Discover and read the best of Twitter Threads about #सत्तासंघर्ष

Most recents (3)

#सत्तासंघर्ष
#ShivSenaCrisis

महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !

भाग - एक !

राज्यातील विद्यमान सरकारच्या वैधतेबाबत निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. या पूर्ण निर्णयाचा सविस्तर सोप्या भाषेत आढावा ! Image
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधीशांनी एकमताने निर्णय दिला आहे असून सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी हा निर्णय लिहिला आहे.
या भागात नबाम राबिया निर्णय, अपात्रतेवर सुप्रीम कोर्टद्वारे कारवाई, स्पिकरची निवड, गटनेता-व्हीप ई मुद्यांवर न्यायालयाने काय निर्णय दिला ते बघू !!
🔶 नबाम राबिया निर्णय -
2016 साली सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निर्णय दिला होता कि स्पिकरला पदावरून दूर करण्यासाठी प्रस्ताव आणण्याची नोटीस दिलेली असेल तर तो अपात्रतेच्या याचिकांवर कारवाई करू शकत नाही. यामागे कोर्टाची भूमिका होती कि स्पिकर त्याच्या विरोधतला प्रस्ताव पटलावर..
Read 31 tweets
#सत्तासंघर्ष ― व्हीपचा गाढव गोंधळ
सरन्यायाधीश यांच म्हणणं अंत्यत तार्किक आहे
त्याच आशायने सांगायच झालं तर ― शिंदे गटाला पक्षावर विश्वास होता. पण मुख्यमंत्र्यांवर नव्हता. पण हा विश्वास 3 वर्ष सरकार चाललं तोपर्यंत होता. आणि मग अचानक एका रात्रीत अस काय घडलं की विश्वास संपला ? 👇
शिंदे गट अतिशय दांभिक आणि दुटप्पी भूमिका मांडत आहे. एकीकडे माननीय कोर्टात म्हणायच की. आम्ही पार्टीमधून फुटलो नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आणि दुसरीकडे निवडणूक आयोगात शिंदे गट जातो तेव्हा तिथे ते गट म्हणूनच जातात. कारण ते जर शिवसेना असतील तर आयोगात जायची गरज काय ? 👇
जेव्हा उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुद्धा सुनील प्रभु यांचाच व्हीप होता. तो 2 तारखेला बजावला की सभापतीच्या नेमणूकीसाठी सर्वानी राजन साळवी यांनाच मतदान करावे असा व्हीप बजावला. आणि तीन अंडरलाईन असलेला व्हीप आहे. हा व्हीप मोडला तर पक्षविरोधी भूमिका समजून अपात्र केलं जात Image
Read 13 tweets
#सत्तासंघर्ष -3
एकनाथ शिंदे व त्यांचे वकील सांगत आहेत की आम्हाला MVA नको होती. त्यांच्यासाठी काही प्रश्न

१) MVA नको होती तर अडीच वर्षे मंत्रीपद कस काय घेतलं ?
२) सत्तास्थापनेच्या बैठकीत (नेहरू सेंटर) नार्वेकर, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या सोबत कशाला गेला होता ? ( ५/१) Image
३) विधिमंडळ नेत्याच्या जबाबदारीने सत्तास्थापने साठी अदित्य ठाकरे यांच्या सोबत सकाळीच 7-30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट का घेतली ?

४) राज्यपालांना का कळवले सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे परंतु एकूण बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना दोन दिवसांची मुदत द्यावी ( ५/२)
५) राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेचे विधिमंडळ नेते म्हणून आपणांस निमंत्रित केले आणि सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ते आवाहन का स्वीकारले !

तेव्हा MVA नको होती का ? तेव्हा कळलं कस नाही की काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, आपण युतीमधून लढलो आहोत, आघाडी नको. ( ५/३)
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!