विमुक्त Profile picture
योजना पूर्णत्वाच्या व्यग्रतेतच नवनिर्माणाचे बीज असते ! - शब्दज
Apr 1 10 tweets 2 min read
Thread 🧵
काल मी पामर काहीतरी बघून खूप वैतागलो
तुम्हाला सांगावंसं वाटत आहे.
नक्की वाचा!

रविवार
म्हणून कुटुंबासोबत बाहेर पडून नवीन बागेत जायचा सगळ्यांचा निर्णय झाला. बागेचे नाव "नमो ग्रँड सेंट्रल पार्क". तिकीट काढून बागेत जावे लागणे हे खरेतर न रूचणारे,पण सगळ्यांच्या आनंदात सहभागी Image होताना असल्या धारणा बाजूला ठेवतो त्याप्रमाणे या बागेत शिरलो. आणि अनेक वर्षांनी एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जशी गर्दी अनुभवायला मिळते तशी गर्दी तिथे होती. पण या आणि माझ्या मागच्या वेळच्या गर्दीच्या अनुभवात मोठा फरक दिसला. सगळ्यांना व्हिडिओ आणि फोटो काढायचे होते. सगळ्यांना
May 5, 2023 9 tweets 2 min read
थ्रेड!

वाचा आणि थंड बसा

न रहावून सलत असणारे मुद्दे समोर ठेवावेसे वाटले

राजकीय अपरिहार्यता काहीही असू दे...
अजूनही
1) गोहत्या बंदी कायदा देशभरात लागू नाही
2) धर्मांतर बंदी कायदा देशभर लागू नाही
3) अल्पसंख्यांक आयोग बरखास्ती झालेली नाही
👇🏻 अजूनही

4) मदरसा अनुदान चालूच
5) मंदिरांकडून राज्यांकडून क्रूरतेने कर वसुली चालूच
6) अहिंदू प्रजननावर नियंत्रण नाही
👇🏻
Jan 22, 2022 5 tweets 2 min read
भाषांतर

श्री भीमराव आंबेडकर हे श्री मोहनदास गांधी हत्येनंतर काय नमूद करतात ते आज गांधींच्या आणि आंबेडकरांच्या अनुसारक/समर्थकांना समजायला हवे म्हणून मराठीत उद्धृत करत आहे

ते म्हणतात..."माझ्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती, महान राष्ट्रकार्य केल्यामुळे महान ठरतात,पण काहीवेळा हेच 👇🏻 'महान', राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरतात. श्री गांधी हे देशासाठी असाच दारुण धोका बनलेले होते. त्यांनी सर्वच विचारांची गळचेपी करून टाकली होती.

त्यांनी काँग्रेस मधील फक्त अशा लोकांना धरून ठेवले होते जे 👇🏻
Aug 12, 2021 4 tweets 1 min read
ब्राह्मण्याचा शिक्का विरोधी पक्षाच्या मारला आहे कारण संघाचे सरसंघचालक नेहमी ब्राह्मण दिसल्यामुळे त्यांना हिंदूंना विभागायला आयतं कोलीत मिळालं

संपूर्ण मुस्लिमविरोध ही संकल्पना तशीही बरोबर नाही

धर्मांतर करण्यास भाग पाडणारे
दास्य स्वीकारण्यास भाग पाडणारे
आर्थिक संधी नाकारणारे आणि त्या संधी रोखून सतत कर्मचारी ते निम्न स्तरीय नोकऱ्यांमध्ये उच्चबुद्धीच्या,पात्रतेच्या हिंदूंना अमिष/बल/योजनांचा उपयोग करून अडकवून ठेवणारे सगळेच हिंदूंच्या दमनाला कारणीभूत आहेत

हे सगळे व्यापक पातळीवर घडवले कारण हिंदू मुळात सद्गुणी आणि बुद्धिमान असल्याने
Aug 11, 2021 10 tweets 5 min read
मी आज विनापरवानगी माझ्या अनेक मित्रांना आणि सुहृदांना कदाचित दुखावत आहे

