६० पानांचे विशेषाधिकाराच्या हननासंबंधी पत्र मिळूनसुद्धा अर्णब त्याच्या कालच्या चर्चेत दिशा सालीयनच्या मृत्यूसंदर्भात खुलेआम "बेबीपेंग्विनला अटक करा", हे जेंव्हा म्हणतो तेंव्हा ते म्हणणं इतकं वरवरचं असतं? काल तर अगदी फॉरेन्सिक एक्सपर्टला सुद्धा बोलावलं गेलं होतं. शंकेला वाव नाही?+
हे काय कमी होतं? की टाईम्स नाऊनं ठाकरेंनी जाहीर केलेल्या संपत्तीमधील विसंगतीच्यासंदर्भात विशेष वृत्त चालवलं. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या संपत्तीतला काही भाग जो आदित्यच्या संदर्भातला होता तो आदित्यने जाहीर केलेल्या संपत्तीत एकतर नाहीच किंवा त्यात बरीच विसंगती आहे. +
म्हणून निवडणूक आयोगाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला संबंधित अहवाल, चौकशी करून, दोन आठवड्यात सादर करण्यास सांगितले आहे. जर ही लपवालपवी सिद्ध झाली तर सर्वांच्या हातापाया पडून मिळवलेली आमदारकी जाण्याची शक्यता आहे.. +
सेनेकडे योग्य सल्ला देणाऱ्यांची वानवा नेतृत्वाच्या मुळावर आणि मुलावर येईल की काय?
महिन्याभरात चित्र बदललेले दिसू शकण्याची शक्यता मूळ धरत आहे..
पाहुयात..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सुरुवातीला सांगतो.. लेख फार मोठा आहे.. वेळ घेऊन वाचा..
"घटनाद्रोही इंदिरा वि. नरेंद्र मोदी.."
सकाळपासून इंदिरा गांधींचा भयंकर उदो उदो सुरू आहे. आज इंदिरा असायला हवी होती वगैरे वगैरे..
ह्याच विषयावरची डिटेल्ड पोस्ट.. (१/२४)
मोदी वि. इंदिरा म्हणजे, १९७१ चे युद्ध वि. ऑपरेशन सिंदूर, म्हणजे १९७२ चा शिमला करार वि. कथित शस्त्रसंधीची बोलणी..
* नेमका काय फरक आहे?
तेंव्हा भारत काश्मीरचा मुद्दा सोडवू शकला नव्हता. जिन्नालँडच्या पश्चिमेकडील १५ हजार वर्ग किलोमीटर जमीन घेऊ शकला नव्हता. कारण (२/२४)
शिमला करार १९७२..
त्यावेळेस जर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकल्या नव्हत्या तर
१. जिन्नालँडचे ९३,००० युद्धकैदी का सोडले? आणि जिन्नालँडकडून भारताचे ५४ युद्धकैदी ज्यामध्ये मेजर रँकवरील अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश होता ते का परत मागू शकली नाही?
२. जिन्नालँडचा १५ (३/२४)
कालच्या निवडणुकीत एका वृद्ध व्यक्तीचा कमळ कुठाय, मला कमळालाच मतदान करायचं आहे चा विडिओ वायरल झाला होता. ह्यावर बर्याचजणांनी प्रदेश भाजपवर तोंडसुख घेतलं होतं, कि राजकीय तडजोडी तळागाळार्यंत न्यायला ते कमी पडले. त्यांचं चूक कि बरोबर ह्यात मी पडणार नाही. पण (१/९)
अंतिम मत बनवायच्या आधी हा लेख वाचा..
