Discover and read the best of Twitter Threads about #महाराष्ट्र

Most recents (24)

दीव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे याकरिता दिव्यांग वित्त-विकास महामंडळाकडून ५० हजारापासून ५ लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. शासनामार्फत नुकताच दिवंगाचा महामंडळ वेगळा करण्यात आलेला असल्यामुळे निधीसुद्धा देण्यात आलेला आहे
#मराठी
🧵१/n Image
या योजनेअंतर्गत
राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी खूपच कमी दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याचप्रमाणे अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना या महामंडळामार्फत राबविल्या जातात.
या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र अपंग व्यक्तीला लघुउद्योग
प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृहउद्योग इत्यादीसाठी अल्प व्याजदराने ५० हजारापासून ५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, यामध्ये परतफेडीचा कालावधी ५ वर्ष असून लाभार्थी सहभाग ५% टक्के आहे.

🎯योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती
✅लाभार्थी किमान ४० टक्के अपंग असावा.👇
Read 8 tweets
#महाराष्ट्र_दिन - अण्णाभाऊ साठे

कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
महाराष्ट्र मंदिरापुढती, पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती, निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.👇 Image
ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥
👇
पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे । करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥
👇
Read 4 tweets
अख्ख्या भारताच्या जीडीपीमध्ये ज्या राज्याचा वाटा जवळपास १५% आहे त्या राज्याची जी हालअपेष्ठा चालवलीय ते पाहुन दुःख होतय 🤕🙏
शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर फक्त आणि फक्त मागील सरकारला कमीपणा दाखवण्यासाठी मविआने मंजुर केलेले आणि नियोजित असणारे प्रकल्प
#threadकर #वसुसेन Image
रद्द करून नवीन प्रकल्प आणले ज्याचा 'नियोजित खर्चा'वर ६० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. Economic survey नुसार २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रावरील कर्ज ५.७२ लाख कोटी होते ते चालु आर्थिक वर्ष संपेपर्यंत ६.४९ लाख करोडपर्यंत जाईल.
सध्या महाराष्ट्रात देशातील सगळ्यात जास्त स्टार्ट अप्स Image
असुन आकडेवारी पाहता एकुण १६०१४ स्टार्ट अप्स आणि त्यात एकुण १.७ लाख कर्मचारी काम करतात.
काॅम्प्युटर साॅफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात महाराष्ट्रात मागील ९ महिन्यात ६३,८१९ कोटींची परकीय गुंतवणूक झालीय पण मागील वर्षीपेक्षा ही गुंतवणूक तब्बल १६% नी कमी आहे‌.
महाराष्ट्राच्या उभारणीत Image
Read 9 tweets
ठाकरे गटाचा युक्तिवाद ―
कपिल सिब्बल ―
१) एक लहान पक्ष आहे ज्यामध्ये 5 सदस्य आहेत. त्यापैकी 2 सदस्य मी सरकारला पाठिंबा देणार नाही असे सांगत राज्यपालांकडे गेले तर राज्यपाल फ्लोर टेस्ट घेणार का? बहुसंख्य सदस्य विसरा, अशाने अल्पसंख्याक सदस्यही सरकार पाडू शकतात. #महाराष्ट्र 👇
विधानसभे मधील (सदनातील ) आमदारांच्या संख्याबळाने सरकार पडत नाही, किंवा पडणार नाही, तर ते सरकार मधील पक्षाच्या युती अथवा आघाडीने पाठींबा काढून घेतल्यावर सरकार पडू शकत, किंवा पडेल. 👇
आपण 'आया राम गया राम' या केसवर चाललो आहोत काय ? कारण आता तुम्ही ( शिंदे गट ) म्हणता राजकीय संबंधाने काही फरक पडत नाही, आणि तुम्ही महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे संख्या. पण इथे लोकशाही म्हणजे संख्या नाही.👇
Read 7 tweets
Breaking― भाजपला मोठा दणका
मुंबई हायकोर्टाने आज उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटूंबाच्या संपत्तीची ED व CBI ने चौकशी करावी अशी याचिका फेटाळून लावली व याचिका कर्त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला

