विमुक्त Profile picture
Aug 10, 2020 4 tweets 2 min read Read on X
Cognitive Dissonance

आपल्याला जन्मापासून आजपर्यंत जे जे समाजाने,
कुटुंबाने,
शिक्षण व्यवस्थेने आणि
शासन-राजव्यवस्थेने विशिष्ट प्रणालीनुसार
समजवले आणि रुजवलेले असते त्यामुळे एक मनाची समजूत आणि तयारी झाली असते

या समजुतींना जे पोषक,त्याला बळ देणारे समोर येते तेच आपण स्वीकारतो,पण Image
त्यापेक्षा वेगळे,
त्या संपूर्ण महितीपेक्षा निराळे,
कधीकधी त्या सगळ्या गोष्टींना तडा देणारे,
जर आपल्या समोर आले किंवा
कोणी मांडले की आपण त्याला विरोध करण्यासाठी किंवा ते अस्वीकृत करण्यासाठी आजवरच्या आपल्या वैचारिक सरावाने,माहितीत असलेल्या गोष्टींच्या आधारे समोर आलेल्या Image
नव्या बाबी पडताळून बघायचा प्रयत्न करतो,

पण त्याचा पडताळा न झाल्याने आपण त्याला ठोकर मारून आहे तेच खरे आणि त्यावर उभारलेल्या व्यवस्थेला परत स्वीकारून नव्या येणाऱ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष किंवा झिडकारून टाकतो

This is Cognitive Dissonance

हे मी आज सांगण्याचे कारण...👇🏼 Image
माझे काही थ्रेड लोकांच्या वर नमूद केलेल्या विचारधारांना त्रासदायक होते
त्यामुळे मला follow करणारे देशभक्त समविचारी हँडलही 'हा खोटारडा', 'fake', 'अर्थहीन' आणि 'कॉन्स्पिरसी थेअरी सांगतोय' असे शिक्के बिनदिक्कतपणे मारत होते,पुढेही मारतील...

पण मी आता लवकरच परत सुरू होतोय

उदा.चित्र Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with विमुक्त

विमुक्त Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @migratorscave

Apr 1
Thread 🧵
काल मी पामर काहीतरी बघून खूप वैतागलो
तुम्हाला सांगावंसं वाटत आहे.
नक्की वाचा!

रविवार
म्हणून कुटुंबासोबत बाहेर पडून नवीन बागेत जायचा सगळ्यांचा निर्णय झाला. बागेचे नाव "नमो ग्रँड सेंट्रल पार्क". तिकीट काढून बागेत जावे लागणे हे खरेतर न रूचणारे,पण सगळ्यांच्या आनंदात सहभागी Image
होताना असल्या धारणा बाजूला ठेवतो त्याप्रमाणे या बागेत शिरलो. आणि अनेक वर्षांनी एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जशी गर्दी अनुभवायला मिळते तशी गर्दी तिथे होती. पण या आणि माझ्या मागच्या वेळच्या गर्दीच्या अनुभवात मोठा फरक दिसला. सगळ्यांना व्हिडिओ आणि फोटो काढायचे होते. सगळ्यांना
विविध पोझ देऊन किंवा हावभाव करत रील्स बनवायचे होते. हल्ली लग्न व्हायच्या आधी आणि नंतर जे फोटो काढायचे असतात तेही या तुंबळ गर्दीत त्यांचा 'setup' लावून कर्तव्य बजावत होते. लोकांना तेही इतके सामान्य वाटत होते की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सगळे आपापले मोबाईल नाचवत प्रत्येक
Read 10 tweets
May 5, 2023
थ्रेड!

वाचा आणि थंड बसा

न रहावून सलत असणारे मुद्दे समोर ठेवावेसे वाटले

राजकीय अपरिहार्यता काहीही असू दे...
अजूनही
1) गोहत्या बंदी कायदा देशभरात लागू नाही
2) धर्मांतर बंदी कायदा देशभर लागू नाही
3) अल्पसंख्यांक आयोग बरखास्ती झालेली नाही
👇🏻
अजूनही

4) मदरसा अनुदान चालूच
5) मंदिरांकडून राज्यांकडून क्रूरतेने कर वसुली चालूच
6) अहिंदू प्रजननावर नियंत्रण नाही
👇🏻
आता तर
7) सत्ताधारी पक्षात विरोधी ( विरोधी विचारधारेतील) प्रतिनिधींची घाऊक भरती सुरू केली आहे
8) तथाकथित सेक्युलर देशात 'हलाल सर्टिफिकेट' हा प्रकार अधिकृतपणे चालू

अजूनही
9) धार्मिक, पूजनीय, शक्ती,व्यक्तींवर चिखलफेक करणारे मोकाट किंवा जामिनावर आहेत

👇🏻
Read 9 tweets
Jan 22, 2022
भाषांतर

श्री भीमराव आंबेडकर हे श्री मोहनदास गांधी हत्येनंतर काय नमूद करतात ते आज गांधींच्या आणि आंबेडकरांच्या अनुसारक/समर्थकांना समजायला हवे म्हणून मराठीत उद्धृत करत आहे

ते म्हणतात..."माझ्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती, महान राष्ट्रकार्य केल्यामुळे महान ठरतात,पण काहीवेळा हेच 👇🏻
'महान', राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरतात. श्री गांधी हे देशासाठी असाच दारुण धोका बनलेले होते. त्यांनी सर्वच विचारांची गळचेपी करून टाकली होती.

