Discover and read the best of Twitter Threads about #लोकशाही

Most recents (4)

भीमाची वाघीण बनुबाई येलवे गेली.
शेवटी #दवाखान्यातच आणि आता
#स्मशानातच निवारा मिळाला.
वाघिणीला शेवटचा जय भीम... 🙏

काही वर्षांपूर्वी #शालिनी_पाटील हे नाव अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलं, आपल्या बिनबुडाच्या आणि जातीयवादाला चिथावणी देण्याऱ्या वक्तव्यामुळे असंख्य लोकांनी त्यांच्यावर
टिकेचा भडीमार केला होता.
'राज्यघटना केवळ #आंबेडकरांनी लिहिलेली नाही,ते फक्त मसुदा समितीचे मुख्य सदस्य होते. गांधी आणि नेहरू हेच स्वातंत्र्यासाठी लढत होते. ज्या वेळी हे शिक्षा भोगत होते, त्यावेळी डॉ. आंबेडकर ब्रिटीश सरकारमध्ये मंत्री होते. भारताची #गोपनीय माहिती ते ब्रिटिश सरकारला
पुरवत होते'.
#शालिनी_पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा अनेक #वादग्रस्त विधानांचा सपाटा लावलेला होता, पण याची पुष्टी करणारे कोणतेही #पुरावे किंवा #तथ्य ते देऊ शकल्या नाही. यावरून हे स्पष्ट झालं होतं की, त्यांचा हेतु हा फक्त समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा होता.
Read 32 tweets
|| डॉ. दाभोळकरांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना घातला होता घेराव ||
यशवंतरावजी चव्हाण साहेब परराष्ट्रमंत्री असतानांचा एक प्रसंग, #साताऱ्यातील एका महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीची हत्या करण्यात आली होती. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ दाभोळकर, किशोर बेडकिहाळ, चंद्रकांत
शेडगे, विजय मांडके, पार्थ पोळके, उपराकार लक्ष्मण माने असे पंधरा-वीस जणांचे शिष्टमंडळ यशवंतरावजी चव्हाण साहेबांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर गेले. त्या दुर्दैवी घटनेचा सारा वृत्तांत सांगून आरोपीला तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली आणि यामधून काही मार्ग
काढल्याशिवाय आम्ही तुम्हाला उठूच देणार नाही,अशी भूमिका घेतली.
यावेळी डॉ दाभोळकर चव्हाण साहेबांना म्हणाले,"साहेब माफ करा,आपल्याला न सांगता घेराव करावा लागतोय."
तेव्हा चव्हाण साहेब म्हणाले,"अहो दाभोळकर, हा प्रसंगच मुळात असा आहे ज्यामध्ये अशा औपचारिकता बाळगण्याची गरजच नाही. आरोपीला
Read 9 tweets
#आमदार विकले जाणं,पैश्यासाठी मुल्य हवेतसे वाकवणं हे #लोकशाही ला कमकुवत करण्यास कारणीभूत आहे..
लोकं आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतात.शेतात राबणे,दररोज काम करून महिन्याअखेर पगार पाडणे आणि हफ्ते भरणे,दवाखाना,लाईटबील,घरातील तत्सम खर्च,शिक्षण इ.भागवण्यातुन उसंत मिळत नाही सामान्य
जनतेला..
दिवसभर काम करुन थकल्यावर आपल्या कुटुंबाकडे नीट लक्ष द्यायला लोकांना वेळ नसतो ही तर राजकारणी मंडळी..यांच काय चाललय याकडे लक्ष देणं तर दुरापास्तच!
म्हणुन दर पाच वर्षाला अद्दल घडवण्यासाठी लोकशाहीने #मतदान रूपी अल्टीमेट अस्त्र दिले आहे लोकांना..
पण जर चालु सरकारमध्ये
घोडेबाजार होऊन जर रात्रीत सत्तापालट होत असेल तर त्या अस्त्राचाही फोलपणा ठळक होतो आणि सत्ताधार्यांना चाप बसवायला जो मोठा उपाय आहे तोच निष्क्रिय ठरला तर सत्तेचा माज वाढायला वेळ नाही लागणार!!उद्या अंबानी-अदाणी पैसे फेकुन रात्रीत आपले सरकार लोकांच्या उरावर बसवतील..
भयंकर चाललय हे 😥!
Read 4 tweets
राज्यघटना प्रत्यक्ष बदलली तर मोठा असंतोष होऊ शकतो याचं भान ब्रामणवादी, मनुवाद्यांना नाही असं नाही. जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पण याला क्रिटिसाईज होऊन विश्वासार्हतेवर प्रश्र्न चिन्ह निर्माण होईल. हे ही ब्रामणवादी जाणुन आहे.
शोषण ज्याचं होतं त्यांच्या साठी संविधान लास्ट रिसॉर्ट आहे. जरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नसली तरी. २२ टक्के भारतीय दलित आदिवासी अल्पसंख्याकाचा असंतोष दाबायचा असेल तर संविधान आहे तसंच आहे हे दाखवनं गरजेचं आहे शोषणकर्त्यांना.
अर्ध्याअधिक लोकसंख्येत जेव्हा संविधान बदलुन अविश्वासाची भावना निर्माण होईल तेव्हा त्या असंतोषाला मर्यादा राहणार नाही. आपलं इथं काहीच राहिलं नाही, तेव्हा अंतिम लढा रस्त्यावर उतरुन लढल्याशिवाय पर्याय ही राहणार नाही.
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!