🌸ज़न्मदिन १३ सप्टेंबर १९३२🌸 🌸संक्षिप्त माहिती🌸
💮जन्म पुण्यामध्ये.💮वयाच्या *८व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे शिक्षण चालू.*
*संगीत शिकत असतांनाच विज्ञान आणि कायदा या विषयांमधील पदवी.*
*किराणा घराण्याच्या गायिका म्हणून प्रसिध्द*
*अग्रगण्य शास्त्रीय संगीत गायकांपैकी एक*
*पं.सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या.* 💮प्रतिभावंत गायिका,संगीत रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका, आणि विदुषी म्हणून लौकिक.💮 ख्याल गायिकी बरोबर ठुमरी,दादरा,गझल,उपशास्त्रीय संगीत,नाट्यसंगीत,भावसंगीत गायकीवर
पण प्रभुत्व.भारतीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात मोठे योगदान.त्यांच्या काही रचना* जसे "मारुबिहाग"रागातील "जागू मै सारी रैना"*"कलावती" रागातील 'तन मन धन'*"किरवाणी" रागातली 'नंद नंदन' या रसिंकांच्या आवडीच्या रचना आहेत.
प्रभाताईंनी, अपूर्व कल्याण, मधुरकंस,पटदिप-मल्हार,तिलंग-भैरव,भीमकली,रवी भैरव यासारख्या नव्या रागांचीही निर्मिती केली आहे.प्रथमच "टप्पा"गायनाचा परिचय किराणा घराण्यात करून दिला.
*शिक्षणःविज्ञान आणि कायद्याच्या पदवी बरोबरच,*संगीत अलंकार*गंधर्व महाविद्यालय-डाँक्टर आँफ म्युझिक.*सरगम बद्दल संशोधन.* पाश्र्चात्य संगीत श्रेणी ४-ट्रिनिटी म्यझिक काँलेज.लंडन.*कथ्थक न्रुत्यशैलीचे ओपचारिक शिक्षण.**
💮"स्वरमयी💮सुस्वराली💮स्वरांगिणी💮आणि सुररंजनी💮 ही पुस्तके.स्वतः रचलेल्या ५०० शास्त्रीय व लोकरचना या पुस्तकांमधून आहेत.🏵️अंतःस्वर हे त्यांचे कवितांचे पुस्तक ही खूप प्रसिध्द आहे.ह्याचा इंग्रजी अनुवाद झाला आहे.*
इंग्रजी भाषेतील "एनलायटनिंग द लिसनर" आणि "अँलाँग द पाथ आँफ म्युझिक"
ही पुस्तके भारतीय शास्त्रीय संगीतात पथदर्शक आहेत.
💮पुरस्कारःसंगीत नाटक अकादमी पुरस्कार💮पद्मश्री💮पद्मभुषण💮आणि अनेक छोटे मोठे पुरस्कार.🏵️"स्वरयोगिनी"डाँ प्रभा अत्रे राष्ट्रीय संगीत पुरस्कार*२०११ पासून देण्यास सुरवात.
💮🏵️अशा संगीत विदुषीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🏵️💮💮💮🏵️🏵️💮💮💮🏵️💮सौजन्यःविकिपीडिया..डाँ प्रभा अत्रे यांचे संकेतस्थळ...आजचे भावगीत प्रभाताईंनीच गायलेले भावगीत.
**रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक गरीब जोडपं
भिकारी असतंच, असं काही नाही** ...
🙏
आज कोपरगाव येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते 'नको' म्हणाले.
मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा नको म्हणाले , मग पुढचा प्रश्न विचारला की :तुम्ही असे का हिंडताय?'🤔
मग सुरू झाला त्यांचा जीवनपट -
ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी परत चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते
आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्री कृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, 'डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल',
म्हणून मी आईच्या शब्दासाठी
🙏🚩१. मंत्रपुष्पांजली शब्दार्थ :-🕉️🚩🙏
मंत्रपुष्पांजली कुबेराला उद्देशून आहे. महाराष्ट्रात जास्त प्रचलित असलेली, आरती नंतर मंत्रपुष्पांजलीची प्रथा जाणीवपूर्वक आणली असावी.ही प्रथा कुणी, कशासाठी कधी सुरु केली हे प्रश्न अनुत्तरीच राहिले असले तरी, सर्वांसाठी सुशासित राज्याची .
