रत्नागिरीत राहण्यासारखे दुसरे-तिसरे सुख नाही!!
उशिरा उठायचं स्वत:ची गाडी काढायची कामावर जायचं आणि वेळेत घरी यायचं. ना लाईनमध्ये उभे राहणे, ना बसची वाट पाहण्याची गरज. सुट्टीच्या दिवशी आस्वाद ची किंवा मंदारची मिसळ आणि सलगर च्या चहा ची चव घ्यायची,
स्टँड समोरच्या गणेश हॉटेल ची कुर्मापुरी खायची, दुपारी मांडवीत मसाला किचन हॉटेल मध्ये पापलेटवर ताव मारायचा.
संध्याकाळी छाया हॉटेलच्या पॅटीसची व टॉकीजवरील शिवलकर यांच्या वडापाव ची चवच न्यारी.
पावसामुळे उशीर होईल का? घरी परत कधी पोहचू? याची चिंता सोडाच...
प्रत्येक सणाला प्रत्येक
छोटया मोठया कार्यक्रमांना हजेरी तसेच गावातल्या घराघरांत भेट देणे.
कधी गणपतीपूळे बीच
कधी भाट्ये बीच
तर कधी आरे वारे बीच
कधी मिऱ्या बंदर
तर कधी पावस चे स्वरूपानंद मंदिर
कधी मार्लेश्वर चे प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर व निसर्गरम्य धबधबा तर हातीस चे पीर बाबरशेख मंदिर
कधी देवी
जखदेवी मंदिर
कसब्याचे कर्णेश्वर मंदिर
व छत्रपती संभाजी स्मारक कधी राजवाडी व आरवली येथील गरम पाण्याची कुंडे पावसाळ्यात सप्तेश्वरला भेट देण्याची मजा काही औरच तसेच आजुबाजूस ऐतिहासिक प्राप्ती लाभलेले प्रचितगड, भवानगड व रत्नदुर्ग आहेतच.
पावसाळी सर्व हिरवगार
हिवाळयात गुलाबी थंडी
पावसाळ्यात खूप पाऊस
उन्हाळ्यात सौम्य उन्हाळा सारंच न्यार.....
"रत्नागिरीकर" होण्यात जी मजा आहे, ती दुस-या कशात खरंच नाही!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
A shoe manufacturing company based in Jaipur makes shoes for Indian Army. But instead of selling it directly it used to export it to Israel. From where Indian Army purchase at about 10 times higher cost..This practice was going on for decades.
When the then Def Minister Manohar
Parrikar got to know of this he immediately called the CEO of that company, who revealed that earlier he used to sell it directly to Army .but hefty "Cut" was demanded at each stage from tendering, approving samples, placing order, quality check, payment process and final payment
... Which would take several months besides huge corruption money. So he started exporting it to an Israeli company.
Mr Parrikar asked him to sell it directly again and assured that even if there is a single day delay or demand for cut at any stage just call him... As a result
सौदी अरेबियात मक्का आणि मदीना भोवती एक मोठा रिंग रोड आहे.
आणि बाहेरून मक्का आणि मदिना मध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर ONLY MUSLIM असे फलक (साइन बोर्ड) लावलेले आहेत.
म्हणजेच या शहरांच्या हद्दीत फक्त मुस्लिमच प्रवेश करू शकतात, गैरमुस्लिम कोणीही प्रवेश करू शकत नाही, त्याला आऊटर
रिंगरोडमधून बाहेर जावे लागते.
इतकेच नाही तर मक्का किंवा मदिना येथे अहमदिया मुस्लिम पकडला गेला तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो.
