Saurabh Profile picture
Aug 17, 2020 4 tweets 2 min read Read on X
ॐ आग्राहून सुटका ॐ

ही ३४७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले. Image
मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटले नव्हते.पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले.
आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला.
ती तारीख होती – १७ ऑगस्ट १६६६. Image
शके १५८८ पराभव संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजी राजे आगरिया जाऊन औरंगजेबाची भेट घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादशी आगरियातून पेटारियात बैसोन पळाले. यावरी राजश्री संभाजी राजेसह वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस रायगडास आले.
- जेधे शकावली.
संदर्भ : श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ,
सेतुमाधवराव पगडी,
छायाचित्र संदर्भ:- गूगल

@neha_s9 @malhar4you @sidparab123 @TheDarkLorrd

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Saurabh

Saurabh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Right_vichar

Jun 9, 2023
फुरोगामी इतिहासकार निरंजन टकले याचे ज्ञान

खाली लिंक मधे व्हिडियो दिला आहे. गंमत म्हणजे व्हिडियोतले एक न एक वाक्य ऐकून हसू येईल 🤣🤣
फुरोगामी लोक्स चा ह्रदय सम्राट निरंजन टकले उवाच :-

१) औरंगजेब गणपतीचा भक्त होता. दर मंगळवारी औरंगजेब गणपती समोर वीणा वाजवायचा !
२) शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो व्हीडीयोत लावलाय !

३) औरंगजेबाने शंभुपुत्र शाहू महाराजांना पकडले पण धर्मांतर करायचे प्रयत्न नाही केले !

४) संताजी देवपूजा करत असताना त्याचा खून औरंगजेबाच्या सैनिकांनी केला होता
एका हिंदूचा पूजा करताना खुन केला म्हणून औरंगजेबाने त्या सैनिकांना फाशी दिले !!!!!

इतकी सगळी बकवास टाकल्याने ३० सेकंदाच्या व्हीडीयोत केली आहे. टकल्या हा पुरोगामी आणि पिवळी पुस्तकी टोळीचा इतिहासकार आहे. 🤣🤦‍♂️

व्हिडियो लिंक:

youtube.com/shorts/4JzdRlf…
Read 4 tweets
Jul 17, 2022
कोणते कुठले औरंगाबाद ?
आता फक्त छत्रपती संभाजीनगर !

समस्त औरंग्याप्रेमी जनतेच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत

औरंगझेब सुफी संत होता, धर्मनिरपेक्ष होता,
या गोष्टींवर श्रद्धा असणाऱ्या लोकांसाठी खास ही पोस्ट

👇👇
ज्यांना औरंगझेब, त्याचे धर्मवेड, त्याची क्रूरता समजून घ्यायची आहे त्यांनी हा फोटो निरखून पहावा ।
हे कापडावर काढलेले पेंटिंग मुघल दरबाराचे आहे । यामध्ये औरंगझेब आपल्याला बसलेला दिसत आहे आणि ठीक त्याच्यासमोर, त्याचा सक्खा भाऊ दारा शुकोह पडलेला दिसत आहे..
👇👇
आपल्या तख्ताच्या दावेदारी ला, दारा शुकोह चा अडसर आहे, म्हणून त्याने आपल्या सकख्या भावाची हत्या केली । औरंगझेब इतका संशयी होता, की आपल्या भावाचीच हत्या आपल्या सैनिकांनी केली आहे ना, हे पाहण्यासाठी दारा शुकोह चे कलम केलेले शीर आपल्या हातात घेऊन निरखून पाहिले ।
👇👇
Read 6 tweets
Mar 17, 2022
छत्रपती राजारामराजे भोसले जयंती 🚩

राजमुद्रा :
श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते।🚩🙏

राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला किल्ले राजगडावर झाला.
राजाराम महाराज हे मुळात शांत स्वभावाचे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. व्यक्तिगतरीत्या ते गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या एका पत्रात त्यांनी दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली.
काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजाराम महाराजांकडे तेव्हा पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही.
Read 4 tweets
Mar 15, 2022
#रलीव - इस्लाम स्विकार करा
#सलीव - काश्मीर सोडून पळा
#गलीव - नाही तर जिवानिशी मरा

धर्मस्थळांमधून रलीव सलीव गलीवच्या लाउडस्पीकर वरून घोषणा देत, काश्मीर पाकिस्तान का हिस्सा बनेगा, हिंदू पुरुषांशिवाय आणि हिंदू महिलां सकट..

