Discover and read the best of Twitter Threads about #team_saffron

Most recents (6)

सुप्रभात
वंदे मातरम🚩

तो - सावरकर, ब्रिटिशांचा माफीविर हस्तक
मी - कळलं नाही. कसली माफी?
तो - ब्रिटिशांना मागितलेली माफी.
मी - कशासाठी माफी?
तो - सुटकेसाठी
मी - कशा पासून?
तो - शिक्षेपासून.
मी - कसली शिक्षा?
तो - काळ्या पाण्याची, अंदमान इथली
मी - ती शिक्षा कुणी दिली सावरकर यांना?
तो - ब्रिटिशांनी
मी - कशा साठी?
तो - ब्रिटिश साम्राज्याविरोधात कारस्थान रचण्याच्या आरोपाखाली
मी - म्हणजे सावरकर ब्रिटिश विरोधी होते?
तो - (भयाण शांतता )
मी - बर गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल यापैकी किती जणांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली ब्रिटिशांनी?
तो - (शांतच अजूनही)
मी - बर गांधीजींनी भारतीय सैनिकांना इंग्लंड कडून विश्व युद्धात उतरवण्यासाठी होकार दिला होता. हे माहीत आहे का?
तो - ( कसला बोलतो आता )🚩🚩

जयतु हिंदूराष्ट्रम🚩
Read 4 tweets
कांदा प्रकरण सत्य काय ?

पुढील सर्व करायची वेळ आली नसती, जर..

- केंद्रीय मंत्रांना घेराव,
- रस्तात कांदा वा इतर उत्पादन फेकुन निषेध
- शिंदे, फडणविसांचा ताफा अडवुन गाजावाजा
- विधीमंडळात कांद्याचे हार घालुन, कांद्याच्या टोपल्या घेऊन निषेध

ते "तीन कृषी कायदे" परत घेतले गेले नसते
शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. त्यांचा राजकारणा साठी वापर केला जातो, हे कित्येक दशकां पासुन स्पष्ट आहे

तथाकथीत शेतकरी संघटना, शेतकरी नेते ह्यांच्या लबाडी पासुन सावध व्हावे

- APMC ची सक्ती का ?
- बांधावर व्यापाऱ्यास का विकता येत नाही
- गरीब शेतकऱ्याची जमीन जर कंत्राटी
पध्दतीने कसुन, त्याला फायदा मिळत असेल तर इतरांना पोटदुखी का ?

उत्तर :- तीन कृषी कायदे

#Team_Saffron
@BJP4Maharashtra
#शेतकरी
Read 3 tweets
आजचा भाऊंचा व्हिडिओ ऐकल्यावर भाऊंनी सांगितलेली २०१६ ची गोष्ट आठवली. गिरीश कुबेरांनी "असंतांचे संत" लोकसत्तेत अग्रलेख लिहिला होता. त्यात मदर टेरेसा यांच्याविषयी परखड मत लिहिलं होतं. मदर टेरेसा या हिंचेंसला मुलाखत देताना म्हणतात, या वेदना किती सुंदर आहेत आणि त्यातून जग बरेच काही
शिकवते. त्यांना वेदनांच्या प्रदर्शनाचे आकर्षण होते. वेदनांनी तळमळणा-या चेहऱ्यावरून आपण मायेचा हात कसा फिरवतो हे दाखवण्यात टेरेसा आनंद मानत. कुबेर असेही फटकारे मारतात, त्यांनी गंभीर आजार बरे करण्याचे चमत्कार दाखवले म्हणून रोमने त्यांना संतपद बहाल केले या बातांत काही अर्थ नाही.
फक्त गोरी बाई आपल्यात मिसळते, धर्माचा प्रसार करते, चमत्कार करते आणि पश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करणारे काँग्रेस भारतरत्न बहाल करते. असं लिहिणारे कुबेर दुसऱ्या दिवशी हा लेख कोणतही स्पष्टीकरण न देता मागे घेतात. कोणाचा दबाव येतो? कोण मागे घ्यायला लावतो?
Read 7 tweets
पानिपत
पानिपतावरील धारातीर्थींना कोटी कोटी प्रणाम !!!

१४ जानेवारी याच दिवशी पानिपतमध्ये १ लाख मर्द मराठे भारताच्या रक्षणासाठी अब्दाली विरुद्ध कडवा संघर्ष करून धारातीर्थी पडले.. शत्रूनेही सलाम ठोकला मर्द मराठ्यांना .
अब्दालीनेही लिहून ठेवले आहे.
"एवढ्या त्वेषाने जिद्दीने लढणारे मराठा शूरवीर मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले".
-पानिपत म्हणजे मराठी सैन्याने दिल्लीच्या बादशहा बरोबरचा करार पाळायला नि बाहेरून आलेला अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम.
-पानिपत म्हणजे “बचेंगे तो और भी लडेंगे" उत्तर देणारे शूरवीर दत्ताजी शिंदे.
पानिपत म्हणजे बोरुबहाद्दर म्हणून हिणवल्या गेलेल्या सदाशिवराव भाऊंच्या जिगरबाज लढ्याची कहाणी.
- पानिपत म्हणजे मल्हारराव होळकरांनी नजीबखानावर टाकलेला आंधळा विश्वास.
- पानिपत म्हणजे आपल इमान हाच आपला धर्म मानून अब्दालीच्या कौलाला झिडकारून मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिमखान गारदी.
Read 6 tweets
कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-कालीं होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥धृ०॥
(1)
जासूद आला कथी पुण्याला-“शिंदा दत्ताजी पडला;
कुतुबशहानें शिर चरणानें उडवुनि तो
अपमानियला ।”

भारतवीरा वृत्त ऐकतां कोप अनावर येत महा
रागें भाऊ बोले, “जाऊं हिंदुस्थाना, नीट पहा.
(2)
‘काळा ‘शीं घनयुद्ध करूं मग अबदल्लीची काय कथा?
दत्ताजीचा सूड न घेतां जन्म आमुचा खरा वृथा. ”

बोले नाना, “ युक्ति नाना करुनी यवना ठार करा;
शिंद्यांचा अपमान नसे हा; असे मराठयां बोला खरा.”

उदगीरचा धीर निघाला; घाला हिंदुस्थानाला;
जमाव झाला; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
(3)
Read 49 tweets
भारतात " उज्जैन " हे एकमात्र अस शहर आहे जिथे प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री कोणीही कधीच रात्री मुक्काम करत नाहीत...
>>>>

अशी मान्यता आहे की उज्जैनचे केवळ एकच राजा आहेत आणि ते महाकाळ आहेत...
मुख्यमंत्री असो वा प्रधानमंत्री
ते उज्जैन ला कधीच मुक्काम करत नाहीत...

#Team_Saffron 🚩
अशी मान्यता आहे की उज्जैनचे केवळ एकच राजा आहेत आणि ते महाकाल आहेत...
आणि दोन राजांनी किंवा राजासारख्या पदावर असलेल्या व्यक्तींनी एकाच शहरात राहू नये...
मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री देखील दर्शन घेऊन भोपाळला जातात पण तिथे थांबत नाहीत...

याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे ,
भारताचे चौथे प्रधानमंत्री
मोरारजी देसाई जे उज्जैन मधे मुक्कामी थांबले आणि दुसर्‍याच दिवशी त्यांच सरकार पडल...
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!