Jayant Rokade (मोदी का परिवार ) Profile picture
एकच ध्यास, हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र.
Apr 16 13 tweets 3 min read
तारीख : 12 ऑगस्ट 2010, स्थळ : सर्वोच्च न्यायालय, विषय : सडणारे अन्नधान्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळायला नकार देणारे कृषिमंत्री : शरद पवार साहेब!

A) Raw Material :
"अन्नधान्य सडत आहे. तुम्ही मनावर घेतलं तर गरीब जनतेची काळजी घेऊ शकता. अल्पकालीन उपाय म्हणून, सडत असलेले धान्य धान्य भुकेल्यांना मोफत वाटून द्या!"- सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रीय कृषी मंत्रालयाला आदेश.* सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारला आणखी दोन सल्ले दिले - दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येला अन्न पुरवठ्याचे प्रमाण वाढवणे आणि महिन्यातील सर्व 30 दिवस रेशनची दुकाने उघडणे. त्याशिवाय
Jan 28 12 tweets 2 min read
Gandhi family appointed Shri Manmohan Singh to the post of PM on May 2004.

Deaths due to Bomb Blasts by Pissfuls in next 10 years till 2014.

15/08/04- Assam, 18 dead and 40 injured.

5/05/05- Ayodhya, 6 dead, dozens injured.

28/07/05- Shramjeevi Express train in Jaunpur, 13 dead, 50 injured.

28/10/05 Delhi's Govindpuri bus, 70 dead 250 injured.

28/12/05- IISc Bangalore 1 dead, 4 injured

7/0306- Sankatmochan Temple of Varanasi, 31 dead 101 people were injured.

11/07/06 Mumbai- in local trains, 209 dead, more than 700 injured.
Jan 25 7 tweets 1 min read
मुळात मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे? काही प्रश्न आहेत.
दलितांवर शेकडो वर्ष अन्याय झालाय, त्यांना शिक्षण मिळू देण्यात अडचणी आणल्या गेल्या आणि समाजा पासून दूर ठेवून वंचिताचं जीवन जगावं लागलं. त्यांना ह्या अवहेलनेमुळे जे मागासलेपण आलंय ते दूर करण्यासाठी आरक्षण दिलं गेलं हे समर्थनीय आहे. ते इतर पुढरलेल्या समाजाच्या बरोबरीने आले पाहिजेत.
पण
मराठ्यांना कधी आणि कोणी शिक्षणापासुन रोखलं होतं?
त्यांना जातीमुळे केव्हा अवहेलना सहन करावी लागली?
महाराष्ट्रात, राजकारण, साखर कारखानदारी, शिक्षण संस्था शेती यांमध्ये मराठ्यांची कायमच मक्तेदारी राहिली आहे.
Oct 11, 2022 5 tweets 1 min read
बामनांनी देवळांवर कब्जा केलाय?
---------------------------------
फोटोमध्ये दिसणाऱ्या दुर्गा देवीच्या देवळाचे पुजारी माझे आजोबा (आईचे वडील) होते. आता ते थकल्यामुळे मामा देवळात पूजा करतो. . माझे आजोबा जेव्हा पुजारी होते तेव्हा ते जानवं घालायचे आणि सोवळंही पाळायचे. आम्ही जातीने ब्राम्हण नाही, मराठा आहोत. याच गावात यल्लम्मा देवीचं देऊळ आहे, त्याचे पुजारी कोळी समाजाचे आहेत. तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या मातंगी देवीच्या देवळाचे पुजारी मातंग समाजाचे आहेत. अजूनही गावागावांमध्ये शंकराचे पुजारी हे गुरव समाजाचे असतात. भवानीच्या बऱ्याच देवळांमध्ये मराठा
Dec 19, 2021 8 tweets 2 min read
भाजप नेत्यांच्या, कार्यकर्त्याच्या मनात, छत्रपती शिवाजी महाराजांचा काय स्थान आहे, हे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांच भाषण ऐका!

कर्नाटक मध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पण, त्याचे सूत्रधार महाराष्ट्रात सत्तेची चव चाखत आहेत.

कारण; ★ कर्नाटक मध्ये झालेल्या पुतळ्याची विटंबना काँग्रेस कार्यकर्त्याने केली.

★ तो कार्यकर्ता, काँग्रेसचा जिहादी आमदार जमीर अहमद याचा कट्टर समर्थक.

★ काळ फासण्याचं टायमिंग देखील अचूक निवडलं आहे. कारण, कर्नाटक सरकारने धर्मांतर विरोधी कायद्याचा ड्राफ्ट तयार केला.
Nov 21, 2021 6 tweets 1 min read
नम्रता

क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जे राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केले. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत." "माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"
1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. आईनस्टाईन नम्रपणे
Sep 4, 2021 10 tweets 2 min read
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सभासद नाही ...पण

१) RSS असे कुठले चुकीचे काम करतो?

