आपल्याला जन्मापासून आजपर्यंत जे जे समाजाने,
कुटुंबाने,
शिक्षण व्यवस्थेने आणि
शासन-राजव्यवस्थेने विशिष्ट प्रणालीनुसार
समजवले आणि रुजवलेले असते त्यामुळे एक मनाची समजूत आणि तयारी झाली असते
या समजुतींना जे पोषक,त्याला बळ देणारे समोर येते तेच आपण स्वीकारतो,पण
त्यापेक्षा वेगळे,
त्या संपूर्ण महितीपेक्षा निराळे,
कधीकधी त्या सगळ्या गोष्टींना तडा देणारे,
जर आपल्या समोर आले किंवा
कोणी मांडले की आपण त्याला विरोध करण्यासाठी किंवा ते अस्वीकृत करण्यासाठी आजवरच्या आपल्या वैचारिक सरावाने,माहितीत असलेल्या गोष्टींच्या आधारे समोर आलेल्या
नव्या बाबी पडताळून बघायचा प्रयत्न करतो,
पण त्याचा पडताळा न झाल्याने आपण त्याला ठोकर मारून आहे तेच खरे आणि त्यावर उभारलेल्या व्यवस्थेला परत स्वीकारून नव्या येणाऱ्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष किंवा झिडकारून टाकतो
This is Cognitive Dissonance
हे मी आज सांगण्याचे कारण...👇🏼
माझे काही थ्रेड लोकांच्या वर नमूद केलेल्या विचारधारांना त्रासदायक होते
त्यामुळे मला follow करणारे देशभक्त समविचारी हँडलही 'हा खोटारडा', 'fake', 'अर्थहीन' आणि 'कॉन्स्पिरसी थेअरी सांगतोय' असे शिक्के बिनदिक्कतपणे मारत होते,पुढेही मारतील...
पण मी आता लवकरच परत सुरू होतोय
उदा.चित्र
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
घटना सर्वांना कळावी हा मागचा या उद्देश!
तर,
मराठी राज्याला 'महाराष्ट्र' हेच नाव द्यावं असा 'संयुक्त महाराष्ट्र समिती' आणि विशेषतः आचार्य अत्रे यांचा ठाम आग्रह होता
म्हणून समितीच्या काही सदस्यांना श्री चव्हाणांनी बोलावून सांगितलं की,👇🏻
मुंबई राज्याला 'मुंबई (महाराष्ट्र)' असं नाव दिलं तर त्यात महाराष्ट्र मिळाल्याचं समाधान मिळतं.
म्हणून 'मुंबई (महाराष्ट्र)' या नावाला विरोध करू नये. 'मुंबई' या नावाला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे, असं सांगताना श्री. चव्हाणांनी समितीच्या पुढाऱ्यांना भीती दाखवली की, विदर्भवाद्यांचं👇🏻
'महाराष्ट्र' या नावानं पित्त खवळेल व ते 'स्वतंत्र विदर्भा'ची पुन्हा चळवळ करतील.
समितीच्या काही पुढाऱ्यांना यशवंतरावांचा हा युक्तिवाद पटला. पण आचार्य अत्रे यांचं मुळीच समाधान झालं नाही. कारण 'महाराष्ट्र' या नावावरच त्यांचा सर्वात जास्त कटाक्ष होता. या नावाबाबत त्यांनी प्राचीन👇🏻
Thread 🧵
काल मी पामर काहीतरी बघून खूप वैतागलो
तुम्हाला सांगावंसं वाटत आहे.
नक्की वाचा!
रविवार
म्हणून कुटुंबासोबत बाहेर पडून नवीन बागेत जायचा सगळ्यांचा निर्णय झाला. बागेचे नाव "नमो ग्रँड सेंट्रल पार्क". तिकीट काढून बागेत जावे लागणे हे खरेतर न रूचणारे,पण सगळ्यांच्या आनंदात सहभागी
होताना असल्या धारणा बाजूला ठेवतो त्याप्रमाणे या बागेत शिरलो. आणि अनेक वर्षांनी एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जशी गर्दी अनुभवायला मिळते तशी गर्दी तिथे होती. पण या आणि माझ्या मागच्या वेळच्या गर्दीच्या अनुभवात मोठा फरक दिसला. सगळ्यांना व्हिडिओ आणि फोटो काढायचे होते. सगळ्यांना
विविध पोझ देऊन किंवा हावभाव करत रील्स बनवायचे होते. हल्ली लग्न व्हायच्या आधी आणि नंतर जे फोटो काढायचे असतात तेही या तुंबळ गर्दीत त्यांचा 'setup' लावून कर्तव्य बजावत होते. लोकांना तेही इतके सामान्य वाटत होते की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सगळे आपापले मोबाईल नाचवत प्रत्येक
राजकीय अपरिहार्यता काहीही असू दे...