कोर्ट- ही याचिका  कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करते. #ठाकरे #महाराष्ट्र #HC (१/४)
सदरील याचिका "गौरी भिडे" यांनी दाखल केली होती. पण माननीय उच्च न्यायालयाने यावर स्पष्टपणे सांगितलं आहे की सदरील याचिकेत कोणताही पुरावा समाविष्ट नाही. त्यामुळे कोर्ट प्रथमदर्शनी कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. (२/३)
कोणत्याही परिस्थितीत BMC मधील जो काही गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा इथे थेट संबंध नाही. किंवा तसा पुरावाही नाही. ही याचीका कोणताही पुरावा नसताना दाखल केली आहे. त्यामुळेच ती फेटाळून लावण्यात आली आहे. (३/३)
Read 4 tweets
जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारी नोकरी करणार्‍याचीच अशीही भुमिका जी सगळ्यांनी वाचली पाहिजे

*जुन्या पेन्शन मागणीच्या निमित्ताने माझी वेगळी मांडणी*
जूनी पेंशन आणि तुमच्या मुलांना कंत्राटी नोकऱ्यांचे आयुष्य

आज विधिमंडळात जुनी पेन्शन योजनेवर सविस्तर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडून चर्चेचे आवाहन केले.मला या चर्चेत एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. आज ज्यांना पेन्शन मिळणार आहे ते ही या कर्मचाऱ्याना पेन्शन मिळाली पाहिजे अशी आग्रहाने मागणी करतात पण मला वाईट याचे वाटते की १९९८ साली मी
पाचव्या वेतन आयोगाला विरोध केला होता.तेव्हा गावोगावी माझा धिक्कार याच नोकरीतील कर्मचाऱ्यांनी केला होता.मला शिवीगाळ करणारी किमान १०० पत्र आली.अनेकांनी संबंध तोडले.बहिष्कार घातला.अनेक वर्षे मी शिव्या खातोय...

पण २५ वर्षापूर्वी हा मुद्दा मी मांडला होता..तेव्हा मी जे
Read 24 tweets
दिवसेंदिवस उष्णता वाढतेय, आग ओतणारा सूर्य आता अधिकाधिक प्रखर होत चाललाय, २०२० मध्ये निघालेल्या स्कायमेट वेदर च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर ही उच्च तापमान असलेले भारतातील नव्हे तर जगातील सर्वात उष्ण ठिकाणे होती.
🧵
#१/११
#मराठी #आरोग्य #महाराष्ट्र
महाराष्ट्र आपल्या उष्ण आणि दमट हवामानासाठी ओळखला जातो, ज्यामुळे योग्य खबरदारी न घेतल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. महाराष्ट्रातील कडक उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाची माहिती.
#२/११
💧हायड्रेटेड राहा, निरोगी राहा:
उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची झपाट्याने घट होते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स समतोल राखण्यासाठी गमावलेले पाणी पुन्हा शरीराला देणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे बाहेर जाताना पाणी सोबत ठेवा, ठराविक कालावधीने पाणी पीत रहा.
#३/११
Read 11 tweets
शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी आणि घोषणा...
1/5
#अर्थसंकल्प #महाराष्ट्र #Budget #Maharashtra #मराठी #म Image
शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी आणि घोषणा...
2/5
#अर्थसंकल्प #महाराष्ट्र #Budget #Maharashtra #मराठी #म Image
शिंदे फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी आणि घोषणा...
3/5
#अर्थसंकल्प #महाराष्ट्र #Budget #Maharashtra #मराठी #म Image
Read 5 tweets
#सत्तासंघर्ष -3
एकनाथ शिंदे व त्यांचे वकील सांगत आहेत की आम्हाला MVA नको होती. त्यांच्यासाठी काही प्रश्न

१) MVA नको होती तर अडीच वर्षे मंत्रीपद कस काय घेतलं ?
२) सत्तास्थापनेच्या बैठकीत (नेहरू सेंटर) नार्वेकर, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या सोबत कशाला गेला होता ? ( ५/१) Image
३) विधिमंडळ नेत्याच्या जबाबदारीने सत्तास्थापने साठी अदित्य ठाकरे यांच्या सोबत सकाळीच 7-30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट का घेतली ?

