Discover and read the best of Twitter Threads about #सावरकर

Most recents (22)

भारत की शान हो तुम
वीरता की पहचान हो तुम
मातृभूमि पर खुद को न्योछावर कर
प्रेरणा की श्रोत बन गए हो तुम
एक बार नहीं हर बार नमन
ऐ वीर तुम्हें हर बार नमन
देश की निःस्वार्थ सेवा की जो राह दिखाई
चलेंगे सदैव उस राह पे हम

#VeerSavarkar #सावरकर ImageImageImage
गर्वित हूँ ..
उत्साहित हूँ....
तुम्हारे आदर्शों पे ऐ वीर ...
सदैव समर्पित हूँ ...

स्वतंत्रा संग्राम के महावीर और भारत के वीर सपूत "वीर सावरकर" को उनकी जयंती पर सत सत नामन !!

आपका बलिदान, आपका अथक संघर्ष देश के लिए एक आदर्श है।

#VeerSavarkar #सावरकर ImageImage
याद रखें वीर सावरकर ने हमेशा यही कहा था हम हिंदू तब तक है, जब तक आप मुसलमान हो, अन्यथा हम तो विश्व-मानव हैं। हमको हमारे शास्त्रों ने सिखाया है-वसुधैव कुटुम्बकम, पर हां वो तब तक लागू है अगर आप भी वैसा सोचे।

वीर सावरकर की जयंती पर उनको सत सत नमन🙏🙏 Image
Read 5 tweets
डॉ. सुनील देशमुख यांच्या फेसबुक वॉलवरून

सावरकरांना " #माफीवीर " कुणी बनवलं ??
कॉँग्रेसने की भाजपने ??

७० च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारवलेले होते
बहुदा त्यांची ही शेवटची पिढी...
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक #कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पण त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःचं मत व्यक्त करायलाच शिकवलं. केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात #सावरकर होते....
या देशासाठी योगदान देणार्‍या कोणालाही कॉँग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.मला आठवतं सावरकरांची " सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो !!...
Read 9 tweets
#सावरकर

१) गेल्या 8 ते 10 वर्षात भाजपकडून, नेहरू गांधी यांच्या बद्दल खोटा प्रचार करून सतत अभद्र बदनामी केली.
कुठंतरी काँग्रेसला हे सर्व असह्य झाल्याने, त्यानी भाजप ज्यांना आदर्श मानते त्यांची पोलखोल करायला सुरुवात केली, तर भाजप गोटात प्रचंड अस्वस्थता, तणाव दिसू लागला आहे. 👇
२) त्यावर सारवा-सारव म्हणून, भाजपच्या पोपटाना पाचारण करण्यात आलं. आणि त्यानी हळुच टूम काढत, सावरकराची बदनामी करू नका अस कळवळ्याचा नाटकी आव आणत सांगितलं. त्यांची अटकल बऱ्याच लोकांच्या लक्षात आली का याची कल्पना नाही. मात्र त्यानी, गांधी नेहरू टिळक सावरकर महान होते ;👇
३) त्यांची बदनामी करू नका, म्हणून गांधी नेहरू टिळक या महान काँग्रेसी ओळीत मोठ्या धुर्तपणे हिंदू महासभेच्या सावरकराना, सामील केलं. हा कावा भारतीय समाजातील बुद्धिजीवी लोकांच्या नजरेतून सुटण्यासारखा नाही.
सावरकर आणि काँग्रेसच्या नेत्यांची विचार व कार्यप्रणाली वेगळी आहे. 👇
Read 5 tweets
Vinayak Damodar Savarkar Jayanti

⛳🙏 આજે ભારતનાં એક વિરલ વ્યક્તિત્વ માનનીય શ્રી સાવરકર જીની જન્મ જયંતીને દિવસે એમને લાખ્ખો પ્રણામ. મને આનંદ છે કે તેમનાં જન્મસ્થાન, ગામ ભગુર, (નાશીક પાસે)ની મુલાકાત લઈ દર્શન કરી શક્યો છું.
⛳🙏
ભારત માતાકી જય - વંદે માતરમ
🚩💎
स्वतंत्र
(1)
क्रांतिकारी सेनानी दीर्घद्रस्ट्रा वीर सावरकरजीको जन्मजयंती के अवसर पर सत् सत् नमन। जय माँ भारती।

