ज्या मुंबई बॉम्ब स्फोटात तीनशेहून अधिक माणसे मारली गेली आणि हजारो लोक कायमचे अपंग झाले या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या अतिरेक्यांचा वकील माजीद मेमन याला पवार साहेबांनी तीन वेळा राज्यसभेचे खासदारकी दिली. स्टॅम्प घोटाळा करणारा अब्दुल करिम तेलगी हाही दाऊदचा निकटवर्ती. त्यानेही
नार्को टेस्ट मध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांची नावे घेतली होती. अनेक बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी अबू जिंदाल याला राष्टावादीच्या मोहसिना खान यांनी आमदार निवासात लपवले. त्याच बाईना शरद पवारांनी राज्यसभेवर पाठवले. दाऊद याने पवार साहेबांना हिंदू धर्म फोडण्यासाठी ब्राह्मणांना अलग
पाडा, बदनाम करा आणि मराठा आणि ब्राह्मण यांच्यात जास्तीत जास्त कटुता निर्माण करा असा आदेश दिला. त्यासाठी घसघशीत रक्कमही दिली मग पवार साहेबांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, पुरुषोत्तम खेडेकर यांना हाताशी धरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलण्याचे
आदेश दिले. त्यासाठी श्रीमंत कोकाटे, नेताजी गोरे, ज्ञानेश महाराव, प्रदीप सोळुंके असे स्वयंघोषित इतिहास तज्ञ कामाला लावले. त्यांना भरपूर पैसा दिला त्यातून या दोघांच्या इतिहासातील ब्राम्हण पात्रांना खलनायक म्हणून जाणीवपूर्वक रंगवण्यात आले आणि खरे शत्रू असलेले अफजल खान, औरंगजेब
यांचे उदात्तीकरण करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या सैन्यात जास्तीत जास्त मुस्लिमच होते असा धादांत खोटा इतिहास या लोकांनी लिहिला. त्याचा राष्ट्रवादीला दुहेरी फायदा झाला एक म्हणजे दाऊद कडून भरपूर पैसा मिळाला आणि दुसरा म्हणजे मुसलमानांची मते मिळाली. आणि नेहमीप्रमाणे हिंदू गाफील
असल्यामुळे आणि आणि जातीपातीत गुंतलेला असल्यामुळे त्याला हे कारस्थान समजलेच नाही.बहुजन समाज, ब्राम्हणांना नावे ठेवताना, हिंदू धर्मातील देवदेवतांची आणि प्रथा परंपरांचीही टिंगल करू लागला,दाऊदला हेच हवे होते. सकाळचे अग्रलेख, हेडलाईन्स, वाचकांची पत्रे आणि सप्तरंग पुरवणीतील
श्रीराम पवार यांचे लेख पाहिले तर कशा पद्धतीने आपल्या धर्माबद्दल आपलाच तरुणांच्या मनात कळत नकळत विष कालवले जाते आहे हे लक्षात येईल .नरेंद्र मोदींना मारण्यासाठी आलेली इशरत जहाँ हीला निष्पाप म्हणून क्लिनचीट देणारे आणि तिच्या नावाने अंबुलन्स सुरू करणारे जितेंद्र आव्हाड पवारांच्याच
पक्षाचे.इफ्तार पार्टी असो किंवा हाज हाऊस असो किंवा कुराण म्हणजे ईश्वराची आज्ञा असे म्हणणे असो, पवार साहेबांनी मुस्लिम लांगुलचालनात कधीही कसर ठेवली नाही. यांची सत्ता असताना दाऊदच्या मुंबईतील एकाही प्रॉपर्टीला त्यांनी हात लावला नाही उलट त्यावर हातोडा चालवणाऱ्या खैरनार यांना बदनाम
केले. स्वतःच्या सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आपला प्रांत, आपला मराठी माणूस, आपली छत्रपतींची परंपरा, आपल राष्ट्र,आपला धर्म या साऱ्यांशी द्रोह करणाऱ्या साहेबांबद्दल काय बोलावे. नबाब मलिक, अबू आजमी ,हुसेन दलवाई, नासिर खान, दाऊद, शाहरुख खान ,आमिर खान , सलमान खान, सैफ अली खान,
