Saurabh Profile picture
some heroes may ever remain unsung but will never be forgotten..🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
Saurabh Profile picture Vinod Profile picture 2 subscribed
Jun 9, 2023 4 tweets 1 min read
फुरोगामी इतिहासकार निरंजन टकले याचे ज्ञान

खाली लिंक मधे व्हिडियो दिला आहे. गंमत म्हणजे व्हिडियोतले एक न एक वाक्य ऐकून हसू येईल 🤣🤣
फुरोगामी लोक्स चा ह्रदय सम्राट निरंजन टकले उवाच :-

१) औरंगजेब गणपतीचा भक्त होता. दर मंगळवारी औरंगजेब गणपती समोर वीणा वाजवायचा ! २) शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो व्हीडीयोत लावलाय !

३) औरंगजेबाने शंभुपुत्र शाहू महाराजांना पकडले पण धर्मांतर करायचे प्रयत्न नाही केले !

४) संताजी देवपूजा करत असताना त्याचा खून औरंगजेबाच्या सैनिकांनी केला होता
Jul 17, 2022 6 tweets 2 min read
कोणते कुठले औरंगाबाद ?
आता फक्त छत्रपती संभाजीनगर !

समस्त औरंग्याप्रेमी जनतेच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत

औरंगझेब सुफी संत होता, धर्मनिरपेक्ष होता,
या गोष्टींवर श्रद्धा असणाऱ्या लोकांसाठी खास ही पोस्ट

👇👇 ज्यांना औरंगझेब, त्याचे धर्मवेड, त्याची क्रूरता समजून घ्यायची आहे त्यांनी हा फोटो निरखून पहावा ।
हे कापडावर काढलेले पेंटिंग मुघल दरबाराचे आहे । यामध्ये औरंगझेब आपल्याला बसलेला दिसत आहे आणि ठीक त्याच्यासमोर, त्याचा सक्खा भाऊ दारा शुकोह पडलेला दिसत आहे..
👇👇
Mar 17, 2022 4 tweets 1 min read
छत्रपती राजारामराजे भोसले जयंती 🚩

राजमुद्रा :
श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते।🚩🙏

राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला किल्ले राजगडावर झाला. राजाराम महाराज हे मुळात शांत स्वभावाचे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. व्यक्तिगतरीत्या ते गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या एका पत्रात त्यांनी दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली.
Mar 15, 2022 7 tweets 2 min read
#रलीव - इस्लाम स्विकार करा
#सलीव - काश्मीर सोडून पळा
#गलीव - नाही तर जिवानिशी मरा

धर्मस्थळांमधून रलीव सलीव गलीवच्या लाउडस्पीकर वरून घोषणा देत, काश्मीर पाकिस्तान का हिस्सा बनेगा, हिंदू पुरुषांशिवाय आणि हिंदू महिलां सकट..

👇👇👇 असे नारे देऊन हिंसाचार घडतो आणि तेंव्हाचं तेथलं राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतं.
चिड येते फक्त. डोक्याचा पारा चढतो.
तळपायाची आग मस्तकात जाते.

काही ठिकाणी अचानक ठरलेले शो रद्द झाले.
काही शहरात, काही राज्यात थेटर मिळत नाहीये, कुठेही न्यूज नाहीये.
👇👇
Aug 19, 2021 5 tweets 2 min read
अमेरिका स्वतः माघारी फिरले.. मग नागरिकांमध्ये लपून बसलेले तालिबानी बाहेर पडले आणि अफगाणिस्तान वर कब्जा केला.. जर हा तालिबानचा विजय आणि अमेरिकेचा पराभव

तर..
१७६१ साली भारतावर आक्रमण केलेल्या अब्दालीला मराठ्यांनी थेट भिडून वापस पाठवून दिले.. मग हा मराठ्यांचा पराभव कसा ?? पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही.. तर मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे

पानिपतच्या तिसऱ्या लढाईत निश्चितच मराठ्यांच मोठ नुकसान झालं.. खूप सैनिक गमावले.. अपेक्षित यश मिळाले नाही.. पण मराठ्यांनी देश वाचविला.. अहमदशहा अब्दाली आल्या हाती परत गेला..