⛳⬇️
कौन थे स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर

जन्म दिवस=वीर सावरकर का जन्म दि०-28मई1883.मे गांव भगूर जिला नासिक(महाराष्ट्र)मे हुआ। लोकमान्य तिलक से वे बहुत प्रभावित।देश की
(2)
आजादी मुख्य ध्येय बन गया।-1905.मे विदेशी वस्तुओं का बहिष्कार आंदोलन चलाया।जब तीनों चापेकर बंधुओं को फांसी हुई तो इन्होने बहुत मार्मिक कविता लिखी, और पढ़कर पूरी रात रोते रहे।सावरकर सशस्त्र क्राति के समर्थक थे।वे श्यामजी वर्मा द्वारा दी गयी छात्र वृति से ब्रिटेन गये।लंदन का
(3)
Read 9 tweets
बुद्ध धर्मावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात, त्यापैकी #सावरकर एक होते. वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाईट मनुष्य आहे असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ?बौद्ध धर्म प्रचारक राजे वाईट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी
मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे, त्यांना उत्तर देण्याची माझ्यात हिम्मत आहे.

भगवान बुद्धांचा जो अफाट भिक्षुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते, हे सावरकरांना माहीत आहे काय?
सारीपुत्त मोगलानसारखे पंडित ब्राम्हण होते, हे सावरकरांनी विसरू नए. सावरकरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की पेशवे कोण होते ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले?
तेव्हा अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नए.
Read 6 tweets
"सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं ??"
कॉँग्रेस की भाजप ??

90's च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी... (1/n )
माझे मराठी आणि इतिहासाचे शिक्षक कॉँग्रेस विचारधारा मानणारे होते पन त्यांनी कधीही आमच्यावर ती थोपवली नाही उलट आम्हाला आमची स्वतःच मत व्यक्त करायलाच शिकवलं.
केंद्रात आणि राज्यात कॉँग्रेसचीच सरकारे होती पण तरीही आमच्या अभ्यासक्रमात सावरकर होते....(2/n)
#सावरकर
या देशासाठी योगदान देणार्‍या कोणालाही कॉँग्रेसने कधीच कमी लेखलं नाही.
मला आठवतं सावरकरांची "सागरा प्राण तळमळला" ही कविता आमचे हेच कॉँग्रेस विचाराचे असणारे गुरुजी किती तळमळीने डोळ्यात पाणी आणून शिकवायचे आणि ऐकताना आम्ही मूलमुली अक्षरशः रडायचो !!... (3/n)
#सावरकर
Read 10 tweets
#अंदमानातील_कथित_यादी
'नेमेची येतो मग पावसाळा' या उक्तीनुसार गेल्या काही वर्षांपासून सावरकरांच्या प्रत्येक जयंती-पुण्यतिथीच्या वेळी ११४ कथित क्रांतिकारकांची एक यादी समाजमाध्यमातून फिरवण्यात येते.यादीतील प्रत्येक नावाआधी आवर्जून 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी जोडलेली असते आणि हे सर्व
सेल्युलर जेलमधील छळांना पुरून उरले व त्यांनी कधी माफी मागितली नाही,अशा अर्थाचा मजकूर फिरत असतो.ते वाचून अनेकांची सत्यासत्यतेची विचारणा होत असते.त्यासाठी खुलासा-
सेल्युलर जेलच्या मध्यभागी असलेल्या वॉच टॉवरच्या भिंतींवर तत्कालीन केंद्रसरकारने राज्यनिहाय राजबंद्यांची यादी लावली आहे.
त्यात महाराष्ट्रातील केवळ तीनच नावे दिसतात. दोन सावरकर व एक वामन जोशी..!
(छायाचित्रात स्पष्ट नामोल्लेख दिसेल.)
#अंदमान #सावरकर #काळेपाणी #म #मराठी
Read 3 tweets
आज भारतीय राजनीति के दो विपरीत ध्रुवों की उस मुख़्तसर सी मुलाकात पर बात करने का सही मौका है जो 124 साल पहले हुई थी।मुलाकात की जगह उसी मुल्क की राजधानी थी जिसके साम्राज्य में सूरज ना छिपने की कहावत चर्चा पाई थी।

एक था 37 साल का वो वकील जिसे लोग एमके गांधी के नाम से जानते थे।उसने Image
दक्षिण अफ्रीकी भारतीयों के बीच नेतृत्व जमा लिया था।सरकार से बातें मनवाने का वो तरीका भी खोज लिया था जिसे पूरा भारत महज़ एक दशक बाद अपनाने वाला था।