२) जैशे मोहमद , लष्करे तोयबा , नक्षलवादी ह्या अतिरेकी संघटना जसा रक्तपात करतात तसा कुठला गुन्हा RSS ने केला आहे ?

३) इतर लोकांनी त्यांच्या धर्माप्रमाणे वागले की धार्मिक मग RSS ने हिंदू धर्माचा अभिमान बाळगला तर ते
चुकीचे असे कसे काय ?

४) RSS ला जर देव , देश ,संस्कृती व धर्म अभिमान
असेल त्यात गैर ते काय ?

५) आपत्ती काळात उदा .पूर , आग , किंवा इतर संकट
काळात RSS स्वयंसेवक जी मदत करतात त्याचे
कौतुक का केले जात नाही ?
Sep 4, 2021 10 tweets 2 min read
Forwarded ------->

लेख थोडा तिखट आहे पण मार्मिक आहे.

भूमी पूजन झालं. आता मंदिर होतच आहे

पुढं काय?
तसा हा खूप मोठा पराक्रम आहे.
बाबरने मंदिर पाडल्यानंतर अनेक महापराक्रमी राजे झालें पण मंदिराचा सुयोग आता येतोय.

तस राम मंदिर कोणी पाडले? अफगाणिस्तानच्या बाबरने!

बाबरी मशीदीसाठी कोर्टात केस कोणी चालवली?
महाबलाढ्य काँग्रेस पक्षाने, मुस्लिम पक्षाने, कम्युनिष्ठ पक्षाने.

राम मंदिर केस जिंकली कुणी?

कुठं रावणाची शक्ती, कुठं वानरांची शक्ती?
कुठं कांग्रेसची शक्ती, कुठं मोदीजींची शक्ती.

प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही, मंदिर टिकवण्याचा आहे.

जेंव्हा बाबर आला
Jun 27, 2021 9 tweets 2 min read
(मित्रांनो वाचल्याशिवाय लाईक करू नका 🙏)

दया केल्याचा बदला :-

वर्ष 1991मध्ये अफ्रीकतीला भिकारी देश सोमालियात ग्रहयुद्ध सुरू झाले. आतंकी गट सरकारवर हावी होत होते...उपासमार, गरीबी आणि दारिद्र्या मध्ये जगणाऱ्या एका देशाला "मज़हबी" कानून आधी पाहिजे होते.. 1994 येता येता तिथले सरकार सोमालिया वरचे आपले नियंत्रण गमावून बसली आणि अशातच 'मोगादिशू' शहरातील एक टीचर आपल्या आठ मुलांसोबत देश सोडून पळाला.. त्याचे नाव होते "नूर_ओमर_मोहम्मद"... नूर खूप उच्च शिक्षित परिवारातील होता, ज्याचे सर्व भाऊबंध उच्च पदावर होते..

नूर पळून केन्याला गेला आणि 1995मध्ये अमेरिका
Jun 9, 2021 8 tweets 2 min read
लस माफिया कोमात, मोदी जोमात !
...
गेले काही महिने लसीकरणावरून देशात रणकंदन माजले होते. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात प्रथमच बॅकफूटवर गेले असे वाटत होते. 18+ लसीकरण करण्याची सवंग घोषणा पार फसली होती.

देशाची वयोगटानुसार लोकसंख्या, लस उत्पादन , साठवण क्षमता, वितरण व रोज देण्याची क्षमता सगळ्यांना ठावूक होती. साधारण 100 कोटी जनतेला 200 कोटी डोस हवेत. हे सर्व गणित मांडून आधी , आघाडीवर लढणारे आरोग्यसेवक, 60+, मग 45+ असे नियोजन बद्ध लसीकरण चालले होते. या सर्व गटाला डिसेंबर अखेर लसी मिळतील असे नियोजन होते. वसूली, तोडपाणी आणि मांडवली सरकारांना मात्र इथे
Jun 2, 2021 4 tweets 1 min read
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
.
.
.
इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
.
जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को तैयार हो जाती है..
.
.
आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
.
जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
जिसके दो बच्चे भी है..
उसने परिवार न्यायालय में
काउंसलिंग के दौरान
.
एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
जिनकी
May 29, 2021 5 tweets 1 min read
आयुर्वेदिक डॉक्टर उपचार करायच्याआधी विमा आहे का विचारत नाहीत, अॅलोपॅथी डॉक्टर विचारतो.
यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे.
स्टिरॉईडचा ओव्हरडोस, रेमीडिसिविर, कृत्रिम ऑक्सिजनच्या वाहनात दोष यामुळे फंगस झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
एकाही आयुर्वेदिक औषधाने फंगस झाल्याचे ऐकीवात नाही. यावर सुद्धा चर्चा व्हावी.

