देव माणसाला पोटासाठी काय करायला लावील सांगता येत नाही, माझे आजोबा नेहमी म्हणायचे. मी त्यात अजून भर टाकली, एका ठराविक स्टेज पर्यंत. नंतर तो बरेचदा स्वत़ःचं नाव राखण्यासाठीच कष्ट करत राहतो.
आता माझंच पहा ना, एवढ्या रात्रीच्या वेळी, आडवाटेला असलेल्या कारखान्यात
ब्रेकडाउन अटेंड करायला धडपडत मी निघालोय, पैशासाठी नव्हे, फक्त गेल्या २४,२५ वर्षांत मी ट्रान्सफॉर्मर च्या सर्व्हिस क्षेत्रात जे नाव कमवलं ते राखण्यासाठीच.
जाणं भाग होतं, कारखाना त्याशिवाय चालू शकणार नव्हता, आणि माझे सर्व्हिस इंजिनीअर बाहेर गावी गेले होते.
रस्ता माहिती होता
पण खात्री नव्हती,जीपीएस चालू करुन मी गाडीला स्टार्टर मारला. पाऊण तासांचा प्रवास होता. गावातून बाहेर पडून रस्त्याला लागलो. जंगल ओलांडून पलीकडे कारखाना होता.जंगल सुरू झालं आणि जीपीएस नी मान टाकली डेटा स्पीड बोंबलला होता. थोडं पुढं आल्यावर एक वस्ती दिसली. तिथं कोणी भेटलं तर पुढच्या
रस्त्याची माहिती घ्यावी म्हणून मी गाडीचा वेग कमी केला. अपेक्षेप्रमाणे पारावर बसलेले गावकरी दिसले. त्यांनी रस्ता सांगितला पण इतक्या रात्री जाऊ नका असा अगाऊ सल्ला पण दिला.
पारावर बसून तंबाखूचे तोबरे भरण्यासाठी जन्म असलेल्यांना, कमिटमेंट शब्द समजणं शक्य नसल्याने मी फक्त मान डोलावली
आणि पुढे निघालो. अशिक्षित, अडाणी गावकरी. त्यामुळे हे गरीबाघरी जन्माला येतात, गरीबीत आयुष्य घालवतात आणि गरीबीतच मरुन जातात, तीन वेळा खायचं आणि रात्री झोपायचं यापलिकडे आयुष्य नसणाऱ्या अशा लोकांचा मला आधी राग यायचा आता कीव येते.
विचारांच्या या नादात त्यांनी सांगितलेल्या खुणा मी विसरलो.पुढच्या वळणावर मी अडखळणार होतो, डाव्या की उजव्या बाजूने जायला सांगितलं? या विचारातच मी त्या वळणाजवळ पोहोचलो. पण आज दैव खरंच माझ्या बाजूने होतं, एक माणूस तिथं रस्त्याच्या कडेला उभा होता आणि तो मलाच थांबवायला हातवारे करत होता
गाडी त्याच्या जवळ थांबवत मी काच खाली घेतली.
"कारखान्याकडे कोणता रस्ता जातो?" त्याने खिडकीवर एक हात ठेवत दुसऱ्या हाताने रस्त्याकडे बोट केलं.
"मलाही तिकडंच जायचंय, सोडाल का?"
सोबत होईल म्हणून मीही हो म्हणालो. तो गाडीत बसला, एक थंड शिरशिरी माझ्या छातीतून हाताकडे गेली.
गेल्या १५ दिवसात ही तिसरी वेळ, उद्या डॉक्टर ला दाखवायचंच हा निर्धार करत मी गाडी सुरू केली.
" एवढ्या रात्री कुठून येताय?" मी.
"साहेब, डोंगरावरच्या मंदिरात गेलो होतो.गुरुजीं बरोबर बोलताना वेळ कसा गेला कळलंच नाही." वाटाड्या उत्तरला.
मी भेटल्यानंतर खूपच खूष होता तो,
आणि बरंच काही बडबडत होता पण आता माझं लक्ष कारखान्यात माझ्या साठी काय वाढून ठेवलंय, तिकडे होतं. मी नावाला हं, हं, चं पालुपद चालू ठेवलं होतं. काही वेळाने लांबवर कारखान्याचे दिवे दिसू लागले. थोडं पुढं गेल्यावर एका पायवाटेजवळ त्याने गाडी थांबवायला सांगितली.
गाडी थांबल्या वर
त्याच्या बरोबर मीही उतरलो. जेवल्यानंतर आलेल्या झोपेचा अंमल दूर करण्यासाठी एक दोन झुरके मारावेत आणि थंडी पळवावी या विचाराने मी सिगारेट पेटवली.
"तुझं घर कुठं आहे?" मी
"या वाटेने गेल्यावर अर्धा मैल.त्याचा आनंद अजूनही मावळला नव्हता, कारण विचारल्यावर तो म्हणाला,
आज मी माझ्या गुरुच्या आज्ञेतून मुक्त झालो?"
"कसा?"
"आयुष्यात मी खूप पापं केली, त्यापायी जेव्हा माझी बायको मुलं मला सोडावी लागली तेव्हा मी सुधारण्याचं ठरवलं आणि मला माझे गुरु भेटले, त्या डोंगरावर. त्यांनी सांगितलं तू १०० लोकांना पापातून मुक्त केलंस किंवा मदत केलीस तर तुझी यातून
सुटका होईल.
आज तुम्ही १०० वे.
तुम्हाला देखील मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही देखील असंच १०० लोकांना मुक्त करा, पापातून."
एवढं बोलून तो निघून गेला. तो नक्की काय बोलला याचा विचार करत मी सिगारेट संपवली आणि गाडीत बसण्यासाठी ड्रायव्हींग सीट कडे वळलो.