४) राज्यपालांना का कळवले सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे परंतु एकूण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत द्यावी ( ५/२)
५) राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेचे विधिमंडळ नेते म्हणून आपणांस निमंत्रित केले आणि सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ते आवाहन का स्वीकारले !

तेव्हा MVA नको होती का ? तेव्हा कळलं कस नाही की काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, आपण युतीमधून लढलो आहोत, आघाडी नको. ( ५/३)
Read 6 tweets
🧵मराठी राजभाषा गौरव दिन

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. (1/7)
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. (2/7)
इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात "माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके||" अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. (3/7)
Read 8 tweets
🚨🚨संध्याकाळी 7 नंतर जेवण म्हणजे आजाराला निमंत्रण असतं का ??? 🙄🙄🚨🚨

- Is Breakfast Most Important Meal?

- 7 नंतर जेवण केल्याने वजन वाढतं का?

- संध्याकाळी Metabolism Slow होतं का?

-सगळं जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/16
काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी ☝️Video Post केला होता,

- Video मधील व्यक्ती च म्हणणं आहे की "आपल्याला सध्या जे आजार आहेत ते रात्री उशिरा जेवल्याने होतात, म्हणून संध्याकाळी 7 च्या आताच जेवण करावे"
- आणि बरेच लोक याचं☝️विचाराचे आहेत.

2
🔶Breakfast Most Important Meal🔶

▪️आपल्याकडे सध्या असं बोललं जातं की "Breakfast like king" or "Breakfast Most Important Meal" हे खरंतर Food Marketing कंपनी ने तयार केलेली Concept आहे.
▪️1900 दशकात 'Beech Nut' नावाची कंपनी Bacon तयार करत होती, पण त्यांचा Sale खूप कमी होता,
3
Read 20 tweets
#कॉंग्रेस_के_कुकर्म और काँग्रेस की षड्यंत्रनीति "फूट डालो और राज करो"

☝️ऐसे रची जाती है बाँटने की साजिश...😡

☝️मुस्लिम को मुस्लिम कहा जाता है,

☝️ईसाई को ईसाई

☝️सिक्ख को सिक्ख*** (सिक्खों को हिन्दुओं से अलग दिखाना ही एक बहुत बड़ा षड्यंत्र है)

☝️लेकिन हिंदू हो तो...🤔🤔🤔

1/2
☝️उसे दलित,ब्राह्मण,जाट,राजपूत,पटेल,बनिया,गुर्जर आदि बताया जाने लगता है ताकि हिन्दू एकजुट न हों...

☝️70 सालों से कांग्रेस इसी तरह हम पर राज करती आयी है,
☝️सबसे बड़ा दुःख तो इस बात का है कि "इसमें उसका साथ हम हिन्दुओं ने ही दिया है।"

☝️क्योंकि अपना-अपना वर्चस्व,

2/3
अपनी "शान ओ शौकत" में,अपने नाम चमकाने में कमी नहीं आनी चाहिए...

☝️अब तो समझ जाओ कम से कम अब तो अपनी #आँखें पूरी खोलिए भाईयो

☝️कभी #गुजरात के दलितों-पटेलों को भड़काया😠
☝️तो कभी #हरियाणा के जाटों-गुर्जरों को😠 और
☝️तो कभी #महाराष्ट्र के मराठों और दलित को😠

3/4
Read 8 tweets
. @deshpanderahul माझा नातेवाईक नाही आहे.तो खूप चांगला कलाकार आहे. मला त्याचं अमीर खान च्या चित्रपटा वेळीच वागणं अजिबात आवडल नाही.पण म्हणून थिल्लर @iTIGERSHROFF ला खूप मोठा असल्यासारखं मध्ये आणणे खटकतं. @BJP4Mumbai @BJP4Maharashtra हे हिंदुत्ववादी कमी आणि हिंदीवादी जास्त आहेत
बाकी राज्यात भाजप हा स्थानिकांच्या बाजूने असतो. @BSYBJP बेळगाव वर हक्क सांगतात पण @Dev_Fadnavis काहीच बोलत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं #महाराष्ट्र #भाजप#हिंदुत्व हा एक प्रकारचा भोंगळ गांधीवाद आहे. यात स्वतःच्या मराठी संस्कृती जी हिंदू संस्कृतीचा भाग आहे तिला सोडून
बाकी लोकांचं लांगूलचालन करणे असा काहीतरी सत्याग्रह आणि प्रतिकार न करता इतरांना सहन करत राहणे प्रकार आहे. #NammaMetro मध्ये हिंदी नाही आहे. आमच्याकडं तर लोकल रेल्वे सुद्धा गुजराती वापरते. हा गांधीवाद च आहे, इतरांचे लाड आणि मराठीला राष्ट्रभक्ती च्या नावावर डावललं तरी चालतं.
Read 9 tweets
#threadकर

