Discover and read the best of Twitter Threads about #हिंदु

Most recents (6)

#क्रोनोलॉजी - #लोकतंत्र और #राजदंड

- #आरएसएस के #100साल 2025 में पूरे होने जा रहे हैं.
- #आजादी के बाद #महाराष्ट्रीय #ब्राह्मणों ने कहा कि #सत्ता_हस्तांतरण उन्हें नहीं मिला तो आजादी कैसी? (चंद्रकांत वानखेड़े को पढ़िए)
- 2014 में मोईजी प्रधानमंत्री बने तो एक हिंदुत्ववादी ने कहा कि पृथ्वीराज चौहान के बाद पहला गोभक्त सत्ता में आया है!
- संसद की नई बिल्डिंग बन गई है!
- 28 मई का सावड कर का जन्मदिन है. #गांधी की हत्या के मामले में सावड कर की भूमिका को पढ़िए
- आजादी के बाद गांधी के अनुयायियों को सत्ता का हस्तांतरण हुआ.
- गांधी की हत्या एक हिंदुत्ववादी ने की. जिसकी तस्वीर 2023 के रामनवमी जुलूसों में लहराई गई. उसके अनुयायियों की संख्या लगातार बढ़ी है.
- 28 मई 2023 को संसद की नई बिल्डिंग का उद्घाटन होगा.
Read 6 tweets
१९ जानेवारी १९९०

आज पासून बरोबर ३२ वर्षांपूर्वी ४ लाखाहून अधिक हिंदूंना मध्यरात्री मस्जिद-मदरश्यामधून 'रालीव गालीव या चालीव' (ईस्लाम स्विकार करो, मरो या अपनी महिलाओं को छोडकर भाग जाओ) चा option देणाऱ्या सैतानांचा विध्वंस आपल्यापैकी किती लोकांना माहीत आहे ?

#TheKashmirFiles
१/४
"ऐ जालिमों, ऐ काफिरों, कश्मीर हमारा है, यहां क्या चलेगा - निजाम-ए-मुस्तफा.
रालिव, गालिव या चालिव" - चे नारे देत मध्यरात्री तुम्हांला नेसत्या वस्त्रानिशी घरातून बाहेर काढलं...
•जो कालपर्यंत प्रेमळ चाचा,भाईजान होता तोच आज वासनांध सैतान बनून तुमच्या आई-बहिणीच्या अब्रूला हात घालतो..
• तुमची तुमच्या कुटुंबासोबत ताटातूट होते...
• तुमच्या आई-बहीण-भाऊ- वडीलांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तुम्ही पाहता...
• ३२ वर्ष होऊनही तुम्हांला न्याय मिळत नाही...

काय कराल तुम्ही?

कोणत्या न्यायालायचे किती दरवाजे ठोठवाल?
३/४ ImageImageImageImage
Read 4 tweets
#Thred

रायगडावरील मस्जिद ?
रायगडावरील मशिद मोर्चा की महादेवाचा माळ ?????
काही जण बोंब मारत सुटलेत की गडावर शिवरायांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती . पण याला कोणताच पुरावा नाही की ती मशीद शिवछत्रपतिंनी बांधली.
आता आपण पाहू मशीद खरच होती की आणखी काही …
आज रायगडावर नाणे दरवाजाच्या वरच्या बाजुस मशीद मोर्चा म्हणून एक टप्पा लागतो यालाच #मदार मोर्चा असेही म्हणतात. या सपाटीवर पूर्वी नागिण, भवानी , धाकटी व लांडा कसाब नावाच्या तोफा होत्या.
रायगडावर नाणे दरवाजा मार्गे जाताना अगदी नाणे दरवाजा,
अंधारी या ठिकाणी आजही श्री मारुतीच्या मूर्त्या दिसतात . मग मशीद मोर्चा या टप्प्यावर एखादं #शिवमंदिर अथवा #मारूतीचे मंदिर असायला हवं .
या जागेवर मध्येच #माशिद कशी असू शकेल ?
#शिवकालात इथं एखादं मंदिर इथे असावं.
Read 13 tweets
ज्यांना वाटत छत्रपती शिवराय "सेक्युलर" होते हे त्यांच्यासाठी...!!

महाराज इतर धर्मांचा आदर करत असले तरी हिंदु धर्माचा अनादर त्यांनी कधीच सहन केला नाही.

तर गोष्ट आहे १६६३ मधली...

तळकोकणात पोर्तुगीजांची मस्ती वाढली होती. स्थानिक हिंदुंचे धर्मांतर करुन त्यांना बाटवण्यात येत होते.
हे सर्व समजताच छत्रपती शिवरायांनी तत्काळ तेथील फ्रान्सिस्को तोवेरा याला पत्र लिहून जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.

स्वत: महाराज व तान्हाजीराव मालुसरे हे ३००० सैन्यानिशी तिथे बारीक लक्ष ठेवून होते.
एका रात्री सुमारे ५०० पोर्तुगीज व ४ पाद्री हे हातामधे क्रॉस घेवून धर्मांतर करण्यासाठी मांडवी नदी पार करुन एका वस्तीच्या दिशेने जाताना आढळले.

हे पाहताच महाराजांनी ताबडतोब त्यांच्यावर हल्ला केला. ३००० मराठ्यांनी मिळून त्यांना छाटायला सुरवात केली. २००-२५० पोर्तुगीज ठार झाले.
Read 6 tweets
अनेकांना प्रश्न पडत असेल की घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करताना नेमका बौद्ध धर्मचं का स्विकारला? का त्यांना हिंदु,इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारू वाटला नाही?🤔
बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धर्म स्विकारला परंतु हे करण्या
पुर्वी त्यांनी जवळपास दोन दशकं सगळ्या धर्मांचा सखोल अभ्यास केला.बौद्ध धर्म निवडण्यामागे अनेक कथा असल्या तरी बाबासाहेबांनी 'बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भविष्य' ह्या निबंधात उत्तर दिले आहे.ह्या निबंधामध्ये त्यांनी जगातले ४ महत्त्वाचे धर्म आणि त्यांच्या संस्थापकांची
तुलना केलीय.ते म्हणजे 'गौतम बुद्ध,येशु ख्रिस्त,मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण'.बाबासाहेब म्हणतात,"बुद्धांना उरलेल्या ३ जणांपासुन कोणती गोष्ट वेगळी करत असेल तर ती आहे त्यांची स्वतःबद्दलची उदासिनता अथवा त्याग"...बाबासाहेब म्हणतात,"येशु म्हणायचे की मी साक्षात देवाचा मुलगा असुन ज्यांना
Read 9 tweets

९ जून १९६४, स्वतंत्र भारत को बड़े भाग्य से देश को एक लाल मिला, द्वितीय प्रधान मंत्री के रूप म, जिसका नाम था लाल बहादुर शास्त्री!
११ जनवरी १९९६, को वह प्रधान मंत्री की कुर्सी ही क्या, दुनिया छोड़ गया.. क्यूँ और कैसे??
क्षमा कीजिए, *११ जनवरी १९६६🙏🏻

Two weeks apart, 2 unnatural deaths happened outside India, #LalBahadurShastri & Dr. #HomiBhabha in January 1966??

Who was responsible, who would benifit from their death, who became 🇮🇳’s PM after Shastri ji?

#IndiraGandhi of #CongressFraudParty ?
Read 15 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!