प्रार्थना या मंत्रपुष्पांजलीतून व्यक्त होते. आपण मंत्रपुष्पांजलीची मूळ ऋचा आणि तिचा शब्दार्थ पहाण्याचा प्रयत्न करु..
मूळ ऋचा -
यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:|
(ऋग्वेद मंडल १.ऋचा१६४)
गुरुवार 22 तारखेपासून कोल्हापुरात पावसामुळे पाण्याची पातळी वाढू लागली. समस्त कोल्हापुरवासियांना चिंता वाटू लागली .आम्हीही त्यापैकी एक होतो . शुक्रवारी सकाळी आमच्या एका जवळच्या स्नेह्यांच्या घरी पुराचं पाणी यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचं
स्थलांतर करणं अत्यावश्यक होतं. ते होतंय न होतंय तोच दुपारी आमच्या घराच्या अलीकडे भरपूर पाणी आलं आणि आपल्या घराच्या खाली पाणी येणार याची खात्री झाली. लाईट गेले.. पाणीपुरवठा खंडीत झाला. त्याच वेळी आमच्याकडे फरशी पुसणारी 'कस्तुरी' कामाला आली होती .दुसरीकडे राहायला जाण्यासाठी सामान
भरण्याची आमची गडबड सुरू होती. कस्तुरी म्हणाली, "उद्या जर पुराचं पाणी फार वाढलं तर मी कामाला येणार नाही".
तिला म्हटलं.."अगं आम्हीच चाललोय दुसरीकडे रहायला!" आम्ही सगळे गडबडीने नातेवाईकांकडे राहायला गेलो.
काल दि.26 रोजी रात्री आमची 'घरवापसी' झाली. आज सकाळी आमचा नेहमीचा
🚩हिंदु नो सावध रहा!!सतर्क रहा!!आचार विचारांनी आक्रमक व्हा🚩!मोदी 5 एक वर्षात सगळं सोडून निघून जातील. त्यांना मुलबाळ कोणी नाही. पैसे जमवणं हा हेतू नाही.
मोदींच्या पराभवामुळे आनन्द झालेल्या हिंदूंनी पुढचा विचार करायला हवा.
आज प बंगाल मध्ये अनेक भागांमधून हिंदू हाकलले गेले आहेत.
या पूर्वी कम्युनिस्ट राजवट होती त्यांनी एक एक करत उद्योग धंदे बंद केले. ममतानी फक्त मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ सुरु केला आहे. सुशिक्षित हिंदू बंगाल सोडून गेले आणि जात आहेत.
जे शिल्लक आहेत ते ममता च्या कार्यकर्त्यांच्या भितीनी मतदान करू शकत नाहीत. तिथून घुसणारे रोहिंग्या
काश्मीर पर्यंत पोचले आहेत.
मुसलमान एकजात बाहेर पडून मोदी विरोधी मतदान करतात.
हा मोदी विरोध नसतो तर हिंदू विरोध असतो.
पण हिंदू मात्र एकत्र न येता मोदी विरोध करत बसतात. या हिंदूंच्याच मोदी द्वेषामुळे आज मुस्लिम मस्तवाल होत आहेत.
मोगलांच्या काळातही हेच होत होत.
इतिहासापासून
नमस्कार.
एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल की भारत सरकारने चीनचे ११८ अॅप बॅन केले, ज्यामध्ये पबजी अॅप देखील शामील आहे. पबजीचे सर्वात जास्त अॅक्टिव्ह युजर्स भारतात होते आणि आतापर्यंत २२००० करोडपेक्षा जास्त पैसे ह्या अॅपच्या मालकाने पबजीमधून कमावलेले आहेत.
याआधीही भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बॅन केले होते, ज्यामध्ये टिकटॉक सारखा फेमस अॅप देखील शामील होता.
या बातमीवरून एक वैतागलेला पुणेकर म्हणतो, ‘अख्खा भारत चीनचे अॅप वापरतोय..! मग भारतातील पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते काय करताय? का यांचा
जन्म फक्त नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रिजला ट्रॅफिक जाम करायला झालाय?’ या माणसाचं बोलणं सर्वजण हसण्यावारी घेताहेत; परंतु खरंच हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? आपल्या देशात जगातील सर्वात जास्त इंजिनीअरर्स आहेत. जगातील सर्वात तरुण युवक आपल्या देशात आहेत त्यामुळे साहजिकच