3 शतकापासून व त्याआधीचाही इतिहास समजून घेतला तर उमजून येईल की महाराष्ट्रावर फक्त दक्षिण आणि महाराष्ट्रातील लोकांनीच सत्ता गाजवली आहे.

दिल्लीने अज्जिबात नाही. मग ते मौर्य असतील, तुघलक असतील, मोघल असतील.
ह्याच सह्याद्रीच्या काळ्या दगडाने सर्वांची माथी फोडली आहे.
आक्रमण नक्कीच झाले असतील. त्याची तर माळच लागेल गिणती करायला गेलं तर.
पण महाराष्ट्रभूमी आणि दक्षिणेवर बाहेरच्या लोकांना खास चमक दाखवता आली नाही.
(अपवाद युरोपियन लोकांचा सोडला तर )

याच कारणं आणि समान उदाहरण द्यायचे झाले तर. जगातील सर्वोच्च नीचात्म्यापैकी एक अशा हिटलर -
हिटलर जेव्हा रशिया जिंकण्यासाठी जातो तेव्हा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता उतावीळ पण रशियात घुसतो, पण - उणे ४० तापमानाची सवय फक्त त्याच भूमीपुत्राना असल्याने जर्मन सैन्य हाल बेहाल होऊन मरतात. आणि नाझी भक्ताना तिथ हार मानावी लागली.
Read 6 tweets
#घटनापीठ सुद्धा कन्फ्यूज ..!

१) शिंदे गटातील आमदारांच सदस्यत्व कोर्टात पणाला लागलं आहे.

२) घटनेच्या 10 व्या सूची नुसार त्याना एकच पर्याय आहे कुठल्यातरी पक्षात विलीन होणे.

३) हे सर्व असताना शिंदे गट कोणत्या नैतिक आणि कायदेशीर अधिकाराने निवडणूक आयोगाकडे वर तोंड करून जातोय. 👇
४) शिंदे गटातील सदस्य अपात्र झाले तरी, ते पक्षाचे सदस्य म्हणून निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात- कोर्ट

५) निवडणूक आयोगात शिंदे गटाला शिवसेना चिन्ह आजीबात मिळणार नाही ते हजार टक्के तोंडावर पडणार असले तरी. ते स्क्रिप्ट प्रमाणे चिन्ह गोठवू शकतात .👇
६) निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्याने कोर्ट त्यात फार लुडबुड करू शकत नाही आयोगाची क्रिया कोर्ट थांबवू शकत नाही. अस कोर्टाच म्हणणं आहे.

७) आयोगाचा व चिन्हाचा मुद्दा ऐरणीवर असला तरी हा मुद्दा कुठून आला ? हा मुद्दा सदस्य अपात्रतेच्या मूळ याचिकेतून. अशी कोर्टाची टिप्पणी. 👇
Read 5 tweets
वेदांता आणि फोक्सकोन यांचा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर याबाबत MIDC ने अभ्यास केलं होता

तसेच महाराष्ट्र आणि गुजरात मधील जागेबाबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता

सामच्या हाती अहवालातील महत्वाची माहिती

#महाराष्ट्र
हा प्रकल्प आल्यास महाराष्ट्रात १ लाखपर्यंत रोजगार निर्मिती झाली असती
या प्रकलप नंतर राज्यात २१ बिलियन डॉलर थेट गुंतवणूक आली असती
कर माध्यमातून २६ हजार २०० कोटी राज्याला मिळाले असते
या प्रकल्पात कंपनी अतिरिक्त गुंतवणूक ५ ते ८ बिलियन डॉलर इतकी केली असती