इमरान हाशमी, साजिद नाडियाद्वाला ही सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे पक्षाची असली तरी त्यांच्या धर्माशी एकनिष्ठ आहेत आणि गजवा ए हिन्द म्हणजे हिंदुस्थानचे इस्लामीकरण करणे हे त्यांचे ध्येय आहे हे त्यांनी कधीच लपवून ठेवले नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्या धर्मात त्याला
साथ देणारे शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मुलायम सिंग,अखिलेश यादव,लालू यादव,राहुल गांधी,महेश भट्ट,करणं जोहर अशी मंडळी आहेत.ही आहेत तोपर्यंत दाऊदचे साम्राज्य अबाधित राहणार आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Surya🇮🇳🚩

Surya🇮🇳🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Surya_20111988

5 Nov
#अपेक्षित_दुर्दैव
... समीर वानखेडे... आर्यन खानच्या अटकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नाव... समीर वानखेडे IRS अधिकारी आहेत... नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB चे क्षेत्रीय संचालक आहेत... आदरणीय नवाब मलिक साहेबांनी तर त्यांच्याविषयी आपल्याला इत्यंभूत माहिती दिलेली आहे... Image
त्याच्या खरे खोटेपणाची चर्चा करण्याची आवश्यकता नाही...
... मात्र महाराष्ट्र सरकारचे मंत्री असलेले नवाब मलिक यांनी जेव्हा समीर वानखेडेंवर सोशल मीडिया व पत्रकार परिषदांमधून आरोप करायला सुरुवात केली तेव्हा... आपल्या बचावासाठी समीर वानखेडे यांनी देखील पत्रकार परिषदा आणि पत्रकारांची
औपचारिक बातचीत याचाच आधार घेतला...
... वास्तविकतः समीर वानखेडे हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या सेवेत आहेत... आणि NCB ही थेट गृह खात्याच्या अखत्यारीत येते म्हणजे... परोक्ष अपरोक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हेच त्यांचे निर्णायक सर्वेसर्वा ठरतात... अमित भाई म्हणजे ११० टक्के
Read 18 tweets
5 Nov
या दोन ओळीतच “दुध का दुध” अन “पानी का पानी” होते. 👇🏻👇🏻👇🏻
आजपर्यंत केंद्र सरकारला दुषणं देऊन देऊन थकलेले नालायक राज्य सरकार केंद्राने व्यवस्थित एक्सपोज केलेय. ताकाला जाऊन भांडे लपवता येत नाहीय यांना आता. हे म्हणजे बापाला भिक मागायला बदनाम करून पोरगा गावभर गाड्या उडवत उंडरणार असे Image
झाले. पण बाप बाप होता है. मागे पेट्रोल डिझेल जिएसटीच्या कक्षेत आणायचा विषय निघाला होता तेव्हाच हे अर्धे एक्सपोज झाले होते. आता केंद्राने संपुर्ण नागडे केलेय. परंतु “शेतीसाठी डिझेलवर सबसिडी द्या” असे म्हणणारे यांचे जातसमर्थक शेतकरी देखील आता “विकास कामाला पैसा लागतो” असे म्हणत
भक्तांच्या पंक्तीत येऊन बसलेत. इंधनावरील करामध्ये राज्याचा एकुण वाटा ६४% असतो. तरीही यांची जी बोंब चालु होती ती उघडी पाडतांना केंद्राने यांची अवस्था “ आई जेऊ घालीना, बाप भिक मागु देईना” अशी करून ठेवलीय. यांचे निर्लज्ज जातसमर्थक आता काय काय समर्थन करतील ते पाहणे मात्र मनोरंजनाचे .
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(