Thread
एक उदात्त,धैर्यवान,समाजाभिमुख,लोकप्रिय आणि निस्वार्थ सेवकांचे शिस्तबद्ध असे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ !
पण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुनिष्ठेला अंतर दिल्याने बहुसंख्येने भारतीय व भारताबाहेरील हिंदू संघाकडे आकर्षित होत नाही

1) या देशात खरेतर कधीही लोकशाही नव्हती,संघाचा कांगावा आहे की इथे पूर्वापार लोकशाही होती.भारतात(भरतखंड,जंबुद्वीप)लाखो वर्ष धर्माधिष्ठित राजेशाही होती.ज्यात राजा हा जनतेचा सर्वयोग्य शासक असेल यावर धर्मपीठाचा कटाक्ष असायचा
Jun 1, 2021 13 tweets 3 min read
ऐतिहासिक सत्य
"चूको मत चौहान"
थ्रेड: #Whatsapp

काबूलच्या एका अंधारकोठडीत तो नरसिंह,ज्याने शत्रूच्या प्रत्येक आगळीकीवेळी पूर्ण पराभूत करून चारी मुंड्या चीत केले होते,त्याला साखळदंडात करकचून बांधून ठेवले होते

मनाने हार खाल्ली नव्हती,बुद्धी शाबूत होती,दौडत होती, तो हिंदुशिरोमणी👇🏼 म्हणजे पृथ्वीराज चौहान होता.

पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या चपळ भक्कम पायांत आज अवजड बेड्या होत्या इस्लाम नाही स्वीकारला म्हणून तेजस्वी डोळे क्रूरतेने काढून टाकले होते,सुकलेल्या रक्ताच्या खोबणी झाल्या होत्या.

अजयमेरू(अजमेर)च्या या आजवर अपराजित राहिलेल्या राजपूत विराने सोळा👇🏼
May 27, 2021 17 tweets 3 min read
थ्रेड:
मी तमाम मराठी जनतेला इथे कळकळीने सांगू इच्छितो करतो की प्रबोधनकार(👎🏼)केशव ठाकरे,मराठा साम्राज्याची राजमुद्रा,भगवा रंग आणि भाषणबाज भाडोत्री पक्षाचे मालक श्री @RajThackeray या विषयी मराठी मतदार वर्गात खूप संभ्रमाचे समज आहेत ज्याची कारणे स्पष्ट करून सांगणे तरुण मतदारांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

साहित्यप्रेमी,कलाकार आणि उत्तम वक्ता हे गुण एक नेता म्हणून फारच तोकडे आहेत.नेत्याचे किमान गुण पुढीलप्रमाणे आहेत:
★ उत्तम संघटक
👇🏼
Nov 18, 2020 8 tweets 5 min read
विषय: @TinExile म्हणजे 'ट्रू इंडॉलॉजि' हे अत्यंत बुद्धिमान ज्ञानी हँडल सस्पेंड होणे बाबत

१. प्रत्येक ठिकाणी मोदी लक्ष नाही घालत
२. ही बाब गृहमंत्र्यांच्या श्री @AmitShah यांच्या अखत्यारीत येते कारण 'ती' IPS अधिकारी आहे +👇🏻 असतात.
एका विशिष्ट विचारप्रणालीत हिंदुद्वेषी व त्या अनुषंगाने भारतद्वेषात घडलेले अधिकारी भारतीय शासनव्यवस्थेत सामान्य देशप्रेमी प्रामाणिक भारतीयांचे दमन करण्याचे काम योजनाबद्ध आणि अथकपणे करत असतात

आणि त्या विचारप्रणालीची सरकारे असल्यावर आपल्याला नुकतीच घडलेली
@SunainaHoley
+
Nov 16, 2020 6 tweets 2 min read
बाळासाहेबांचे सत्य लिहायची कोणात हिंमत नव्हती,
पण हिने लिहिले

मी पूर्ण सहमत आहे

मी बाळासाहेबांचे भाषण त्या काळात ऐकून प्रभावित झालेल्यांपैकी आहे

शिवाजी एकच होतो हे थोतांड आहे
कारण
संभाजी होतो आणि अखिल अहिंदू भारतवर्ष हादरवून टाकतो
त्यानंतरचा प्रत्येक छत्रपती आणि त्या छत्रपतींचा सेवक या भूमीला शुद्ध आणि पवित्र करत गेला...

पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत हिंदू तरुणांना अमराठी हिंदूंपासून वेगळे करण्याचा खेळ खेळला गेला यांच्या कारकिर्दीत !

लोकशाहीला शिव्या घालत
Sep 22, 2020 13 tweets 8 min read
#TheMovieJihad
by Salim-Javed
13 tweet Thread

With reference to a Whatsapp post

Javed Akhtar wrote scripts of 24 Bollywood films
teaming up with writer Salim from 1970 to 1982
95% of These films were crime-based stories During this period, there were 4 callous criminals in Mumbai:
Haji Mastan
Yousuf Patel
Karim Lala &
Dawood Ibrahim
These were Muslims.
Police records show that 80%of the criminals in Mumbai were Muslims(this is on record,reality is grave)

Now you will be surprised to
Sep 15, 2020 4 tweets 1 min read
मी पुन्हा गाडी विषयावर आणतो
मुंबई महाराष्ट्राला पोसते,या विषयाचा महाराष्ट्रात मराठी भाषाच प्राधान्य क्रमाने सर्व शासकीय,सरकारी आणि खाजगी कार्यालयांत असावी,याच्याशी संबंध आपण लावू नये

मुंबईतील कामकरी वर्ग(कार्यालयांतील व्यवस्थापक,मुकादम ते चपराशी)जर +

मराठी घेऊन मग इतर भाषिकांना संधी दिली तर गोष्टी बदलतील

तसेच या सर्व वर नमूद केलेल्या कार्यालयांत मराठी भाषा सगळ्या कामांसाठी बंधनकारक केली की मराठी भाषिक सुशिक्षितांचे दिवस पालटतील यात कोणाला शंका वाटते का?

मुंबईचा विषय मला काढायचा नव्हता,पण हीच गोष्ट तितक्याच परिणामकारकतेने +
Aug 16, 2020 10 tweets 5 min read
'Connecting Bharat' वर धागा(Thread)
१.
अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप सह पूर्ण भारत फक्त तीन वर्षांत(१००० दिवस) ऑप्टिकल फायबर ने जोडण्याची घोषणा #मोदी यांनी या १५ ऑगस्ट ला केली आहे. यामुळे दोन वेगळ्या आघाड्यांवर काम करणाऱ्या एकाच विचारधारेच्या समुदायांची दुखणी Image २.
वाढणार आहेत.'भारत' देश म्हणून जगात मान्यताप्राप्त जो भूभाग आणि सामुद्रिक क्षेत्र आहे तिथे राहणाऱ्या आणि भेट देणाऱ्या सर्व भारतीयांना संपर्कात आणण्याचे एक मोठे काम यामुळे सुरू झाले आहे. तर दुखणी वाढणाऱ्यांच्या एका आघाडीचे लोक ते Image
Aug 14, 2020 12 tweets 4 min read
सत्य घटना
शनिवार पेठ
अप्पा बळवंत चौकाच्या अगदी जवळचा पडका वाडा,
किमान 200 ते 250 वर्षे जुना
पण अजूनही मालक,भाडेकरू राहतात
चिवटपणे

@patil_speaks23 @meerawords @MugdhaDate @TheDarkLorrd @ChinmayVijayVa1 @KaduAmol @PadmakarTillu
...तर वाडा माझ्या सख्ख्या काकाचा,माझ्या... चांगला परिचयाचा!
वाड्याचा लालभडक लाकडी दरवाजातून आत शिरले की सहा फूट रुंद 25 मीटर लांब दगडी वाटेने सरळ चालत गेले की उजव्या हाताला पहिल्या मजल्यावर काकाचे राहते घर.ही वाट दिवसाही थोडी कमी प्रकाशाचीच असते

दारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला लग्न कार्यालय आणि डाव्या हाताला
Aug 10, 2020 4 tweets 2 min read
Cognitive Dissonance