दूसरा था 23 साल का नौजवान जिसका नाम वीडी सावरकर था। तीन महीने पहले उसने गांधी की ही तरह वकालत के लिए लंदन में दाखिला लिया था। गांधी Image
के शांतिपूर्ण और दिन के उजाले में संपन्न होने वाले अहिंसक आंदोलनों के ठीक उलट वो गुप्त संगठन और हथियारों के बल पर दमनकारी सत्ता को उखाड़ फेंकने का सपना देखता था।यही वजह थी कि जहां उसके गुरू का नाम बालगंगाधर तिलक था वहीं भविष्य में गांधी ने राजनीतिक गुरू के तौर पर गोपालकृष्ण गोखले
Read 15 tweets
#Thread : रत्नागिरी पर्व - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जात्युछेदक कार्य

आज हिंदुत्वाचे जनक, आद्य स्वातंत्र्यवीर, सामाजिक क्रांतिकारक, महाकवि, लेखक, महामानव विनायक दामोदर सावरकर यांची जयंती.

तात्यारावांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन🙏🏼

#स्वातंत्र्यवीर_सावरकर_जयंती

१/१३
धर्मस्वातंत्र्य म्हणजे तत्त्वज्ञान सांगायचे स्वातंत्र्य, संघटितपणे प्रचार करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. देशाच्या एकीला व नेकीला विरोधी असे धर्मस्वातंत्र्य असूच शकत नाही.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदु समाजाला संघटित करणं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ध्येय होतं.

२/१३
सावरकरांना भारतीय समाजात मतभेद निर्माण करणार्‍या प्रथा नष्ट करायच्या होत्या.

६ जुलै, १९२० रोजी बंधू नारायणराव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं की, “मला इंग्रज राजवटी विरूद्ध लढा देण्याची जितकी गरज वाटते तितकीच जातीभेद आणि अस्पृश्यतेविरूद्ध बंड करण्याची गरज वाटते.”

३/१३
Read 13 tweets
#Thread
#SavarkarJayanti
#सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग १) :-
इसवी सन १८५७ पासून ते भारताने स्वातंत्र्य मिळवेपर्यंत अनेक थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या समरकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन, आपल्या 'स्वातंत्र्यलक्ष्मीचे' आराधन केले.
१/
त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
बालपणीच आपल्या कुलदेवतेसमोर "सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.!" या घेतलेल्या शपथीचं निर्वहन तात्यांनी शरीरास आत्यंतिक कष्ट सोसवून केलं. बऱ्याच प्रसंगी अशी वेळ येई की वाटे आता प्राणदोर तुटतो की काय.!
२/
पण मनात सतत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच ध्येय त्यांना परत आपल्या कर्मात अग्रेसर करी.
अशा या स्वातंत्र्यवीराची बदनामी करण्याचे कारस्थान केवळ आपल्या काही ऐहिक सुखासाठी काही लोक करत आहेत. कारण काय सांगतात तर सावरकरांनी अंदमान मध्ये असताना माफीनामे लिहिले होते म्हणून ते काही
३/
Read 29 tweets
#Savarkar was Inspiration for #BhagatSingh (1/a)
There are some scums Who must put forth unnecessary arguments against it. This thread is not exhaustive but a n inescapable Truth burried as usual by the Left Historians Who want to steal the Bhagat Singh's Legacy.
#सावरकर
Contd.
#Savarkar and #BhagatSingh (1/b)
Veer Savarkar was not only Inspiration to the Bhagat Singh but many Young revolutionaries.
सावरकर 's India House, Abhinav Bharat Society (Young India Society) & Free India Society all are Destinations of Indian Revolutionaries.
Contd...
#Savarkar and #BhagatSingh (1/c)
Many might be surprised that Veer Savarkar Was Initially has worked hand in hand with Russia. and his 'Honour to the Martyrs of 1857" day & 1st war of Indian Independence 1857 was Inspiration for Bhagat Singh.
सावरकर
(Contd...)
Read 7 tweets
आज सकाळी माझ्या मित्राने (@malhar_pandey) #स्वातंत्र्यवीर_सावरकर आणि #बाबासाहेब_आंबेडकर ह्यांचाविषयी एक थ्रेड लिहीला.

अपेक्षेप्रमाणे पुरोगाम्यांचा जळफळाट झाला आणि ह्या सगळ्या पुरोगाम्यांनी स्वत:च्या बौद्धीक दिवाळखोरीचे प्रमाण द्यायला सुरुवात केली.

कोण होते #सावरकर ?

(१/२) Image
#स्वातंत्र्यवीर_सावरकर हे ‘महामानव’ आणि भारताचे ‘आद्यस्वातंत्र्यवीर’ होते.

आणि त्यांना ह्या उपाध्या देणारे दुसरे कोणी नाही तर महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची ‘आधारवड’ शरद पवार आहेत.

आता पवारांचं म्हणणं कुठला पुरोगीमी ऐकणार नाही असं होऊच शकत नाही.