👇👇👇
असे नारे देऊन हिंसाचार घडतो आणि तेंव्हाचं तेथलं राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतं.
चिड येते फक्त. डोक्याचा पारा चढतो.
तळपायाची आग मस्तकात जाते.

काही ठिकाणी अचानक ठरलेले शो रद्द झाले.
काही शहरात, काही राज्यात थेटर मिळत नाहीये, कुठेही न्यूज नाहीये.
👇👇
त्याच सिनेमात एक संवाद आहे, 'मीडिया टेररिझम की रखेल थी' हे आजच्या घढीला वर्तमानात लागू पडतयं का...? 😥
थेटर उपलब्ध न होणं हा अभिव्यक्ती वर घाला असून त्या विशिष्ट राज्य सरकार पुरस्कृत दहशतवादाचा नवीन प्रकार आहे का?
👇👇
Read 7 tweets
Aug 19, 2021
अमेरिका स्वतः माघारी फिरले.. मग नागरिकांमध्ये लपून बसलेले तालिबानी बाहेर पडले आणि अफगाणिस्तान वर कब्जा केला.. जर हा तालिबानचा विजय आणि अमेरिकेचा पराभव

तर..
१७६१ साली भारतावर आक्रमण केलेल्या अब्दालीला मराठ्यांनी थेट भिडून वापस पाठवून दिले.. मग हा मराठ्यांचा पराभव कसा ??
पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही.. तर मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे

पानिपतच्या तिसऱ्या लढाईत निश्चितच मराठ्यांच मोठ नुकसान झालं.. खूप सैनिक गमावले.. अपेक्षित यश मिळाले नाही.. पण मराठ्यांनी देश वाचविला.. अहमदशहा अब्दाली आल्या हाती परत गेला..

@Tushar_RT5
नाही म्हणता थोडे फार मराठा सैनिक युद्धबंदी बनवून घेऊन गेला.. पण अब्दालीच्या सैन्याचे अतोनात नुकसान झाले..

आताच्या पाकिस्तान मधील काही भाग मराठ्यांनी गमवला.. पण ज्या उद्देशासाठी अब्दाली भारतात आला होता तो मुघलांना परत सत्ता मिळवून देण्याचा अब्दालीचा उद्देश साध्य झाला नाही..
Read 5 tweets
Aug 15, 2021
हिमालयं समारभ्य यावत् इंदु सरेावरम् |
तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते ||

खंडित भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳
.
.
.
खरच.. पण आपण स्वतंत्र आहोत का?
१)ज्या भागावर आपल्या पूर्वजांनी भगवा ध्वज फडकावला तो भाग शत्रु राष्ट्राने कधीच गिळंकृत केला आहे..
२) परम पावित्र अशी आपली सिंधु नदी जी आजून पण स्वतंत्र हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली येत नाही तो पर्यंत आपण स्वतःला स्वतंत्र कस म्हणणार.

३) गिलगित बल्टिस्तानसह संपूर्ण काश्मीर हिंदुस्थानामधे जो पर्यंत समाविष्ट होत नाही, तो पर्यंत कसल आलय स्वातंत्र्य..
४) १९४७ पासून ते आतापर्यंत आपण कधी विचार केला आहे की आपल्या भारत भू च्या रक्षणासाठी, संपूर्ण काश्मीर साठी आपले किती भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत..

हे एक प्रकारचे अघोषित युद्धच चालू आहे.

जेव्हा आपण या परकीयांचा समूळ नायनाट करू ..
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(