@Tushar_RT5
Aug 15, 2021 5 tweets 4 min read
हिमालयं समारभ्य यावत् इंदु सरेावरम् |
तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते ||

खंडित भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳
.
.
.
खरच.. पण आपण स्वतंत्र आहोत का?
१)ज्या भागावर आपल्या पूर्वजांनी भगवा ध्वज फडकावला तो भाग शत्रु राष्ट्राने कधीच गिळंकृत केला आहे.. २) परम पावित्र अशी आपली सिंधु नदी जी आजून पण स्वतंत्र हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली येत नाही तो पर्यंत आपण स्वतःला स्वतंत्र कस म्हणणार.

३) गिलगित बल्टिस्तानसह संपूर्ण काश्मीर हिंदुस्थानामधे जो पर्यंत समाविष्ट होत नाही, तो पर्यंत कसल आलय स्वातंत्र्य..
Aug 6, 2021 7 tweets 3 min read
धागा: कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर 🚩🙏

महालक्ष्मी मंदिर हे एक महत्वाचे हिंदू मंदिर आहे जे देवी महालक्ष्मीला समर्पित आहे, भारताच्या प्राचीन कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे.. देवी पुराणानुसार हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. शक्तीपीठ स्तोत्रम च्या शंकर संहिता नुसार १८ महाशक्तीपीठांपैकी एक.. वेंकटेश्वर कल्याणम च्या मागे असलेल्या कथेसह, महाविष्णूशी लढा दिल्यानंतर आणि खोलासुराचा वध केल्यावर महालक्ष्मी येथे राहिली असे म्हटले जाते..

हे मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार चालुक्य साम्राज्याचे आहे.
Aug 4, 2021 4 tweets 3 min read
सदाशिव राव भाऊ यांची आज तारखेनुसार जयंती

त्यांचा जन्म भाद्रपद शुद्ध द्वितीय,श्री शालिवाहन शके १६५२,साधारण नाम संवत्सरी,सोमवारी म्हणजेच ४ ऑगस्ट १७३० रोजी झाला.

आज त्यांच्या जन्म दिवशी एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करणे गरजेचे आहे ते म्हणजे कानपूर स्थित "भाऊपुर" शहर ImageImage २९ डिसेंबर ला माननीय पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील "न्यू भाऊपूर-न्यू खुरजा" मालवाहतूक रेल्वे लाईनचे लोकार्पण केले. हे भाऊपूर म्हणजेच मराठा साम्राज्याचे सकलराजकार्यधुरंधर, श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ नामकरण केलेले एक महत्वाचे औद्योगिक गाव आहे🙏🚩
Jun 23, 2021 4 tweets 2 min read
श्री शिवराज्याभिषेक सोहळा
हिंदू साम्राज्य दिवस🚩🚩🚩
शिवशक ३४८ प्रारंभ...

“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा” अशी शपथ घेऊन रायरेश्वराच्या मंदिरातुन सुरू झालेला प्रवास, हा “जेष्ठ शुद्ध त्रयोदशी,शके १५९६” रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होऊन संपन्न झाला. शिवराज्याभिषेक सोहळा हा पूर्णपणे वैदिक हिंदू पद्धतीने केला गेला, तेव्हाच आपल्याला हिंदूंचा राजा मिळाला व खऱ्या अर्थाने हिंदुसाम्राज्याची सुरुवात झाली. म्हणूनच हिंदुसाम्राज्य दिन!🚩

आजच्याच दिवशी चार पातशहिंच्या छाताडावर पाय देऊन शिवाजी राजे आखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले..🙏
Jun 18, 2021 5 tweets 1 min read
Remember the Name: "महावीर चक्र गुरतेज सिंग"

ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची जेव्हा चीनींनी कपटाने आपल्या भारतीय सेनेवर हल्ला चढवला होता..
१४-१५ जून २०२० च्या अश्याच बेसावध रात्री चिनी सैनिकांनी भारताच्या जमिनीवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला.

१/५ एकाकी खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे सारखा एक फक्त २३ वर्षाचा एकटा तरुण चिनी सैनिकांशी दोन हात करत होता. ११ चिनी सैनिकांचा खात्मा केल्यावर चीन चे सैनिक पूर्णतः घाबरून गेले की एक भारतीय सैनिक आपल्या ११ सैनिकांना पुरून उरतो.

२/५
Jun 16, 2021 5 tweets 2 min read
Thread:-
Read

BJP has failed hindus. So I have decided to vote UPA back in power. What are the benefits:

1. Communal Violence Bill will become a law. Then what will happen, you all know.

2. Terror attacks will resume in trains, temples, markets, office areas, etc.

1/5 Image Remember, its not islamic terror, because then terror will have no religion.