#महाराष्ट्र
गुजरात किंवा महाराष्ट्रात प्रकल्प गेल्यास काय स्थिती असेल याचा ही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता

महाराष्ट्रात तळेगाव ही जागा होती तर गुजरात मध्ये धोलेरा ही प्रस्तावित जागा होती

अहवालातील बाबी

#महाराष्ट्र #रोजगार
Read 6 tweets
#महाराष्ट्र 💥💥💥💥💥💥#आल्हा💥💥💥💥🤣🤣

भैंस बियानी गढ़ मुम्बा में, पड़वा गिरो गोहाटी जाय!
भौर सकारे मुम्बा दरसन, संझा कामाख्या पहुंचाय!

बाळा साहब के बालक को, शनिचर लगौ सीस चकराय!
'आओ आओ', लगे बुलाबे, इक आवे दुई को लई जाय!

'वरसा' में 'बरखा' संग बैठे, लगी पनौती कही न जाय!
👇🏾
'खुरशी' ले लो, सोफा ले लो, पलंग कहो तो देऊ भेजवाय!

बोल रहे हैं उधौ, माधौ, हाय लगी किसकी अरराय?
नार सतावो महिंगो परिगो, साध सराप दियो बिखराय!

एकनाथ करिकै अनाथ, दूर बैठि के किल्ला जमाय!
'खासदार' भी साख बिगारी, फड़ फड़ फड़ फड़ उड़ते जाय!

फड़ नवीस, पक्को खबीस, बैर निकार 👇🏾👇🏾
रह्यो 'गिलकाय'!
कोश्यारी तो बड़ो हुशियार, सारो खेल देखतो जाय!

#शब्दार्थ

भैंस बियानी = इसे समझाने की आवश्यकता ना है।

गढ़ मुम्बा = मल्लब आमची मुम्बई!

गोहाटी= गुवाहाटी

भौर सकारे = प्रातःकाल

वरसा = ये बंगले का नाम है!

बरखा = बरखा (दत्त) को कहा गया है ऐसा टिप्पणीकार नही 👇🏾
Read 5 tweets
#विधवा_प्रथा_बंदी
काही ठिकाणी #विधवा_प्रथा बंद करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव केले. ते पाहून #महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलंय. शासकीय परिपत्रकात वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे सांगितलं आहे, पण सध्या "नाव बदलायला कशाला पाहिजे #संभाजीनगर च आहे ते, मी सांगतोय ना!"
असा शासनाचा #वैज्ञानिक #दृष्टिकोन आहे. हे सगळं पाहून मला काही प्रश्न पडले. आपल्या परिचित लोकांमध्ये कुणीही विधवा स्त्रीचा #विधवा म्हणून अपमान केला आहे काय किंवा ऐकिवात आहे काय? माझ्यातरी माहितीत असं प्रकरण अजूनतरी नाही. उलट वयस्कर विधवा स्त्रियांकडं आपला समाज आदरानंच पाहतो.
आता तरुण वयात विधवा होणाऱ्या स्त्रियांबद्दल. मुळात आजकाल लग्न करणाऱ्या किती मुली #मंगळसूत्र घालतात, #कुंकू लावतात, #बांगड्या घालतात? अश्या घटनांमुळं विवाहित स्त्रियांनी कुंकू लावावे की नको हा वैचारिक #गोंधळ जन्माला घातला आहे. म्हणजे एकीकडे न घालणे म्हणजे पुरोगामीत्व
Read 8 tweets
#महाराष्ट्र में #ईडी द्वारा एनसीपी
के नबाव मालिक की गिरफ्तारी को
लेकर भूचाल आया हुआ है ।
महाराष्ट्र में शिवसेना की ही सरकार थी जब मुंबई सीरियल ब्लास्ट की पूरी जांच की गई थी