त्यांनी काँग्रेस मधील फक्त अशा लोकांना धरून ठेवले होते जे 👇🏻
वाईट वृत्तीचे, स्वकेंद्री होते; ज्यांना समाजमुल्यांची अजिबात तमा नव्हती व जे गांधींना स्वार्थासाठी खोटे खोटे महत्त्व देत होते. असे संघटन देशाचा गाडा हाकण्यासाठी पूर्णपणे असमर्थ असते.

बायबल मध्ये म्हंटल्याप्रमाणे कधीकधी वाईटातून चांगल्याचा जन्म होतो त्याप्रमाणे 👇🏻
Read 5 tweets
Aug 12, 2021
ब्राह्मण्याचा शिक्का विरोधी पक्षाच्या मारला आहे कारण संघाचे सरसंघचालक नेहमी ब्राह्मण दिसल्यामुळे त्यांना हिंदूंना विभागायला आयतं कोलीत मिळालं

संपूर्ण मुस्लिमविरोध ही संकल्पना तशीही बरोबर नाही

धर्मांतर करण्यास भाग पाडणारे
दास्य स्वीकारण्यास भाग पाडणारे
आर्थिक संधी नाकारणारे आणि
त्या संधी रोखून सतत कर्मचारी ते निम्न स्तरीय नोकऱ्यांमध्ये उच्चबुद्धीच्या,पात्रतेच्या हिंदूंना अमिष/बल/योजनांचा उपयोग करून अडकवून ठेवणारे सगळेच हिंदूंच्या दमनाला कारणीभूत आहेत

हे सगळे व्यापक पातळीवर घडवले कारण हिंदू मुळात सद्गुणी आणि बुद्धिमान असल्याने
त्यांच्याशी सारखे वैर ठेवणे परवडणारे नव्हतेच.

म्हणून त्यांनाच मोठ्या प्रमाणावर नोकरीवर ठेवले, किंबहुना हिंदूंच्या मनावर शालेय ते महाविद्यालयीन वयापासून नोकरीतून मिळणाऱ्या रोजगाराबद्दल इतकी मोहिनी घातली गेली आहे की स्वयंरोजगार निर्माण करणारी पिढीच नष्ट होईल

आता स्टार्टअप इंडिया
Read 4 tweets
Aug 11, 2021
मी आज विनापरवानगी माझ्या अनेक मित्रांना आणि सुहृदांना कदाचित दुखावत आहे

Thread
एक उदात्त,धैर्यवान,समाजाभिमुख,लोकप्रिय आणि निस्वार्थ सेवकांचे शिस्तबद्ध असे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ !
पण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुनिष्ठेला अंतर दिल्याने बहुसंख्येने भारतीय व
भारताबाहेरील हिंदू संघाकडे आकर्षित होत नाही

1) या देशात खरेतर कधीही लोकशाही नव्हती,संघाचा कांगावा आहे की इथे पूर्वापार लोकशाही होती.भारतात(भरतखंड,जंबुद्वीप)लाखो वर्ष धर्माधिष्ठित राजेशाही होती.ज्यात राजा हा जनतेचा सर्वयोग्य शासक असेल यावर धर्मपीठाचा कटाक्ष असायचा
2) संघाने RBI ला स्वीकारून वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या आर्थिक व्यवस्थेच्या जाळ्यात स्वतःच्या बँका(सहकारी)उघडल्या हे हिंदू अर्थकारणाला फाटा देणारे आहे
कर्जाने चाहुबाजूने वेढलेले जगणे,सर्वसामान्य भारतीयांच्या स्थावर जंगम मालमत्तेवर सतत टाच आणू पाहणारे RBI चे धोरण
Read 10 tweets
Jun 1, 2021
ऐतिहासिक सत्य
"चूको मत चौहान"
थ्रेड: #Whatsapp

काबूलच्या एका अंधारकोठडीत तो नरसिंह,ज्याने शत्रूच्या प्रत्येक आगळीकीवेळी पूर्ण पराभूत करून चारी मुंड्या चीत केले होते,त्याला साखळदंडात करकचून बांधून ठेवले होते

मनाने हार खाल्ली नव्हती,बुद्धी शाबूत होती,दौडत होती, तो हिंदुशिरोमणी👇🏼
म्हणजे पृथ्वीराज चौहान होता.

पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या चपळ भक्कम पायांत आज अवजड बेड्या होत्या इस्लाम नाही स्वीकारला म्हणून तेजस्वी डोळे क्रूरतेने काढून टाकले होते,सुकलेल्या रक्ताच्या खोबणी झाल्या होत्या.

अजयमेरू(अजमेर)च्या या आजवर अपराजित राहिलेल्या राजपूत विराने सोळा👇🏼
वेळा हरवून,पळवून लावून,कधी उदारतेने जीवदान दिलेल्या राक्षसी 'मोहम्मद घोरी'कडून पशुसमान वागणूक मिळाल्याने प्रतिशोधाने रक्त उकळत होते
कधी प्राणांची भीक नाही मागितली
म्हणून आसूड ओढत जखमी केले
अन्नपाणी न देऊन हाल केले

पण 'माझा परम् पराक्रमी राजा असा👇🏼
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(