3. Article 35A and 370 will be back.

4. What will happen to Ram Mandir? Forget it. It doesnt matter.

5. UCC, CAA, NRC, PCB, etc will become a dream.

2/5
Jun 1, 2021 13 tweets 6 min read
आज वैशाख कृ. सप्तमी
छत्रपती थोरले शाहू महाराजा यांची जयंती .

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माविषयी नोंदी :

वैशाख वैद्य ७ दुदूंभी नाम संवत्सरे शके १६०४ गुरुवारी संभाजीराजे यांसी पुत्र जाला सिवाजीराजे नाव ठेविले

- संदर्भ : जेधे शकावली, करीना, खरे जंत्री

1/12 संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षांचे शाहूराजे तब्बल १७ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते. त्यांची कैदेमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यास येऊन आपला विधिवत राज्याभिषेक करून घेतला व राज्यसूत्रें आपल्या हातात घेतली.

2/12
Apr 28, 2021 6 tweets 2 min read
१) केले कैद ज्याने शहाजी राजांना,घात केला ज्याने संभाजी महाराजांचा(शिवरायांचा भाऊ) तो बाजी घोरपडे कोणाचा ?
२)जाऊन फितूर झाला अफझल खानाला तो खंडोजी खोपडे कोणाचा ?
३) अफजल सोबत चालून आला तो मुधोळकर घोरपडे कोणाचा ?
४) शाहिस्तेखानाचे पाय चाटत चाटत पुण्यात आलेला जसवंत कोकाटे कोणाचा ? ५) शिवरायांच्या विरुद्ध चालून आला तो जावळीचा मोरे कोणाचा ?
६) जाऊन मिळाला औरंग्याला तो सूर्याजी पिसाळ कोणाचा ?
७) पकडून दिले शंभू राजांना तो गणोजी शिर्के कोणाचा ?
८) संताजी घोरपडेंचा घात करणारा कोणाचा?
९) सरंजामदार बनून वतनासाठी त्रास दिला शिवरायांना ते देशमुख,पाटील कोणाचे ?
Apr 27, 2021 5 tweets 4 min read
आज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी.
जर शिवछत्रपती या भारतभू वर अवतरले नसते तर काय झाल असते या वर प्रकाश टाकणारा राजा शिवछत्रपती या पुस्तकातील एक छोटा परिच्छेद

" काश्मिरपासून कावेरिपर्यँत संपूर्ण देश हिरवगार पडला होता. पारतंत्र्यचे विष अंगात भिनले होते. जर एखाद्याने ठरवले की एका पायावर उभे राहुन विष पिऊन मरावे तर आत्महत्या करण्या इतकी पाऊल भर भूमीही स्वतंत्र नव्हती. राणा प्रतापचे उदयपूर ही गुलाम बनले होते. राणा प्रतापचा नातू मोगलांचा वैभवशाली जहागीरदार बनला होता. इतर राजपूतांबद्दल बोलायला इतिहासाला युगानयुगे लाजच वाटणार होती.
Mar 17, 2021 5 tweets 3 min read
हलाल प्रॉडक्ट्स खरेदी करणे म्हणजे स्वतःचा घात करून घेण्यासारखे!

भारतात हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थापैकी 'जमियत उलेमा ए हिंद' ही एक मुख्य संघटना आहे. याचं संघटनेने उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे खटले लढण्याचे घोषीत केले.

१/ याच संघटनेने 7/11 चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट 2006, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, दिल्लीतील जामा मशीद बॉम्बस्फोट अश्या अनेक देशविरोधी घाटनांतील मुस्लिम आरोपींना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली आहे. अश्या जवळपास 700 जणांचे खटले जमियत ही संघटना लढवत आहे.