Enjoy the Video🔥

(२/२)
Read 3 tweets
#Thread: शरदचंद्र गोविंदराव पवार - महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव.

गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले पवार ह्यांनी अनेकांचा मनावर पण राज्य केलय.

पण पवारांचा ‘खरा चेहरा’ नेमका कोणता, हे मात्र ह्या ५० वर्षात कोणालाच कळला नाही.

(१/५)
#स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर #सावरकर ह्यांना ‘महामानव’ आणि भारतातले ‘आद्यस्वातंत्र्यवीर’ म्हणणारे पवार खरे का लायकी नसलेल्या लोकांनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर देखील गप्प बसणारे पवार खरे?

(२/५)
समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्मारकाचे उद्घाटन करणारे पवार खरे का समर्थ आणि शिवछत्रपती हे एका कालखंडातले नव्हतेच हे विधान करणारे पवार खरे?
Read 7 tweets
भारतमातेचे महान सुपुत्र, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन.

आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना कारागृहातील नोंदी प्रमाणे सावरकरांनी भोगलेल्या अमानवीय शिक्षा १/५

#स्वातंत्र्यवीर_सावरकर #सावरकर #Savarkar #सावरकरजयंती #VeerSavarkar
१. ३० ऑगस्ट १९११ या दिवशी सहा महिने एकांत कोठडी.
२. ११ जून १९१२ रोजी कागद सापडल्याबद्दल १ महिना एकांत कोठडी.
३. १० सप्टेंबर १९१२ रोजी दुसऱ्याला लिहिलेले पत्र सापडल्या बद्दल सात दिवसांची खडी बेडी. २/५

#स्वतंत्रवीर #सावरकर
४. २३ नोव्हेंबर १९१२ रोजी दुसऱ्याला लिहिलेले पत्र सापडल्या बद्दल एक महिन्याची एकांत कोठडी.
५. ३० डिसेंबर ते २ जानेवारी १९१३ या कालावधीत अन्नत्याग.
६. १६ डिसेंबर १९१३ काम करण्यास नकार, १७ डिसेंबर १९१३ एक महिना एकांत कोठडी (काम, पुस्तके नाही)
७. ८ जून १९१४ सात दिवसाची खडी बेडी. ३/५
Read 5 tweets
"विनायक दामोदर सावरकर" नेमके कोण होते? ते समाजसुधारक होते का? हो होते. ते द्रष्टे होते का? हो होते. ते हिंदुत्ववादी होते का तर होते. ते विज्ञाननिष्ठ होते का? तर तेही होते. तसेच ते साहित्यिक होते का? याचेही उत्तर होच. #veersavarkarjayanti #स्वातंत्र्यवीरसावरकर #सावरकरजयंती + Image
त्यामुळे अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या सावरकरांच्या एका अंगाबाबत आज इथे लिहिणार आहे. ते म्हणजे साहित्यिक #सावरकर
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी दिली. म्हणजे ज्योतीने तेजाची आरती म्हणतो त्याप्रमाणे एका साहित्यिकाने दुस-या साहित्यिकाचा +
केलेला तो गौरव होता. आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सावरकरांनी आपल्या लेखणीचा वापर केला आणि साहित्यातून देशभक्तीची केलेली सेवा म्हणजेच सावरकरांचे साहित्य. सावरकरांनी १८५७चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहिला . त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की,१८५७ हे बंड नसून हा एक + #वीर_सावरकर
Read 8 tweets
#समाजसुधारक_सावरकर
भाग ९: सनातनी-सुधारक रस्सीखेच !

त्या कडक स्पृश्याअस्पृश्यतेच्या काळात रत्नागिरीत सावरकरांनी जे जात्युच्छेदक कार्य केलं त्याचा परिणाम असा झाला की सावरकरांनी प्रचारिलेल्या अस्पृश्योद्धाराच्या किमान गोष्टी तरी समाजाच्या अंगवळणी पडू लागल्या होत्या.

(१/११) Image
म्हणजे परधर्मीयांना आपण आपल्या घरात जेथ वर येऊ देतो तेथवर अस्पृश्य बांधवांना सवर्ण हिंदूंनी येऊ द्यावे, सर्व सार्वजनिक ठिकाणी स्पृश्यास्पृश्य भेद पाळला जाऊ नये, मंदिराच्या पायरी पर्यंत तरी अस्पृश्य बांधवांना मज्जाव नसावा इ. सवयी सवर्ण समाज अंगीकारू लागला होता.

