तमिळनाडूच्या मिशनरी सेक्रेड हार्ट हायर स्कूल ... शाळेत 17 वर्षीय विद्यार्थीनी लावण्या ने आत्महत्या केली !
कारण त्या विद्यार्थीनीला धर्म परिवर्तनसाठी आग्रहाने जबरदस्ती केली जात होती आणि तिने ते नाकाराले म्हणून धर्म परिवर्तनसाठी एवढा दबाव होता की तिला पोंगलची सुट्टी नाकारण्यात आली आणि हॉस्टेलचे टॉयलेट साफ़ करायला लावले आणि एवढेच नाही तर हॉस्टेलच्या मेसची मोठमोठी भांडी घासायला
लावली ! ! ! धर्म परिवार्तानाची अॉफर त्या मुलीच्या पालकांच्या उपस्थितीत तीला देण्यात आली होती ? ? ? जर पालक तयार झाले असते ? अश्या किती लावण्या धर्मांतरीत झाल्या असतील वा होतील हा गहन प्रश्न उपस्थित होत आहे .
शारीरिक आणि मानसिक दबावाला कंटाळून अखेर त्या विद्यार्थीनीने
पेस्टिसाइड पीले आणि धर्मपरिवर्ताना आग्रह धरणारी शाळाच नाही तर , जगाला अखेरचा रामराम केला . तथाकथित धर्मनिरपेक्ष भारतात ती एका विद्यार्थीनी म्हणून नाही जगू शकली ! ! ! या घटनेवरुन हॉस्टेलच्या वॉर्डनला अटक करयात आली आहे .सरकारी अनुदानाने चालणारी ही शाळा आहे .. शाळा आहे का
(CONVERSION centre असा प्रश्न उपस्थित होत आहे ?मानवता आणि दीन दलितांची सेवा हे दाखविण्याचे दात दाखवून असे धर्म परिवार्तन करणाऱ्या संस्थांचे पीक आले आहे यांना विविध धर्माची लोक नाही तर फक्त आपलाच धर्म रहावा आणि वाढावा यासाठी साम , दाम , दंड आणि भेद वापरुन कुठल्याही
थराला ही मंडळी जाऊ शकताता ही मंडळी एवढी धर्मांध असतात की कुठलीही व्यक्ती असो जो पर्यंत आपल्या धर्माचे लेबल लागत तोपर्यत स्वस्थ बसत नाहीत ! !

#JusticeForLavanya
#StopReligiousConvetion

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Surya🇮🇳🚩

Surya🇮🇳🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Surya_20111988

Jan 26
ज्या जिहादी टिपू सुलतान चे नाव मुंबईतील मैदानाला मुंबईचा पालकमंत्री जिहादी Aslam Shaikh व मुंबई महानगर पालिकेने दिले आहे, त्या टिपू च्या क्रूर कारकिर्दीबाबत अत्यंत संक्षिप्त माहिती... Image
★ टिपू ने त्याच्या अधिपत्याखालील प्रदेशात किमान 5 लाख हिंदूंचे बळजबरीने इस्लाम मध्ये धर्मांतरण केले होते, टिपू स्वतः त्याने त्याच्या बदरुज़्ज़मान खान या सरदाराला 19 जानेवारी 1790 ला लिहलेल्या पत्रात म्हणतो, मी मलबार मध्ये 4 लाख हिंदूंचे इस्लाम मध्ये धर्मांतर केले आहे
मला याचा खूप आनंद आहे, आता रामन नायर व त्यांच्या साथीदारांना पकडून त्यांचे इस्लाम मध्ये धर्मांतर करेल आणि मगच श्रीरंगपट्टणम जाईल, तर 10 फेब्रुवारी 1799 ला तुर्कीच्या सुलतानाला लिहलेल्या पत्रात टिपू म्हणतो मी आतापर्यंत कालिकत, नुज़्ज़ुराबाद, ज़ुफ़ेराबाद, अशरफ़ाबाद
Read 10 tweets
Jan 8
#लाचार
... एकदा अकबर बादशहाने बिरबलाला सहज विचारले... बिरबला सांग बरं... मी श्रेष्ठ की ब्रह्मदेव श्रेष्ठ...
... बिरबलच तो... क्षणाचा विलंब न लावता तो म्हणाला खाविंद आपणच श्रेष्ठ...
... बिरबलाची चापलुसी लक्षात यायला अकबराला वेळ लागला नाही... त्याने बिरबलाला विचारले... ते कसे काय?
... बिरबल गालातल्या गालात हसला आणि म्हणाला... खाविंद... जर एखाद्या प्रजाजनाने तुम्हाला अर्वाच्च शिवीगाळ केली, सतत तुमची निंदा केली तर तुम्ही काय कराल?...
... अकबर म्हणाला... मी माझ्या राज्यातून त्याला हाकलून देईन...
... बिरबल पटकन म्हणाला बघितलं खाविंद अनेक लोक देवाला अर्वाच्य
भाषेत शिवीगाळ करत असतात, त्याची निंदा करत असतात... परंतु ब्रह्मदेव त्यांना ब्रम्हांडातून बाहेर काढू शकत नाही... तुम्ही मात्र लगेच आपल्या राज्यातून बाहेर काढू शकता... मग श्रेष्ठ कोण... तुम्हीच ना?...
... बिरबलाच्या सांगण्यातली खोच शेवटपर्यंत अकबर बादशहाला समजली नाही...
Read 4 tweets
Jan 8
#सत्यमेव_जयते
... १६ व्या शतकात इटालीत जन्मलेला गॅलिलिओ गॅलिली याने... दूर समुद्रातल्या जहाजांसाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणी आकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या संशोधनासाठी वापरल्या आणि...
... त्याने युरोपमधील विज्ञानाला अज्ञात असणाऱ्या खगोल शास्त्रातील अनेक आश्चर्यकारक व या चार
गोष्टींचा उलगडा केला...
... त्याने गुरुचे बारा उपग्रह त्या दुर्बिणीच्या साह्याने शोधून काढले... पृथ्वी चपटी नसून गोल आहे हा सिद्धांत सप्रमाण सिद्ध केला... आणि सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याचवेळी स्वतःभोवती ही फिरते आहे हेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून दाखवून दिले...
(या माहितीत आपण सुधारणा सुचवू शकता)...
... त्याचे हे सगळे सिद्धांत बायबलच्या शिकवणुकी विरुद्ध होते होते... पोपने त्याला न्यायासनासमोर खेचले...
... १६३३ साली अधू डोळ्यांनी जवळपास अंध झालेला... सत्तरीला गॅलिलिओ राज सत्तेसमोर आणि धर्म सत्य समोर लढाई हरला...
Read 7 tweets
Jan 8
कोण्या मायघाल्या लौडगिऱ्याला वाटतं की मोदीजी घाबरले व पळून गेले
त्याच्या आईच्या माहिती साठी खालील गोष्टी