सीटवर कोण बसलंय? माझ्या सारख्या कपड्यात, मीच? 😳😳
जवळ जाऊन पाहिलं तर तो मीच होतो छातीत एक खुपसलेला मोठा सुरा मी अलगद काढून टाकला आणि स्थानापन्न झालो.
तारीख : 12 ऑगस्ट 2010, स्थळ : सर्वोच्च न्यायालय, विषय : सडणारे अन्नधान्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळायला नकार देणारे कृषिमंत्री : शरद पवार साहेब!
A) Raw Material :
"अन्नधान्य सडत आहे. तुम्ही मनावर घेतलं तर गरीब जनतेची काळजी घेऊ शकता. अल्पकालीन उपाय म्हणून, सडत असलेले धान्य
धान्य भुकेल्यांना मोफत वाटून द्या!"- सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रीय कृषी मंत्रालयाला आदेश.* सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारला आणखी दोन सल्ले दिले - दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येला अन्न पुरवठ्याचे प्रमाण वाढवणे आणि महिन्यातील सर्व 30 दिवस रेशनची दुकाने उघडणे. त्याशिवाय
त्याशिवाय, राष्ट्रीय सल्लागार परिषदेने (NAC) सुचविल्याप्रमाणे ते धान्य 150 गरीब जिल्ह्यांमध्ये BPL कोटा वाढवून वाटणे सहजशक्य होते.
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमधील अन्नधान्य सडण्याबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) भ्रष्टाचाराबाबत नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या एनजीओ
Gandhi family appointed Shri Manmohan Singh to the post of PM on May 2004.
Deaths due to Bomb Blasts by Pissfuls in next 10 years till 2014.
15/08/04- Assam, 18 dead and 40 injured.
5/05/05- Ayodhya, 6 dead, dozens injured.
28/07/05- Shramjeevi Express train in Jaunpur,
13 dead, 50 injured.
28/10/05 Delhi's Govindpuri bus, 70 dead 250 injured.
28/12/05- IISc Bangalore 1 dead, 4 injured
7/0306- Sankatmochan Temple of Varanasi, 31 dead 101 people were injured.
11/07/06 Mumbai- in local trains, 209 dead, more than 700 injured.
8/09/06- Malegaon, 37 dead, 125 injured. Later an attempt was made to create a historically unsuccessful theory of Hindu terrorism by changing the charge sheet.
मुळात मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे? काही प्रश्न आहेत.
दलितांवर शेकडो वर्ष अन्याय झालाय, त्यांना शिक्षण मिळू देण्यात अडचणी आणल्या गेल्या आणि समाजा पासून दूर ठेवून वंचिताचं जीवन जगावं लागलं. त्यांना ह्या अवहेलनेमुळे जे मागासलेपण आलंय ते दूर करण्यासाठी आरक्षण दिलं गेलं हे
समर्थनीय आहे. ते इतर पुढरलेल्या समाजाच्या बरोबरीने आले पाहिजेत.
पण
मराठ्यांना कधी आणि कोणी शिक्षणापासुन रोखलं होतं?
त्यांना जातीमुळे केव्हा अवहेलना सहन करावी लागली?
महाराष्ट्रात, राजकारण, साखर कारखानदारी, शिक्षण संस्था शेती यांमध्ये मराठ्यांची कायमच मक्तेदारी राहिली आहे.
असलेली शेती न करता, ती विकून कित्येक मराठा युवक गुंठेमंत्री झाले. फ्लेक्स बाजी करुन पुढारी होण्याच्या खटपटीत पूर्वजांनी मोठ्या कष्टाने उभारलेलं घरदार फुकून भिकेला लागले.
बाकी वाटण्या करुन करुन काही गुंठ्याचे शेतकरी होऊन राहिले. या सर्व पतनाला जबाबदार सरकार किंवा
बामनांनी देवळांवर कब्जा केलाय?
---------------------------------
फोटोमध्ये दिसणाऱ्या दुर्गा देवीच्या देवळाचे पुजारी माझे आजोबा (आईचे वडील) होते. आता ते थकल्यामुळे मामा देवळात पूजा करतो. . माझे आजोबा जेव्हा पुजारी होते तेव्हा ते जानवं घालायचे आणि सोवळंही पाळायचे. आम्ही जातीने
ब्राम्हण नाही, मराठा आहोत. याच गावात यल्लम्मा देवीचं देऊळ आहे, त्याचे पुजारी कोळी समाजाचे आहेत. तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या मातंगी देवीच्या देवळाचे पुजारी मातंग समाजाचे आहेत. अजूनही गावागावांमध्ये शंकराचे पुजारी हे गुरव समाजाचे असतात. भवानीच्या बऱ्याच देवळांमध्ये मराठा
समाजाचे पुजारी असतात. माझ्या गावात काळूबाईचं देऊळ आहे, त्याची पुजारीण एक वडार समाजाची बाई होती. या सगळ्या पुजाऱ्यांचे पाय ब्राम्हणांसकट अठरा पगड जातीचे लोक धरायचे, धरतात. त्यावेळी कधीच पुजाऱ्याच्या जातीचा विचार त्यांच्या मनात येत नाही.
नवीन नवीन फुरोगामी झालो होतो तेव्हा
क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जे राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केले. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत."
"माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"
1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. आईनस्टाईन नम्रपणे
म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!”
ग्रिगोरी पेरेलमन, रशियन जगप्रसिद्ध गणितज्ञ यांनी 2006 मध्ये फील्ड पदके आणि गणिताच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानली जाणारी मोठी रक्कम परत केली. ते म्हणाले,