#सावरकर
(२/११)
पण कोणत्याही बाबतीत अल्पसंतुष्ट न राहता सतत गतिमान राहणं हेच तात्यारावांच्या कोणत्याही आंदोलनाचा मुख्य भाग असल्याने मंदिरातील पायरी नंतर आता तात्यारावांनी 'सभामंडप आंदोलन' सुरू केले.

यामध्ये स्पृश्यास्पृश्यांचे संमिश्र मेळे मंदिराच्या सभामंडपात जाण्यास काहीच हरकत नाही-

(३/११)
Read 11 tweets
सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी एक तर सावरकर न वाचता केवळ 'कुणाच्यातरी ओंजळीने पाणी प्यावे' तसे वरवरच्या टिकेवरून स्फूर्ती घेतली असावी अथवा आपल्या अंतस्थ हेतूस साध्य करण्याच्या प्रयत्नांतून सोयीनुसार #सावरकर वाचले असावेत.

ज्यांना 'सावरकरांनी माफीपत्रच लिहिले' असेच रेच -

(१/१३)
लागले असतील त्यांनी सप्टेंबर १९१४ साली अंदमानच्या कोठडीतून सावरकरांनी इंग्रज सरकारास लिहिलेले 'ते' पत्र डोळे आणि मेंदू उघडा ठेऊन अवश्य वाचावे.

हे संपूर्ण पत्र सावरकर वाङमयाच्या २ऱ्या खंडात पृष्ठक्रमांक १९४ ते १९६ वर आहे.

संपूर्ण पत्रातील केवळ एकाच परिच्छेदाचा दाखला देऊन -
(२/६)
आपल्यातील काही 'बुद्धिवंत' त्यास क्षमायाचना म्हणतात परंतु त्याच पत्रातील शेवटची काही वाक्ये सोयीस्कररित्या लपविली जातात कारण त्यामुळे या 'बुद्धिवंतांचे' कारस्थान उघडे पडते.

आता तर्काच्या कसोट्यांवर माफीपत्राची सत्यता पडताळायची झाल्यास या 'बुद्धिवंतांस' पहिला प्रश्न -

(३/१३)
Read 14 tweets
मला सावरकर आवडतात. मी सावरकरांना मानतो. : म्हणजे नेमकं काय?

तर

मी जन्माधिष्ठित जात-वर्ण वर्चस्व नाकारतो.

फक्त नाकारत नाही, कृतीत आणतो. त्यामुळे सनातन्यांची टाळकी फिरली तरी मला फरक पडत नाही.

मी सार्वजनिक नीती-नियमांसाठी पोथी-पुराण-ग्रंथप्रामाण्य इ चा आधार नाकारतो आणि +
ऐहिक सुख-सौख्य-समृद्धी-स्थैर्य-सुरक्षा यांसाठी बुद्धिप्रामाण्यवादी राज्यघटना मान्य करतो.

मी मानवता नाकारत नाही, पण राष्ट्रवादाचं मूल्य आणि गरज ही मान्य करतो.

मी मुस्लिम-द्वेष अजिबात करत नाही, पण इस्लामी मूल-तत्वांनी समोर उभा केलेला समस्यांचा आगडोंब दुर्लक्षित ही करत नाही. +
मी जाती-धर्माचा दुराभिमान बाळगत नाही. पण जन्माने ती ओळख मिळाली म्हणून तिची शरम ही बाळगत नाही.

मी गांधीजींशी अनेक बाबतीत असहमत असतो. पण मीसुद्धा त्यांना "महात्मा" गांधी"जी"च म्हणतो - कारण मीसुद्धा त्यांचं महात्म्य मान्यच केलेलं असतं. +
Read 5 tweets
शिवाजीचा अपमान झाला म्हणून त्याने औरंगजेबा विरुद्ध बंद केले असे नसून औरंगजेबाची पर धर्मीय सत्ता उलथून टाकण्यासाठी हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवाजी बंड करतो आहे अशी धास्ती औरंगजेबाने खाल्ली होती.

#सावरकर त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात लिहितात.

या ठिकाणी मी असेल म्हणेल की ,
तो धर्म संघर्ष नसून तो सत्ता संघर्ष आहे..
छञपती शिवाजी महाराज यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला सालंकृत तिच्या नवर्‍याकडे पाठवले. पोर्तुगिज किल्लेदार चा पाडाव झालेल्या शत्रू स्त्री सह चिमाजी अप्पांनी वरील प्रकारे गौरवून तिच्या पती कडे पाठवले..
पण शिवाजी महाराज आणि चिमाजी अप्पा यांनात महमद गझनी ,घोरी, खिलजी यांनी उचलून
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!