड.
पण ठाकरे शिवसेनेपासून बाजूला करता येत नाही म्हणून बाळासाहेब हे नाव हवं. मग निवडले ते ९० च्या दशकानंतरचे सोईचे भगव्या कपड्यातले बाळासाहेब.

त्याआधीचे बाळासाहेब आणि प्रबोधनकार शिंदेंना झेपणार नाही.
प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांच्या सारखं लेखणीच्या लढाईत विजय आता शक्य नाही कारण लोकं आता "सामना" वाचून शांत बसतात आणि "व्हॉट्सॲप" वाचून पेटून उठतात.

तरीही बहुतेक मतदार हा सुज्ञ आहे वाटतं असेल तर EVM ही त्याहून सुज्ञ आहे हे पण तितकंच खरं.
Read 4 tweets
#शिवसेना 🏹🚩✌️
दरबारात गोंधळ निर्माण झाला होता.दोघींनी एकाच बाळावर दावा केला होता.दोघी म्हणत होत्या की मीच बाळाची खरी आई.
महाराजांच्या डोक्याचा भुगा झाला होता,कारण बाळ दोघीच्या पण अंगावर पीत होत,हाक मारली की दोघीना ओळखत होत.
महाराजांनी वजीराला बोलावले त्याला हे प्रकरण सांगितलं.
वजीराने आठ दिवसात निकाल होणार म्हणून जाहीर केलं.दोन्ही आया व ते बाळ सादर करण्यात आले.वजीराने जाहीर केलं की "बाळ मधोमध कापून त्याचे समान भाग करून दोघीना दोन भाग द्यावेत" एकीने किंकाळी फोडली तर दुसरीने हसून फैसला मान्य केला .
जिने किंकाळी फोडली तिला विचारले की फैसला मान्य आहे का?
रडत ती म्हणाली "महाराज बाळ मला नको तिच्याजवळच राहू द्या पण कापू नका."
दुसरीला विचारले तर ती म्हणाली की मला न्याय मान्य आहे.
काही क्षणांत ते बाळ कापू नका म्हणणाऱ्या खऱ्या आईला दिले.
ज्या प्रतिकासाठी शिवसैनिक जीव टाकतात ते धनुष्यबाण गोठवा म्हणणाऱ्या गद्दाराशी खुशाल संबंध जोडा.
Read 3 tweets
#एकनाथ_शिंदे यांचा उठाव हा #धर्मवीर #आनंद_दिघे यांच्या मृत्यु चा बदला तर नव्हे ? 🔥🔥

ठाण्याचे #शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे प्रतिशिवसेनाप्रमुख म्हणुन नावरूपास यायला लागले असताना त्यांचा एक अपघात होतो..
पण तो अपघात इतकाही गंभीर नव्हता की त्यामुळे त्यांचा मृत्यु व्हावा..
त्यावेळच्या डॉक्टरांच्या निदानात आणि त्यांच्या डेथ रिपोर्ट मध्ये त्यांच्या मृत्युच कारण ह्रदयविकाराचा तीव्र झटका हे सांगितल गेलय..
डॉक्टरांना हाताशी घेऊन त्यांना इंजेक्शन देऊन मारन्यात आलय अशाही चर्चा झाल्यात..
अनेक चर्चा झाल्यात....
खर खोट काय हे नेमक सांगता येणार नाही.....

पण आनंद गेला...माझा आनंद गेला... तुमचा आनंद गेला...आपल्या सर्वांचा आनंद गेला... आनंद हरवला..
Read 15 tweets
सेना आणि तिचा काळा इतिहास

इतिहासात डोकावलं तर आजचे सत्ताधारी कांग्रेसांच्या मदतीने शिवसेना यांनी १९६८ नंतर सुरु झालेली गुंडगिरी याची परिसीमा बाळ ठाकरेंनी गाठली होती, मुंबई मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून एकप्रकारे हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने दिली होती.
त्याच काळात मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्यासाठी "दलित पँथर" ची स्थापना झाली , शिवसेनेने मद्रासी लोकांचे विरोधात पेटवून दिल्यावर मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली, त्यानंतर ठाकरेंनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले.
या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झाली. त्यानंतर जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाईंची हत्त्या घडवून आणली.
Read 22 tweets
आजकाल कोणीही उठत आहे, आणि ठाकरे घरण्यावर टीका करून मोठं व्हायची स्वप्नं पाहत आहे....!!
ठाकरे घरण्यावर टीका करण्याइतपत तुमची लायकी आणि पात्रता आहे का याचा देखील विचार हे लोक विचार करताना दिसत नाही. आणि हे सगळं का आणि कशासाठी तर सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी....!!
.@AUThackeray

1/n
परंतु दुसऱ्यावर टीका करून तुम्ही राजकारणात मोठे होचाल देखील परंतु जेव्हा जनतेमध्ये जाऊन तुम्हाला मत मागायची वेळ येईल आणि जनता जेव्हा तुम्हाला डांगीवर लाथ मारून हाकलुन देईल तेव्हा मात्र तुम्हाला तुमची लायकी कळेल...!!
किती तो #सत्तेसाठी_निचपणा...
.@rautsanjay61
.@SardesaiVarun
ही #महाराष्ट्र_राज्याची_संस्कृती न्हवे,
माझा महाराष्ट्र हा देशाला #दिशादर्शक ठरणारा आहे.परंतु भाजपच्या नीच प्रवृत्तीच्या राजकीय खेळीने महाराष्ट्र राज्याला बदनामीचं ग्रहण लागत आहे. परंतु हे थांबलं पाहिजे आणि हे थांबविण्यासाठी फक्त शिवसेनाच पुरून उरेल बाकी कोणाचं ते काम न्हवे...
Read 13 tweets
*मजेदार तथ्य*

