कुणाच्याही धार्मिक भावनेला ठेस पोहोचवायची नाहीये, मंगेश दादाच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
सामान्य माणूस मात्र दवाखाने मिळत नाहीत, बेड मिळत नाही, ऍम्ब्युलन्स मिळत नाही, औषध मिळत नाही म्हणत मरणार. अशा वेळी अशा लोकांच्या मदतीला धावून येतात मंगेश चिवटे यांच्यासारखी माणसं. त्यामुळं यांच्या मताला महत्व आहे, कारण ते रोज फिल्डवर काम करताहेत