उस जांच में यह खुलासा हुआ था कि समाजवादी पार्टी के नेता अबू आजमी और उस वक्त समाजवादी पार्टी के नेता.....
रहे नवाब मलिक टेरर फंडिंग में लिप्त हैं, और इन्होंने दाऊद इब्राहिम की प्रॉपर्टीओं को ठिकाने लगाने का काम किया है, तथा उसमें से काफी पैसा मुंबई ब्लास्ट में इस्तेमाल किया गया है ।

अबू आजमी तो खैर 5 साल जेल में काट कर आया, बाद में जब कांग्रेस सरकार ने टाडा खत्म कर दिया तो ...
👇
वह रिहा हो गया ।
फिर नवाब मलिक ने एक बेहद शातिराना चाल चली, उसे लगा कि यदि वह महाराष्ट्र के सबसे धुरंधर नेता शरद पवार की शरण में चला जाता है तो वह बच सकता है । अतः नवाब मलिक एनसीपी में शामिल हो गया उसके बाद यह हमेशा बचता रहा... क्योंकि अटल जी के बाद 10 सालों तक केंद्र में .
👇
Read 12 tweets
दुसरी बाजू

लॉक डाऊन ने अनेक वाईट परिणाम झालेत
नोकरी गेली,काहींचे पगार अर्धे झाले
काहींचे उत्पन्न बंदच झाले

पण निसर्गचक्रानुसार माणूस ही सतत नव्याने उभा राहतो हे दिसू लागलं.

#s2c 1
हताश न होता ,पुन:श्च हरिओम म्हणत नवे प्रयोग सूरु केलेलं।दिसायला लागलेत

हे होऊच शकत नाही पासून
करून बघुया पर्यंत चा अनेकांचा प्रवास
आशादायक आहे
2
#unlock
लोकांना रोजगाराची संधी शहरात मिळते आणि शहरी सोयीमुळे अनेक जण शहराची वाट धरतात
काही ठरवून ,तर काही नाईलाजाने .

पहिल्या गटाचे ठिक,
प्रॉब्लेम मुळे ते गावी आले ,
आज ना उद्या परत जातील

दुसऱ्या गटाचे काय
त्यांना गावाकडे राहताच येत नाही
पण संधी मिळाली तर ते गावीच राहतील
3
Read 27 tweets
#MaharastraDay
1947లో స్వాతంత్ర్యం తరువాత బొంబాయి ప్రెసిడెన్సీలో మహారాష్ట్ర ప్రాంతం, విదర్భ, నాగపూర్, వాటితో మరికొన్ని రాజ సంస్థానాలు విలీనం చేసి 1950లో బొంబాయి రాష్ట్రం ఏర్పాటు చేశారు. 1960 మే 1న బొంబాయి రాష్ట్రాన్ని విభజించి మహారాష్ట్ర, గుజరాత్ రాష్ట్రాలను ఏర్పాటు చేశారు.
మహారాష్ట్ర, (మరాఠీ: #महाराष्ट्र ) భారతదేశంలో వైశాల్యపరంగా మూడవ పెద్దరాష్ట్రం, జనాభా పరంగా రెండవ పెద్ద రాష్ట్రం (ఉత్తరప్రదేశ్ తరువాతి స్థానం). మహారాష్ట్రకు గుజరాత్, మధ్యప్రదేశ్, ఛత్తీస్‌గఢ్, తెలంగాణ, కర్నాటక, గోవా రాష్ట్రాలతోనూ, కేంద్రపాలిత ప్రాంతమైన దాద్రా-నగరుహవేలి తోనూ
సరిహద్దులున్నాయి. పశ్చిమాన అరేబియా సముద్రం ఉంది. ముంబయి నగరం మహారాష్ట్ర రాజధాని, అతిపెద్ద నగరం.
మహారాష్ట్ర ప్రాంతము ఋగ్వేదంలో రాష్ట్రఅనీ, అశోకుని శాసనాలలో రాష్ట్రీకము అనీ, అతరువాత హువాన్‌త్సాంగ్ వంటి యాత్రికుల రచనలలో మహారాష్ట్ర అనీ ప్రస్తావింపబడింది.
Read 6 tweets
आजही आपल्या भारतभुमीकडे पाहीलं तर एक गोष्ट जी भारतीय समाजव्यवस्थेला वाळवीप्रमाणे खाते ती म्हणजे जातीप्रथा.हे जातीव्यवस्थेचं मूळ उपटण्यासाठी महाराष्ट्रात भागवतधर्मी संतांनी अतोनात प्रयत्न केलेले दिसतात.काही संत तर याच व्यवस्थेने वाळीत टाकले,त्यातील एक होते #संत_चोखामेळा..! (१/१३)
तेराव्या ( इसवी सन १३०० ) शतकात उदयास आलेल्या निस्सीम विठ्ठल भक्ताबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच! ज्ञानदेवांनी संत लोकशाहीचा पाया रोवला होता.तोच भागवतधर्म नामदेवांनी आणि चोखामेळा यांनी तत्कालीन उपेक्षित ठेवलेल्या समाजापुढे आणून ठेवण्याचं काम चोखपणे पार पाडलं. (२/१३)
एक महार म्हणून जन्माला आलेल्या चोखोबां मरेपर्यंत भेदभाव आणि शिवाशिव, उच्चनीच, शुद्र अति शुद्र, सामाजिक जीवन व वर्णव्यवस्था या गोष्टींनी होरपळून निघाले होते.