२/
Mar 14, 2021 6 tweets 3 min read
महाभकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकारची उत्तम कामगिरी

*पालघर प्रकरणामध्ये साधूंना न्याय मिळाला
*अनंत करमुसे यांना आव्हाड यांनी त्यांना त्यांच्या घरी बोलवून खूप
छान आदरातिथ्य केले
*निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शैनिक गुंडांकडून पुष्प गुच्छ अर्पण * मामुं च्या विरोधात बोलल्यामुळे शैनिक गुंडांकडून एकाचा छान
हेअरकट तर एका वयोवृद्ध व्यक्ती सोबत होळी खेळून आनंद
साजरा
*धनंजय मुंडे, संजय राठोड,वाघमारेचा भाऊ यांची उल्लेखनीय कामगिरी.
*संजय राऊत ह्यांनी कंपौंडर हे डॉक्टर पेक्षा किती सरस आहेत याचा उत्तम दाखल दिला
Feb 18, 2021 10 tweets 5 min read
शिवजयंती - (तिथी आणि आंग्ल दिनांक)

शिवजयंती उत्सव म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. खर तर शिवजयंती हा उत्सव आपण तिथीनुसार का तारखेनुसार साजरा करावा या बद्दल बरेच वाद आहेत. तर त्याबद्दल माझे मत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

१/ ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरातील देवांचे रक्षण झाले आणि ज्यांच्यामुळे हिंदूंचे राज्य पुनर्स्थापित झाले असा राजा आपल्यासाठी हा देवच ना. तसेच आपल्या देशात सर्व देवांच्या जयंत्या आणि आपले सण आपण तिथीनुसारच साजरे करतो तर शिवजयंती सुद्धा तिथीनुसार साजरी करण्यात यावी असे वाटते.

२/
Jan 3, 2021 8 tweets 2 min read
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वा. सावरकरांनी केलेली आरती

(फर्गुसन कॉलेजमध्ये असतांना तात्यारावांनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्यासाठी तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती)

जय देव, जय देव, जय जय शिवराया |
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ||धृ|| अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो. तुला शरण आलेल्या ह्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्या संकटांचे निवारण करण्याकरता तू ये.

आर्यांच्या देशावरी म्लेंच्छाचा घाला|
आला आला सावध हो शिवभूपाला|
सद्ग्तीता भूमाता दे तुज हाकेला |
करुणारव भेदुनी तव ह्र्द्य न का गेला |१|
Dec 16, 2020 4 tweets 2 min read
सध्या मुख्यमंत्री यांचा ब्राम्हण द्वेश खुप वाढला आहे... संगतीचा परिणाम झाला असेल.. तर मा.मु. ना एक इतिहासामधील एक आठवण जरुर सांगाविशी वाटते..
शंभू राजांचे कट्टर सच्चे मित्र कवी कलश यांनी एकदा रायगडा च्या इथे सपासप तलवार चालवून मुघलांना पळवुन लावलेले..
१/. 👇 तेव्हा त्यांच्या सेनेतील मावळे बोलले कि राजे आज आपल्या अंगात काय भवानी संचारली होती का? तर त्यावर कलश बोलले
" गड्यांनो एक वेळ खवळलेला हत्ती काबूत आणता येईल, पण बिघडलेला बम्मन आवरण महाकठीण "
ही अशी बरीच उदा. देता येतील मा. मु. आपल्याला.
👇
Nov 28, 2020 10 tweets 5 min read
आज उमाबाई यांचा २६३ वा स्मृतिदिन.. त्या बद्दल त्यांच्या विषयीची एक गौरवशाली आठवण ..

१७३२ साली अहमदाबादवर झोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला.त्याच्या परिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब यांच्यावर देण्यात आली .

1/n सरसेनापती उमाबाई आपल्यावर चालून आलेल्या बघून झोरावर खान याने त्यांना पत्र पाठवले " तू एक विधवा आहेस. तुला लहान मुले आहेत . आम्ही तुला हरवले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ? आमच्या वाटेल जाऊ नकोस आणि आली तशी बोऱ्या बोलाने परत जा,"

2/n
Oct 17, 2020 11 tweets 6 min read
काल बंदासिंग बहादुर यांची ३५० वी जयंती होती.. त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडी माहिती ..

1. बंदासिंग बहादुर यांचे मुळ नाव लछमन देव(माधव दास) होते त्यांचा जन्म हा जम्मू मधे १६ ऑक्टोबर १६७० साली झाला.
2. एका शिकार झालेल्या हरणाला बघुन त्यांचे हृदय पिळवटून निघाले.

१/ 3. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले आणि वैरागी बनण्याचे ठरवले.
4. एकदा नांदेड मधे असताना त्यांची गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा गुरूंनी त्यांना तुम्ही एक शीख योद्धे आहात आणि तुमचा जन्म हा मुघल राजवटी विरुद्ध लढण्यासाठी झाला आहे याची जाणीव करून दिली .

२/