यदि आपको *भारत* में रहने से डर लगता है तो आप *बुद्धिजीवी* हैं लेकिन यदि आपको *महाराष्ट्र में रहने से डर लगता है तो आप राष्ट्रद्रोही हैं*

यदि आप *मोदीजी* को दिन रात *नेशनल चैनल* पर गाली देते हैं तो यह आपकी *अभिव्यक्ति की आज़ादी* है
लेकिन यदि आपने आदित्य ठाकरे के बारे में कुछ बोल दिया तो आप *हरामख़ोर* हैं

यदि आप मनाली या पटना से मुंबई जायेंगे तो आपको क्वॉरंटीन होना पड़ेगा लेकिन यदि आप *टर्की* से उनकी प्रथम महिला से मिलकर आते हैं तो आप खुले घूम सकते हैं
यदि आप *किचन* बोलकर उस स्थान पर टॉयलेट बना देंगे तो *BMC उसे गिरा देगी* लेकिन यदि आप बीच सड़क पर *क़ब्ज़ा करके* घर बनाये और उसका नाम मातोश्री रख दें तो वह *क़ानून संगत हो जाता है*
Read 8 tweets
सध्या महाराष्ट्रात चाललेल्या ट्रेंडींग विषयांकडे पाहिले तर राज्यपाल 'मा.भगतसिंह कोश्यारी' जोरदार चर्चेत आहेत.ह्या थ्रेडमध्ये आपण राज्यपाल पदाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत.त्यांची निवड,कालावधी,विशेषाधिकार इ.
#म #मराठी #धागा #महाराष्ट्र @MiLOKMAT @LoksattaLive Image
राज्यपाल हे घटकराज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात व त्यासोबतच त्यांना राष्ट्रपती/केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणुन ही काम करावे लागते.घटनेच्या 'कलम १५३' नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा अस सांगितलय परंतु ७ व्या घटनादुरुस्ती नुसार (१९५६),एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक
राज्यांचा राज्यपाल म्हणुन नेमणुक करता येऊ शकते.ह्या आधारावरच गेल्या महिन्यात कोश्यारींकडे 'गोवा' चा अतिरिक्त भार देण्यात आला.
*घटनेतल्या 'कलम १५५' नुसार राष्ट्रपतींच्या सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे राज्याच्या राज्यपालाची नेमणुक केली जाते. ImageImage
Read 16 tweets
@pratik_shinde18 @jonyboltay लहानपणापासून शिवसैनिक असल्यामुळे, मला सेनेचे सर्व निर्णय आवडलेत,
फ़क्त काँग्रेस - राष्ट्रवादीशी युती केलेली मनापासून आवडलेलं नाही, 😅👍

बाळासाहेबांनी मराठी माणासांसाठी सुरु केलेली संघटना म्हणजे #शिवसेना, कितीही विरोधक असला तरी, मराठी माणसाला सेनेबद्दल खुप आदर आहे,.. 🚩💪
@pratik_shinde18 @jonyboltay घरात, वर्गात किंवा गल्लीत एखादा दंगेखोर मुलगा असतो, जो स्वतः व्यवस्थे सोबत भांडून, घर, गल्ली, किंवा वर्गाला न्याय मिळवून देतो, तो आक्रमक मुलगा म्हणजे #शिवसेना 🚩

बाळासाहेबांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे,
बजाव पुंगी हटाव लुंगी पासून, बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत,
@pratik_shinde18 @jonyboltay तरुणांच्यात चैतन्य व स्फुल्लिंग जागवून नवतरुणांना राजकीय पटलावर आणण्याचं कार्य #शिवसेनेनंचं केलं
त्यानंतर सत्तेत आल्यावर, पुणे - मुंबई महामार्ग, मुंबईचा केलेला कायापालट, खाजगी शिक्षण सुद्धा अल्प दरात उपलब्ध केलं,न्यायव्यवस्था सुधारली,महत्वाचं म्हणजे #अंडरवर्ल्ड संपवलं 👍💪🚩
Read 10 tweets
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट गावातले दत्ता असलकर नावाचे शेतकरी. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी दोन गायी विकत घेतल्या , एक गाय ७०००० रुपयांना पडलेली.दुष्काळाची तीव्रता जशी वाढली तशी चाऱ्याची टंचाई वाढली.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
त्यामुळे ह्या गायी विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. गायींसाठी पाच लाख खर्चून बांधलेला गोठा रिकामा पडलेला आहे. कारण ह्या गायी सोबत त्यांच्या आधीच्या चार अश्या एकूण सहा गायी विकाव्या लागल्यात.त्याही फक्त २५००० रुपयांना एक ह्या प्रमाणे
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
सगळा व्यवहार फक्त तोट्याचा.उपलब्ध सरकारी आकडेवारी नुसार एकट्या भूम तालुक्यात ८९००० प्राणी आहेत ( गायी-म्हशी ) दुष्काळाची तीव्रता अशी आहे कि पर्यायी उत्पन्नाच साधन असलेल पशुधन गमवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
Read 15 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!