जगभरातील उलेमांचे याला समर्थन देखील आहे, व झाकीर नाईकनेही मंचावरून अनेकवेळा म्हटले आहे की, जर तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माला मानत नसाल तर
तुम्ही त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊ नका आणि तिथे त्यांना जाण्याची परवानगी सुध्दा दिली जाऊ देऊ नये
धीरेंद्र शास्त्रीजींचे म्हणणे देखील अगदी बरोबर होते जे तर्क तुम्ही तुमच्या मक्का आणि मदिनेसाठी देता, तेच तर्क तुम्ही कुंभमेळ्यासाठीही द्यावे की तुम्ही सनातनी नसाल तर कुंभमेळ्यात
तारीख : 12 ऑगस्ट 2010, स्थळ : सर्वोच्च न्यायालय, विषय : सडणारे अन्नधान्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळायला नकार देणारे कृषिमंत्री : शरद पवार साहेब!
A) Raw Material :
"अन्नधान्य सडत आहे. तुम्ही मनावर घेतलं तर गरीब जनतेची काळजी घेऊ शकता. अल्पकालीन उपाय म्हणून, सडत असलेले धान्य
धान्य भुकेल्यांना मोफत वाटून द्या!"- सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रीय कृषी मंत्रालयाला आदेश.* सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारला आणखी दोन सल्ले दिले - दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येला अन्न पुरवठ्याचे प्रमाण वाढवणे आणि महिन्यातील सर्व 30 दिवस रेशनची दुकाने उघडणे. त्याशिवाय
त्याशिवाय, राष्ट्रीय सल्लागार परिषदेने (NAC) सुचविल्याप्रमाणे ते धान्य 150 गरीब जिल्ह्यांमध्ये BPL कोटा वाढवून वाटणे सहजशक्य होते.
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमधील अन्नधान्य सडण्याबरोबरच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) भ्रष्टाचाराबाबत नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या एनजीओ
Gandhi family appointed Shri Manmohan Singh to the post of PM on May 2004.
Deaths due to Bomb Blasts by Pissfuls in next 10 years till 2014.
15/08/04- Assam, 18 dead and 40 injured.
5/05/05- Ayodhya, 6 dead, dozens injured.
28/07/05- Shramjeevi Express train in Jaunpur,
13 dead, 50 injured.
28/10/05 Delhi's Govindpuri bus, 70 dead 250 injured.
28/12/05- IISc Bangalore 1 dead, 4 injured
7/0306- Sankatmochan Temple of Varanasi, 31 dead 101 people were injured.
11/07/06 Mumbai- in local trains, 209 dead, more than 700 injured.
8/09/06- Malegaon, 37 dead, 125 injured. Later an attempt was made to create a historically unsuccessful theory of Hindu terrorism by changing the charge sheet.
मुळात मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे? काही प्रश्न आहेत.
दलितांवर शेकडो वर्ष अन्याय झालाय, त्यांना शिक्षण मिळू देण्यात अडचणी आणल्या गेल्या आणि समाजा पासून दूर ठेवून वंचिताचं जीवन जगावं लागलं. त्यांना ह्या अवहेलनेमुळे जे मागासलेपण आलंय ते दूर करण्यासाठी आरक्षण दिलं गेलं हे
समर्थनीय आहे. ते इतर पुढरलेल्या समाजाच्या बरोबरीने आले पाहिजेत.
पण
मराठ्यांना कधी आणि कोणी शिक्षणापासुन रोखलं होतं?
त्यांना जातीमुळे केव्हा अवहेलना सहन करावी लागली?
महाराष्ट्रात, राजकारण, साखर कारखानदारी, शिक्षण संस्था शेती यांमध्ये मराठ्यांची कायमच मक्तेदारी राहिली आहे.
असलेली शेती न करता, ती विकून कित्येक मराठा युवक गुंठेमंत्री झाले. फ्लेक्स बाजी करुन पुढारी होण्याच्या खटपटीत पूर्वजांनी मोठ्या कष्टाने उभारलेलं घरदार फुकून भिकेला लागले.
बाकी वाटण्या करुन करुन काही गुंठ्याचे शेतकरी होऊन राहिले. या सर्व पतनाला जबाबदार सरकार किंवा