Discover and read the best of Twitter Threads about #lokasha

Most recents (3)

तुकोबा ते दाभोलकर अन हे 'राजकीय हिंदुत्व'.

जादूटोनाविरोधी कायदा असलेल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र धीरेंद्र समोर हातबंद आम्ही पाहिलेच आहेत मात्र त्यांच्याबद्दलच्या चर्चेने दोन टोक घेतले आहेत. हिंदुत्व म्हणून भाजपच्या बगलाला लागलेल्या भक्तांनी बागेश्वरचा जयजयकार करणे
म्हणजे त्यांनी तुकोबा नाकारणे नाही काय, तुकोबांच्या भूमीत जाऊन मोदी तुकाराम तुकाराम करणार आणि त्यांचा पक्ष तुकोबांचं प्रबोधन खोडून काढणार, कसला भंपकपणा आहे, अंगारा धुपारा, सुकून पाहणे, नवसे करणारे लोक तुकोबांचे वारस होऊच शकत नाहीत. मात्र आमची गफलत अशी आहे की आम्ही पूर्ण
काहीच नाहीत, हिंदू धर्मातल्या अनेक पंथात असमन्वय आहे, स्वामी समर्थवाले केवळ गुरुदेव म्हणतात ते पांडुरंगाला भंजतात असे नाही, 'ब्रम्हा-विष्णू- महेशा'च्या एकत्राने दत्त निर्मित असताना दत्ताचे भक्त पंढरपूरची वाट चालतातच असे नाही, महादेवाला मानणारे महादेव सोडून इतर देवतांचे पूजन
Read 11 tweets
सावित्रीबाई आणि सरस्वती.

गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
Read 10 tweets
पुढील सुनावणी १ नोव्हेंबर.

Preview.
रविवारी प्रकरण दाखल करून ठाकरेंना दोन दिवसात फ्लोवर टेस्ट बद्दल दम देणारे कोर्ट शिंदेना मात्र तारखावर तारखा बहाल का करते, यावर फारशी कुणाला तक्रार नाही, कारण सबब सर्वांनाच ठाऊक आहे. वरती मोदी नसते तर खाली फडणवीस परत आले नसते.
गेल्या पाच वर्षात सत्तातरांचे असे नमुने समोर आलेले आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. उध्दव ठाकरेंसाठी मोठा झटका आहे. ज्याला कोणाला पक्षांतर करायचं असेल त्याने सरळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावे.
मग ती एक व्यक्ती असो वा अनेक. शिवसेनेच निवडणुक चिन्ह उद्या निवडणुक आयोगाने गोठवल तरी त्याने काय फरक पडतो? काँग्रेस फुटली तेव्हा गाय वासरु निशाणी जाऊन इंदिराजींना हात ही निशाणी मिळाली आणि पक्षाच मुळ नाव पण गेल. पण त्याने काय फरक पडला ? १९८० च्या निवडणुकीत त्या प्रचंड बहुमताने
Read 10 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!