आपल्याला जन्मापासून आजपर्यंत जे जे समाजाने,
कुटुंबाने,
शिक्षण व्यवस्थेने आणि
शासन-राजव्यवस्थेने विशिष्ट प्रणालीनुसार
समजवले आणि रुजवलेले असते त्यामुळे एक मनाची समजूत आणि तयारी झाली असते

या समजुतींना जे पोषक,त्याला बळ देणारे समोर येते तेच आपण स्वीकारतो,पण Image त्यापेक्षा वेगळे,
त्या संपूर्ण महितीपेक्षा निराळे,
कधीकधी त्या सगळ्या गोष्टींना तडा देणारे,
जर आपल्या समोर आले किंवा
कोणी मांडले की आपण त्याला विरोध करण्यासाठी किंवा ते अस्वीकृत करण्यासाठी आजवरच्या आपल्या वैचारिक सरावाने,माहितीत असलेल्या गोष्टींच्या आधारे समोर आलेल्या Image
Jun 19, 2020 7 tweets 3 min read
विषय:
अर्णब गोस्वामी

थ्रेड

सध्याच्या गदारोळात तीन दिवसापूर्वीची ही अँटोनियो मायनोच्या (काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी)च्या नावाबाबत पत्रकाराचे दमन करणाऱ्या दाबून ठेवलेल्या बातमीचे बारकावे जाणा

तर, बातमी...

अर्णब गोस्वामीच्या अटके विषयी मुंबई हायकोर्टाचा निर्णय
@gajanan137 यायचा होता
महाराष्ट्र सरकारकडून (मविआ) नेमलेल्या कपिल सिब्बल या वकिलांना सुनावणीला हजर राहण्यासाठी आणि मुद्दे मांडण्यासाठी विशेष विमानाने दिल्लीहून मुंबईला आणले.
पण मुंबई हायकोर्टाचे दोन्ही न्यायाधीश, उज्वल भुईया आणि रियाज छागला यांनी स्पष्ट केले की मुंबई पोलिसांना जर...
Jun 17, 2020 5 tweets 5 min read
चीन थ्रेड
काल पासून आलेल्या माहितीनुसार आणि सूत्रांच्या हवाल्यावरून:

सध्या लढाई नाही तर युद्ध सुरू आहे.आपण म्हणजे भारत सरकारने(म्हणजेच मोदी सरकार)चीन वर सीमाप्रश्नाबद्दलच्या ताणतणावातही विश्वास ठेवून चूक केली
पण आता भारताने परिस्थिती पूर्ण
@patil23235
काबूत घेऊन कठोरतेने आक्रमण केले आहे आणि प्रत्येक वार निर्णायक करत चीनला निष्प्रभ करायला सुरुवात केली आहे

आपण युद्धतंत्रज्ञानात ४ वर्षांपूर्वीपेक्षा आज अभूतपूर्व अद्ययावत झालेलो आहोत

कुठून आले हे तंत्रज्ञान:
@OK_Bharatiya @gajanan137 @randheerdeshmuk @yuga_v108 @Hemantjoshi4994
May 29, 2020 6 tweets 2 min read
5 tweet thread
दोन ऐतिहासिक महत्त्वाचे विषय या @maharattas यांच्या पूर्ण थ्रेड ने हाताळले आहेत

पहिला: क्षत्रिय-ब्राह्मण ऐक्य आणि मग विभाजनाचे प्रयत्न
दुसरा: मराठा साम्राज्यातील भोसले घराणे आणि गागा भट्टांचे घराणे यांचा धर्मस्थापनेतील अनन्य साधारण योगदानाचा राष्ट्रव्यापी इतिहास ! १. मराठा रियासतीच्या सुरुवातीलाच अष्टप्रधान मंडळाचे अविभाज्य भाग असलेले पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी कसे गागा भट्टांना ऐन्द्रराज्याभिषेक करण्यासाठी महाराजांना सुचवले कारण पैठणच्या भूमीतून उदभवलेल्या या पावन ब्राह्मण घराण्याने ज्ञानार्जन करून देशभरच्या क्षत्रिय शासक घराण्यांच्या...
May 26, 2020 8 tweets 2 min read
थ्रेड

