Discover and read the best of Twitter Threads about #onlyvba

Most recents (4)

शूरवीरांचा, क्रांतिकारी लोकांचा, क्रांतिकारक सत्य घटनांचा आपण इतिहास लपवून ठेवूच शकत नाही, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोर आल्याशिवाय राहत नाही. दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव येथे क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर जी अमानुष दगडफेक केली गेली - ImageImageImageImage
त्यामुळे संपूर्ण जगभरात भीमा-कोरेगावचा क्रांतिकारी इतिहास पोहोचायला मोठी मदतच झाली आहे. आणि त्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकरी क्रांतीचा, भारताचा बौद्ध संस्कृतीचा सत्य इतिहास आजपर्यंत लपवून ठेवणाऱ्या,
चुकीचा इतिहास सांगणाऱ्या नकली इतिहासकारांची आता गोची होतांना आपणास दिसून येत आहे. भारताला स्वतंत्र होऊन सत्तर वर्षं झालेली आहेत आणि आज पहिल्यांदा दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीने भीमा-कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाचा अभिवादन सोहळा थेट प्रक्षेपित केला आहे.
Read 8 tweets
बहुजन समाजाला कायम विनोदाचा विषय बनवता यावं म्हणूनच भाजप rss ने कंगनाची भेट घेऊन रामदास आठवलेंना 'सेल्फ गोल' करायला लावला. अर्थातच यात रामदास आठवले यांची काहीच चूक नाही असं नाही. Image
त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे 2014 पासून त्यांनी बीजेपी RSS ची संगत धरली आणि अजूनही सोडली नाही हीच आहे. भाजप rss चं हे नीच बहुजनविरोधी राजकारण समजून घ्या. अर्थातच संघोट्यांचा हा डाव पुर्णतः फसला आहे.
कारण महाराष्ट्रात त्यांच्या पार्टीचे कार्यकर्ते सोडले तर रामदास आठवलेंना कुणीच बहुजन समाजाचा नेता मानत नाहीत.
Read 4 tweets
सर्वसामान्य जनता तरी किती दिवस लॉकडाऊन सहन करेल ? हाताला काम नाही, पोटाला जेवण नाही. जनतेचा संयम सुटत चालला आहे. सरकारला जनतेची एवढीच काळजी आहे तर सरकारने कोरोनाची जी प्रतिबंधक साधनं आहेत ती जनतेला मोफत उपलब्ध करून द्यावी. मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवोश, साबण यांचं मोफत वाटप करावं. ImageImageImageImage
सार्वजनिक गर्दीची ठिकाणं वेळोवेळी निर्जंतुक करून घ्यावीत. योग्य ती प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली तर कोरोनाला घाबरण्याचं कारण नाही. आणि ज्यांना कोरोनाची जास्तच भीती वाटते किंवा जे हायरिस्क पेशंट आहेत ते स्वइच्छेने घरीच थांबतील. सर्वांना का कोंडून ठेवत आहात ?
कोरोना पॉसिटिव्ह आलेले अनेक पेशंट तर आजकाल घरीच ठीक होत आहेत. मग सर्वांवरच लॉकडाउनची सक्ती का ? सरकारला अर्थव्यवस्था स्वतःहून कमजोर होऊ द्यायची आहे का ? आता हळूहळू सर्वसामान्य जनतेचं जनजीवन पूर्ववत केलं पाहिजे.
Read 4 tweets
दरवर्षी रोड अपघातात होणारे मृत्यू, कुपोषित बालकांचे मृत्यू, फ्लू मुळे होणारे मृत्यू या सर्वांचा मृत्युदर तपासला तर त्याच्यासमोर कोरोनाचा मृत्युदर काहीच नाही. तो किरकोळ आहे. आत्तापर्यंत म्हणजे जवळपास सहा महिन्यात देशात कोरोनामुळे 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ImageImageImageImage
म्हणजे वर्षभरात अंदाजे 84 हजार मृत्यूसंख्या होऊ शकते. पण तोपर्यंत भारतातील लोकांमध्ये हर्ड इम्युनिटीही तयार झालेली असेल आणि डिसेंबर अखेर कोरोनावर लस सुद्धा येऊ शकते. मग अशी सर्व परिस्थिती असल्यावर दीर्घकाळ लॉकडाऊन वाढवणं ही बौद्धिक दिवाळखोरी नाही का ?
या बौद्धिक दिवाळखोरीमुळे गोरगरीब जनतेवर, हातावर पोट असलेल्या सामान्यांवर आर्थिक दिवाळखोरी आली आहे. कुणाच्या फायद्यासाठी लॉकडाऊन लांबवलं जात आहे ? काळाबाजार करणाऱ्यांसाठी की आरोग्य सेवेतील भ्रष्टाचाऱ्यांसाठी ?
दाल में जरूर कुछ काला है दया.
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!