Discover and read the best of Twitter Threads about #coppied

Most recents (11)

एक लव्ह जिहाद चा किस्सा.
एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका छपरी मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडली. आकंठ बुडाली आणि आई बापांचे ऐकेचना.
दोघे हतबल झाले. मग एका मित्राला विचारले. मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले.
सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे.
आता मुलगी यामुळे मित्राकडे आधार म्हणून पाहू लागली...
त्या पोराचे अधून मधून फोन चालूच....
मित्राने त्या मुलीला साईड ला घेऊन एक मराठी अनुवादित पुस्तक दिले... मुस्लीम मुलाशी लग्न करणार आहेस ना.. मग त्यांची संस्कृती माहिती पाहिजे...
पुस्तकाचे नाव
not without my daughter मराठी अनुवाद.
मुलीने पुस्तक वाचायला घेतले रात्री ११.३० वाजता तिने मित्राच्या खोलीचे दार वाजवले... डोळे पाण्याने भरलेले. हे खूप भयानक आहे, मी त्याच्याशी लग्न करणार नाही...
मित्राने अजूनही त्याची भूमिका बदलली नाही.... त्याने तिला समजावले.. धर्म जरी असा असला तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे ना...
Read 9 tweets
*सत्य घटना*
मी आज हड़पसर हुन हिंजेवडी कड़े, जाण्यासाठी रात्री 8-15 च्या सुमारास घरी जात असताना, रेसकोर्स च्या जवळपास उजवीकडे वळायला लागलो तेव्हा एका पोलिसाने मला कार थांबवण्याचा इशारा केला.
मी कार थांबवताच त्याने मला गाडीची डिकी उघडण्यास सांगितले.
मी डिकी आतून उघडली आणि खाली उतरायला लागलो पण पोलिस म्हणाले, “ठीक आहे, तू जाऊ शकतोस.” नंतर मी माझी कार सुरु केली आणि ड्राईव्हिंग करण्यास सुरवात केली, पण माझ्या मनात काहीतरी गडगडले.
माझ्या मागील दृश्यातल्या आरशातून मी पोलिसां पैकी एकाला ताबडतोब फोनवर बोलताना पाहिले.
नंतर मी सर्व्हिस रोडने कार जरा पुढे घेऊन गेलो आणि एक चांगली स्ट्रीट लाइट पाहून माझी कार बाजूला थांबवली.
इंजिन बंद करून मी मागे गेलो आणि माझी कारची डिकी हाताने उघडली. आतमध्ये पांढरे स्फटिक असलेल्या दोन लहान झिप-लॉक पाउच पाहून मला क्षणभर धक्का बसला.
मी सुन्न झालो
Read 7 tweets
*स्वा. सावरकरांची दहशत ! कोणाला व किती वाटायची....*
दिल्लीचे पालम विमानतळ!
विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ!
विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता.
भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता.
त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, *भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त* होते.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या *महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ* होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले...
"तुम्ही श्री ***** ना ?"
Read 10 tweets
शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला, आई म्हणाली तू हायेस तर डाग आहे...
“संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानातली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरला डाग मोडायलीस. अरं म्हटलं,
अरं म्हटलं, तू हायेस तर डाग आहे. मला बाकी काही नको.”
एवढं बोलल्यानंतर सरुबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. सरुबाई या त्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात, ज्या शेतशिवारात, घरादारात अखंड राबत आमच्यासारख्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देतात.
का तर आपण जे भोगलं, ते पोरांच्या नशीबी येऊ नये म्हणून. याचं त्यांना कुणीही, कुठेही क्रेडिट देत नाही. पण, त्यांचा संघर्ष कायम सुरू असतो.
एमपीएससीनं नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात सरुबाई आणि अजिनाथ खाडे या ऊसतोड मजुरांचा मुलगा संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या,
Read 11 tweets
पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच.
असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते.
प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )
चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे,
ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर....!!!
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल...!!
हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन
फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे!!
हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात,जेवण जात नाही, त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.
गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात, पण ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल...!!
Read 6 tweets
एका मित्राने स्वयंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली. माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली. तसं मला अधिकच रडू येऊ लागले. तशी ती बाबांच्या खोलीत गेली. त्यांना बोलवायला.*_
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले. मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही. गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणामुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही. तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे. तसं करेल सुद्धा.ते म्हणाले,
Read 9 tweets
रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे.
या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या... होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले.
अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी...पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.
त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला.
उन्हाळा येताच सुर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली.... इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला
Read 10 tweets
बरेचदा तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असतात ज्यांना कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये चांगलं, सकारात्मक असं काहीही दिसत नसतं, किंवा आपण असं म्हणूया कि त्यांनी आपली नजर फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींमध्ये चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते.
बरं त्यांना काय चुकीचे आहे हे विचारल्यानंतर logically तस फारसं काही सांगता येतं नाही किंवा त्या चुकीच्या गोष्टी ऐवजी नक्की काय करायला हवं ह्याचही उत्तर त्यांच्याकडे नसते आणि जरी असलं तरी त्या उत्तर हे त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच नकारात्मक असतं.

