Discover and read the best of Twitter Threads about #Chhaya_Thorat

Most recents (3)

पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी आंदोलने चालू आहेत. केंद्र सरकारमध्ये सामील असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे.

हे आंदोलन केंद्र सरकारने शेतमाल विक्री खुली करण्यासंदर्भात
1)
काढलेल्या अध्यादेशाविरुध्द चालू आहे. मुळात अध्यादेश कशासाठी? ज्या विधेयकावर सरकारला चर्चा नको असते त्यावर अध्यादेश काढून हुकूमशाही पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणे हा या सरकारने पायंडा पाडला आहे.

नवीन नियमानुसार शेतीमालाच्या विक्रीवर बाजार समिती (मंडी) चे बंधन आणि नियमन
2)
असणार नाही. कोणत्याही जागेवर शेतमाल विक्री होऊ शकते. मंडीचा सेस, कमिशन इत्यादी द्यावे लागणार नाही. सर्वसाधारणपणे एक क्विंटल गहू, मक्यामागे किमान 150 रुपये ते 170 रुपये खर्च वाचणार आहे, जो शेतकऱ्याला किंवा त्याच्याकडून माल विकत घेणाऱ्याकडे शिल्लक उरेल.
3)
Read 9 tweets
गोधरा ट्रेनमध्ये 69 हिंदूंना जाळणं हे मोदींचं राजकीय कारस्थान होतं. मोदींनी तत्कालीन #मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची जागा घेतली आणि मुख्यमंत्री बनले, यामुळे संपूर्ण पटेल समाज आणि # गुजरातीचे भाजप नेते संतप्त झाले आणि #BJP आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत
1)
होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत मोदी आणि अमित_शहा यांनी कट रचला की या समस्येला तोंड देण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे #हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करणे आणि स्वतःला #हिंदू सम्राट घोषित करणे.

२००२ मध्ये गुजरातेत हिंदु विरुद्ध मुसलमानाचा कोणताही मुद्दा
2)
नव्हता किंवा राम मंदिराचा प्रश्नही उद्भवला नव्हता, परंतु अचानक गोध्रामध्ये एक ट्रेन जाळली जाते ज्यामध्ये जवळपास 69 हिंदू जाळले जातात, देशातल्या हिंदूंमध्ये तीव्र नाराजी पसरते. मुस्लिमांवर हिंदूंना जाळण्याचा आरोप होतो, मग मोदींच्या सांगण्यावरून #अहमदाबादमधील
3)
Read 12 tweets
*मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांनीच केलेला घोळ उघड !!*

सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली अन ते प्रकरण घटनापिठाकडे पाठवुन दिले. मग काय? भाजपचे महाराष्ट्रातील नेते व तथाकथित PAID MEDIA अन अंधभक्त यांचा माजुरा सुर एकच होता कि भाजप सरकारने मोठमोठ्या
1)
निष्णात वकीलांची फौज नेमुन मराठा आरक्षण हायकोर्टात मंजुर करून घेतले. आता सुप्रीम कोर्टात उद्धव सरकारला ते जमलं नाही. यातली खरी गम्मत सामान्य माणसाला कळतच नाहीऐ त्यामुळे सर्वांना फडणवीस म्हणतात ते खरच वाटतय. या फडणवीस नावाच्या नेत्याचा दुटप्पीपणा पहा मी तुमच्या समोर
2)
उघड करतोय.
आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही.
3)
Read 13 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!