रेमीडिसिविर, प्लास्मा सारखे ऍलोपॅथी उपचार लाखो लोकांवर केल्यानंतर उपयुक्त नाहीत असे सांगून परत घेण्यात आले.
एखादे आयुर्वेदिक औषध उपयुक्त नाही असे सिद्ध झाले तर पोलीस केस ची भाषा कुणी करत असेल तर पहिली केस कुणावर झाली पाहिजे यावर सुद्धा चर्चा व्हावी.
May 22, 2021 8 tweets 2 min read
काय सांगशील ज्ञानदा..?

कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची "ज्ञानदा" (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन सकट आपला मोर्चा तिने त्यादिशेने वळवला. घोळक्यातील एकाला तिने प्रश्न विचारला, मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काय सांगाल काका ?"

"दौरा ? कि फ्लाईंग व्हिझिट..?"
अंतू शेठने थेट प्रश्न विचारला. पहिल्याच प्रयत्नात ज्ञानदाचा अण्णू गोगट्या झाला.
(अण्णू गोगट्या झाला म्हणजे काय झालं, हे पुलंच्या महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.)😃

ज्ञानदा, "फ्लाईंग व्हिझिट म्हणा
May 8, 2021 11 tweets 2 min read
दर वर्षी लोकांना *80 हजार कोटींचा चुना लावून 20 हजार कोटी निव्वळ नफा कमावणारी आयटीसी(इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन) नावाची मल्टी नॅशनल कंपनी देशातील करोडो तरुणांना सिगारेट फुंकायला शिकवते* याचं आपल्याला काहीच वाटत नाही, *पण रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण मिळून पतंजली प्रॉडक्ट नावाने आयुर्वेदिक उत्पादनांची स्वदेशी कंपनी काढून जेव्हा 20हजार कोटींची उलाढाल करतात, तेव्हा मात्र फेसबुकवर,सोशल मीडिया वर अनेकांना पोटशूळ होतो

बाबा रामदेवांच्या नावाने थयथयाट करणाऱ्या मूर्खाना कोणीतरी सांगायला हवं- कायदा पाळून संपत्ती निर्माण करणं जगातील कुठल्याच देशात गुन्हा नाहीय,
Apr 27, 2021 12 tweets 3 min read
तुम्हांला आवडो की ना आवडो;पटो की न पटो... खालील माहिती ही सत्य आहे आणि हे सत्य सार्वजनिक आहे...
.
नशीब समजा आता मौनी बाबांचे सरकार नाहीये, नाहीतर बोलले असते... कोरोना बेडवर आणि आयसीयू मध्ये पाहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.

0) ३ महिन्यांपूर्वी दिल्ली बॉर्डर वर लक्झरी बेड, तंबू, मसाज, दारू, कोंबडीचे लंगर, ड्राय फ्रुट आणि पिझाचे लंगर,हजारो ट्रॅक्टर, कोट्यवधी परदेशी पैशांच्या जोरावर आंदोलन करणारे भुरटे देशद्रोही विचारत आहेत कुठे आहेत बेड /ऑक्सिजन?

१) मुल्ला मुलायम जेव्हा सैफईमध्ये बायांना नाचवून मुजरा करत होता, तेव्हा कोणी म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा
Apr 26, 2021 8 tweets 2 min read
राज्य सरकारांना मांडीवर घेतलं का?

एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.

अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
Feb 21, 2021 9 tweets 2 min read
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
Jan 28, 2021 7 tweets 1 min read
आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
Jan 25, 2021 10 tweets 2 min read
समाजाकडून सांगितले जाणारे सर्वात मोठे असत्य

दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी.

चुक! अतिशय चूक !

स्थळ : कोल्हापूर

वेळ :- दुपारी २

वैशाखातली रणरणती दुपार ! ऊन मी म्हणत होतं. उन्हाकडे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं. वैतागून गेलेले लोक उगाचच एकमेकांवर खेकसत होते. डांबरी रस्त्यावरून उठणाऱ्या पारदर्शक झळा जीवाची तगमग वाढवत होत्या.

भिकारी !

सिग्नल वर त्यांचा कसा अपवाद असणार ? लंगडे, लुळे, धडधाकट यांच्यासोबत रडणारी लहान मुलं काखोटीला मारून लोकांच्या
Jan 5, 2021 6 tweets 1 min read
रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻

दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
Jan 4, 2021 4 tweets 1 min read
Read it properly.

You may be surprised to know what a Finance Officer of Govt. Pension Office replied, when asked, how do u give pension to 4 wives of a muslim if he dies?

Here is what he replied.

We see nomination first.
If it has defined some ratio then we share it among 4 wives.
Means 25% of total family pension to each.
If first wife dies then 33.3% to remaing three.
If 2nd also dies then 50% to each.
If 3rd also dies then 100% to the 4th one.

Now imagine the first wife is of 60 yrs age, 2nd 50 yrs, 3rd 40 yrs and 4th 30 yr & each survives for