ही अशी माणसं एनर्जी ड्रेनर असतात.
अशी माणसं आपल्या आसपास असतील तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम आपल्यावर होतो आपण करत असलेल्या कामावर होतो.

अश्यावेळी एकच करायाचं, आपल्या कोणत्याही गोष्टीबाबत ह्यांच्याशी बोलायच नाही. ह्यांच्यापर्यंत आपली कोणतीही गोष्ट, आपले कोणतेही प्लॅन जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची.
Read 6 tweets
तो सध्या काय करतो ?
हे काय विचारणं झालं, तो फुल्ल बिझी असतो .
सकाळी नऊला उठतो, कडक पाण्यानी आंघोळ करतो देव्हार्यातल्या देवांच्या पाया पडतो, हातात तांब्याचं कडं घालतो , कडक ओपन शर्ट आणी मळकी जीन घालतो घरातला नाष्टा त्याला चालत नाय. त्याला चौकातल्या अन्नाची मिसळ लागती .
ईकडुन १०० ची नोट घेतो, येवढ्यात काय होनार? आजुन एका नोटेसाठी हुज्जत घालतो , गाडीत ५० च पॕट्रोल टाकतो
मग थाटात एक पौष्टिक तर्रीवाली मिसळ चार पाव खातो. मग चौकात येऊन गन्या, आंड्या, र्हावल्याला फोन लावतो .ते आल्यावर भाऊंच्या आॕफीसमधे जाऊन पेपर मधल्या कालच्या टोळी राड्याच्या,
राॕबरीच्या , देशातल्या कुठल्याशा भागातल्या हिंदू मुस्लीम दंग्याच्या, बलात्काराच्या बातम्या वाचतो. भाऊच्या भागातल्या लोकांची आधारकार्ड,दवाखाना चिठ्ठीची कामं करतो, इकडं तिकडं टाइमपास करुन दुपारी जेवायला घरी येतो. त्या घरच्या भाज्या आवडत नाय. मग चिडचीड करतो.पंखा लाऊन छान ताणुन देतो.
Read 9 tweets
टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .
९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.
१८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.
८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.
Read 4 tweets
Maimuna Begum

Maimuna Begum (previous name Indira Priyadarshini fake name Indira Gandhi) was a power hungry women. Daughter of Jawaharlal Nehru, she was admitted in Oxford University but driven out from there for non-performance. She was then admitted to Shantiniketan University
but, Gurudev Rabindranath Tagore chased her out for bad conduct. After driven out of Shantiniketan, Indira became lonely as father was busy with politics and mother was dieing of tuberculosis in Switzerland. Playing with her loneliness, Feroze Khan, son of a grocer named
Nawab Khan who supplied wines etc to Motilal Nehru’s household in Allahabad, was able to draw close to her. The then Governor of Maharashtra, Dr. Shriprakash warned Nehru, that Indira was having an illicit relation with Feroze Khan. Feroze Khan was then in England and he was
Read 19 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!