लहानपणापासून विठ्ठल भक्तीची कास धरलेल्या चोखोबांनी अखेरपर्यंत ईश्वरभजनाची, नामस्मरणाची संगत सोडली नाही. (३/१३)
Read 13 tweets
💃 ऑक्सफर्ड विद्यापीठ देणार महाराष्ट्रातील सर्व महिलांना व्यवस्थापन विषयाची डॉक्टरेट 💃
कालची गोष्ट.
सकाळी ७ वाजल्यापासून तिची धडपड पाहतोय,
१२ वाजले तिला झोपायला,१७ तास काम 🥺 .
मी तर मेलो असतो 🤪
दिवाळी साजरी करणे म्हणजे खायचे काम नाही.
#म #मराठी #महाराष्ट्र #स्त्री #महिला
कुटुंबाला फराळ खायला घालणे म्हणजे बाप रे...
पण आपली आई,ताई,वहिनी, आजी, काकू , अत्या , मावशी यात तरबेज.आणि लुडबुड करणारी मुलगी तर उद्याची शेफ असते.
आणि बायको बद्दल न बोललेले बरे. कारण ती सगळं चांगलच करत असते पण समाज "बायको" या नावाखाली, त्या व्यक्तीला हसण्यावारी नेतात.@dnyanada24
दिवाळीत प्रत्येक महिलेची तळमळ,प्रेम,आत्मियता पाहून डोळ्यात पाणी आले राव. दिवाळीच का,पण ती २४x७ x ३६५ राबते,आपल्या माणसांसाठी. तीला साडी,सोने देणारे आपण कोण?
बघा ना,एक चहा करून पाजला तरी खुष होते.ती सगळं कमावू शकते हे नक्की. खरंच महिला ह्या घर नाही दुनिया चालवतात असे मला वाटते.
Read 9 tweets
👩‍🔧 वाढत्या बेरोजगारीचा चुकीची शिक्षण पद्धती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का?
मला वाटतं.☺️
आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना फक्त साक्षर बनवायचं काम करते. उच्च्शिक्षित किंवा उच्च्विद्याविभुषित व्यक्ती सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेत अर्थसाक्षर झालेला नसतो.
#म #मराठी #महाराष्ट्र
मुळात आर्थिक विषयांचं ज्ञान आपल्या शिक्षण पद्धतीतून मिळतच नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी उच्च्शिक्षित होऊन सरकारी नोकरी मिळवायचे स्वप्न बघतो. नोकरी करायची स्वप्ने दाखवणारी शिक्षणपद्धती कधीच उत्कृष्ठ शिक्षण पद्धती असू शकत नाही.
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पैसा कसा मिळवावा, पैसा कसा वाढवावा, पैसा कसा वाचवावा इत्यादी बाबत विद्यार्थी अनभिज्ञ असतो. त्यामुळेच तर लाखो रुपये पगार असलेले तरुण महिन्याच्या शेवटी कंगाल झालेले दिसतात. त्यामुळेच तर अनेक उच्च्शिक्षित तरुण बेरोजगार पाहायला मिळतात.
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!