मार्लन ब्रँडो चा 'Godfather':

एके काळचा युवतींच्या आणि युवकांच्याही हृदयाचा ठोका चुकवणार हा मदन, आपल्या सुडौल बांध्याने आणि ताकदवान अभिनय कौशल्याने साम्राज्य बनवून होता

पण आज
कंगाल होऊन एकटा एका लहान घरात राहत होता
वय झालं होतं
दोन्ही वेळच्या खाण्याची ददात होती घरी कामवाली बाई उपकार केल्यासारखी काम करून जायची
बहुतेक सर्व घरातली कामे त्याला स्वतःच करावी लागत होती
अनेक वर्षांचे व्यायामाने कसलेले शरीर असल्याने मद्यसेवनाने होणाऱ्या थोड्याशा त्रासाशिवाय आणि काही आजार नव्हता

आणि एक दिवस त्याला त्याच्या सुहृदाने ही Godfather ची screen...
Apr 29, 2020 4 tweets 1 min read
शॉर्ट थ्रेड
भाजपा च्या समर्थकांनो, भक्तांनो व अंधभक्तांनो

भाजपा केवळ आणि केवळ कामावर लक्ष देणारा पक्ष आहे

मिडिया वर नाही

त्यामुळे ६८००० कोटी माफ केले ही बातमी जी काही सगळीकडे संपूर्ण मिडीयाने लावून धरली आहे त्यामुळे या पक्षाची बदनामी होत आहे
+3 ती होऊ दे.

जो पक्ष सत्तेत आल्यावर पोलिसांवर,डॉक्टरांवर,हिंदू लोकांवर झालेले हल्ले 'परतवण्याचा' प्रयत्नही करत नाही

ज्यांच्या पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला चोर म्हंटल्यावर गचाळ न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहून केस लढवत बसतो

जो सेक्युलर आहे असं न म्हणता हिंदुत्व
+2
Feb 9, 2020 5 tweets 1 min read
थ्रेड
1) तुम्ही कॉम्रेड आहात त्यामुळे तुमचे हे भाष्य हेतुतः साक्षात्कारी विभूतींमध्येही 'जाती'चे शेपूट धरून विभाजन करणे आहे
2) शिवाजी महाराजांना संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे दोघेही सारखे होते
3) आणि महाराजांनी केलेली अध्यात्मिक कार्ये ही छत्रपती संभाजी महाराजांनी कायम ठेवली व ती कालानुरूप यथाशक्ती वाढवली.
4) जे भाष्य ह भ प बहिरटांनी केले आहे त्याचा व्हिडीओ किंवा त्याचे लिखित स्वरूपात दाखले सादर केले (वर्तमानपत्र वगळून)तर तुमच्याबद्दल किंतु राहणार नाही
5) समर्थ रामदासांनी काय लिहिले आहे ते ब्रम्हवृंद, नीच जात असे संबोधित करून लिहिल्याने तुम्हाला
Jan 17, 2020 5 tweets 1 min read
थ्रेड १/५

१.महाराष्ट्रात काँग्रेसच्या हेतुपूर्वक कारवाईंमुळे स्वातंत्र्यानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीत नापीक आणि सुपीक जमीन, पाणी, वीज आणि सर्व समाजाचे जीवनमान उंचावणे याकडे मनापासून लक्ष देऊ शकणारे नेते शांतपणे कालबद्ध दृष्टिकोनातून नामशेष केले गेले.हे करताना...
समांतरपणे त्यांची जागा घेऊन याच जमीन पाणी वीज आणि मनुष्यबळ(त्यातही हिंदू)यांचे सर्वतोपरी शोषण करून फक्त पक्ष आणि अहिंदूंचे आत्मकेंद्री व्यवहार सुकर होतील असे नेते पोसले
त्यांची क्रूरता पाठीशी घालून व माध्यमांचे पूर्ण सूत्रे देऊन शहाणे लोक चकित होतील असे वेगात मोठे केले.आज...