अजूनही 1) गोहत्या बंदी कायदा देशभरात लागू नाही 2) धर्मांतर बंदी कायदा देशभर लागू नाही 3) अल्पसंख्यांक आयोग बरखास्ती झालेली नाही
👇🏻
अजूनही
4) मदरसा अनुदान चालूच 5) मंदिरांकडून राज्यांकडून क्रूरतेने कर वसुली चालूच 6) अहिंदू प्रजननावर नियंत्रण नाही
👇🏻
आता तर 7) सत्ताधारी पक्षात विरोधी ( विरोधी विचारधारेतील) प्रतिनिधींची घाऊक भरती सुरू केली आहे 8) तथाकथित सेक्युलर देशात 'हलाल सर्टिफिकेट' हा प्रकार अधिकृतपणे चालू
अजूनही 9) धार्मिक, पूजनीय, शक्ती,व्यक्तींवर चिखलफेक करणारे मोकाट किंवा जामिनावर आहेत
श्री भीमराव आंबेडकर हे श्री मोहनदास गांधी हत्येनंतर काय नमूद करतात ते आज गांधींच्या आणि आंबेडकरांच्या अनुसारक/समर्थकांना समजायला हवे म्हणून मराठीत उद्धृत करत आहे
ते म्हणतात..."माझ्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती, महान राष्ट्रकार्य केल्यामुळे महान ठरतात,पण काहीवेळा हेच 👇🏻
'महान', राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरतात. श्री गांधी हे देशासाठी असाच दारुण धोका बनलेले होते. त्यांनी सर्वच विचारांची गळचेपी करून टाकली होती.
त्यांनी काँग्रेस मधील फक्त अशा लोकांना धरून ठेवले होते जे 👇🏻
वाईट वृत्तीचे, स्वकेंद्री होते; ज्यांना समाजमुल्यांची अजिबात तमा नव्हती व जे गांधींना स्वार्थासाठी खोटे खोटे महत्त्व देत होते. असे संघटन देशाचा गाडा हाकण्यासाठी पूर्णपणे असमर्थ असते.
बायबल मध्ये म्हंटल्याप्रमाणे कधीकधी वाईटातून चांगल्याचा जन्म होतो त्याप्रमाणे 👇🏻
त्या संधी रोखून सतत कर्मचारी ते निम्न स्तरीय नोकऱ्यांमध्ये उच्चबुद्धीच्या,पात्रतेच्या हिंदूंना अमिष/बल/योजनांचा उपयोग करून अडकवून ठेवणारे सगळेच हिंदूंच्या दमनाला कारणीभूत आहेत
हे सगळे व्यापक पातळीवर घडवले कारण हिंदू मुळात सद्गुणी आणि बुद्धिमान असल्याने
त्यांच्याशी सारखे वैर ठेवणे परवडणारे नव्हतेच.
म्हणून त्यांनाच मोठ्या प्रमाणावर नोकरीवर ठेवले, किंबहुना हिंदूंच्या मनावर शालेय ते महाविद्यालयीन वयापासून नोकरीतून मिळणाऱ्या रोजगाराबद्दल इतकी मोहिनी घातली गेली आहे की स्वयंरोजगार निर्माण करणारी पिढीच नष्ट होईल
मी आज विनापरवानगी माझ्या अनेक मित्रांना आणि सुहृदांना कदाचित दुखावत आहे
Thread
एक उदात्त,धैर्यवान,समाजाभिमुख,लोकप्रिय आणि निस्वार्थ सेवकांचे शिस्तबद्ध असे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ !
पण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुनिष्ठेला अंतर दिल्याने बहुसंख्येने भारतीय व
भारताबाहेरील हिंदू संघाकडे आकर्षित होत नाही
1) या देशात खरेतर कधीही लोकशाही नव्हती,संघाचा कांगावा आहे की इथे पूर्वापार लोकशाही होती.भारतात(भरतखंड,जंबुद्वीप)लाखो वर्ष धर्माधिष्ठित राजेशाही होती.ज्यात राजा हा जनतेचा सर्वयोग्य शासक असेल यावर धर्मपीठाचा कटाक्ष असायचा
2) संघाने RBI ला स्वीकारून वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या आर्थिक व्यवस्थेच्या जाळ्यात स्वतःच्या बँका(सहकारी)उघडल्या हे हिंदू अर्थकारणाला फाटा देणारे आहे
कर्जाने चाहुबाजूने वेढलेले जगणे,सर्वसामान्य भारतीयांच्या स्थावर जंगम मालमत्तेवर सतत टाच आणू पाहणारे RBI चे धोरण