ह्या एका व्हिडिओवरून जर जनरलायजेशन करायचं ठरवलं तर (अर्थात ते चुकीचं आहेच) जे भाजपसमर्थक आहेत ते काहीही झालं तरी कमळाला मतदान करणार हे सिद्ध होतं. म्हणजे काही झालं तरी भाजपमागे उभा असणारा हा वर्ग सुटणार नाहीच. कितीही प्रचार आणि (२/९)
प्रसार केला तरी एक असा वर्ग आहे ज्याला समकालीन राजकीय घडामोडींची फारशी कल्पना नसते. कमळ दिसलं कि बटन दाब, कुठलाही दुसरा विचार नाही करत. असे समर्थक प्रत्येक पक्षात असतात.
हा मुद्दा राष्ट्रवादी आणि शिवसेनेसंदर्भात वापरून बघू.
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
आणि त्याची झालेली जाहीर वाच्यता (पुत्राच्या लग्नाच्यासंबंधीचा किस्सा जगजाहीर आहे), भाजपच्या कार्यकर्त्यांना/समर्थकांना सोडू नका सारखी जाहीर आवाहने, ला वा री स आणि सोबतची सगळी कार्ड्स संपल्यावर अपहार्यतेतून हिंदुत्वाकडे वळलेली पावले ह्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.. (३/७)
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
तेवढेच हे सगळे मोठे नेते भाजपात आले हेही आहे.
यादी पाहुयात..
१. शंकरसिंह वाघेला - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
२. केशूभाई पटेल - काँग्रेस पाठिंब्यावरचे पूर्व मुख्यमंत्री (त्याआधीचे जनसंघी)
३. नरहरी अमीन - काँग्रेसचे नेते, पूर्व (३/६)
अश्यात राजकारणावर काही व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं. अश्यात बातम्यासुद्धा बघत नाहीये. बघायच्या म्हटलं तरी ते प्रकरण बघवत नाहीये. पण आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. (१/१०)
जेवढे लाड अजित पवारांचे काकांनी केले नसतील तेवढे लाड फडणवीसांनी चालवले आहेत कि काय? अशी शंका यावी असे तमाशे राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. मी भाजपसमर्थक आहे पण गुलाम नाही. जे पटत नाही ते बोलणारच. आता जे काही लिहितोय ते पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांशी बोलून (२/१०)
लिहितोय. ते भयंकर अस्वस्थ आहेत.
पुण्यासाठी ११०० कोटी मंजूर झालेले अजित पवारांनी थांबवलेत. अजित पवारांना पुणं - पिंपरी चिंचवड किती आवडतं हे जगजाहीर आहे. जेंव्हा ते सत्तेत आले तेंव्हाच चर्चा सुरु झाली होती कि पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळणार म्हणून. आतलं मन (३/१०)
सुरुवातीलाच सांगतोय, लेख खूप मोठाय.. वेळ घेऊन वाचा..
१ डिसेंबर २०१९ रोजी एक लेख लिहिला होता. (लेखाची लिंक पहिल्या कमेंटमध्ये). देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या दगाबाजीनंतर विरोधी पक्षनेता म्हणून जे भाषण केले होते त्यातले काही मुद्दे इथं परत मांडतोय.. (1/20)
१. विरोधी पक्ष वार करत असतात. जवळचा मित्र वार करतो तेंव्हा झालेली जखम तेवढ्या उघडपणे जगाला दाखवता येत नाही.. १०५ जागा येऊनसुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही. कारण कोणी बाहेरचं नव्हतं तर घरातलंच होतं, तेही प्रचंड अव्यवहार्य.. ही भावना जेंव्हा जेंव्हा ते 'हरकत नाही' (2/20)
म्हणायचे तेंव्हा जाणवायचीच..
२. "मी परत येईन", ह्या त्यांच्या विधानावर अजून ठाम रहात येत्या काळातल्या सर्व शक्यतांसाठीची दारे खुली असल्याची ग्वाहीच दिली..
३. देवेंद्रजींचे भाषण सुरु असताना, छगनराव "मी पुन्हा येईन" तेवढं फक्त म्हणू नका जेंव्हा म्हणाले तेंव्हा, (3/20)