SPG
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप

यात पंतप्रधान यांच्या भोवती किमान 1000 कमांडो असतात
कॅमेऱ्यात आपल्याला पाचदहा दिसतात

त्यांचा गॉगल हा गोळीबार असो वा आग वा धूर यापासून त्यांची
नजर सुरक्षित ठेवतो

त्यांच्या अंगात पातळसर असे बुलेट प्रूफ जाकीट असते
ते AK 47 च्या फायरिंग पासून सुद्धा सुरक्षित असते

त्यांच्याकडे बेल्जियम मेड एफ एन एफ 2000 ही एसॉल्ट रायफल असते
मारा 850 गोळ्या/मिनिट

एफ एन-पी 90 मशिनगन असते
मारा 900 गोळ्या/मिनिट

आणखीन अत्याधुनिक पिस्तुल वेगल
हे जवान भारतीय लष्कर व पोलीस यांच्यातून निवडून त्यांना वेगळे असे ट्रेनिंग दिलेले असतात

असो हे झालं किरकोळ वर्णन

आता फिरोजपुर मधील हुसेनिपुरा इथे घटनास्थळी जाऊ या

20 मिनिटं पंतप्रधान यांनी परिस्थिती निवळणे किंवा पंजाब पोलीस कारवाई यांची वाट पाहिली

पुढच्या मिनिटाला कमांडोनी
Read 9 tweets
Jan 6
काँग्रेस चे व्यक्तीद्वेष आणि राजकारण!!
भारतातला जुना पक्ष म्हणजे "काँग्रेस".. काँग्रेस ला सत्तेत राहण्याची जणू काही सवयच होती कारण वर्षानुवर्षे काँग्रेस सत्तेत राहिली आहे पण नरेंद्र मोदी नामक व्यक्तीने काँग्रेस ला काही वर्षांपूर्वी भारताचा राजकारणातील पटलावर नेस्तनाबूत Image
करून टाकले. २०१४ ते २०१९ काँग्रेस ने मानलं असेल ठीक आहे फक्त ५ वर्षच मोदी पंतप्रधान राहतील व २०१९ ला त्यांचा पराभव करून पुन्हा सत्तेत येऊ.
पण मोदी ह्या व्यक्तीने राष्ट्रधर्म हाच खरा धर्म मानून २०१९ ला २०१४ पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या व काँग्रेस ला केंद्रातल्या सत्तेपासून
नाही तर भारताचा राज्यांमधून पण मुक्त करण्याचं काम केलं. नरेंद्र मोदींना जनतेने गुजरात मधून लागोपाठ १५ वर्ष व केंद्रात भारताने सतत सलग २ टर्म भरघोस म्हणजे भरघोस जागेंनी निवडून दिलं.
मोदी देशाचे पंतप्रधान ६४ व्या वर्षी झाले व त्यांनी ज्या पद्धतीने देशातील जनतेसाठी कामाला
Read 6 tweets
Jan 6
सध्या खलिस्तानीवाद्यांना जो फंड मीळतोय तो चायना पाक मार्फत मॅनेज करतेय,व त्या साठी पंजाब सारखी सुपीक भूमी कुठली असु शकेल?
तीथला सरकार चे प्रमुख कॅप्टन हे सगळ्यात मोठा अडथळा ठरतील हे जाणुन त्यांना पध्दतशीर हटवल गेल...
ठरलेल्या कटाला पार पाडण्यासाठी बरोब्बर क्रिप्टो Image
क्रिश्चन चेनीलाच कस काय नीवडल गेल?
सगळ काॅग्रेस मागील वर्षापासुन ठरवुन करतेय,हे काय सांगाव?ते तर उघड दिसतेय.....
सध्या पाक आर्मी शांत दिसतेय कारण चायना मधुन येणारा फंड,पंजाब मध्ये वाटताना त्यांचीही चंगळ चाललाय...
भारताने कमी केलेल्या व्यापाराने अब्जो डाॅलरच नूकसान त्यांना मोदी
असे पर्यत सोसाव लागणार आहे...
जरी जमिनीवर काॅग्रेस संपली तरी ती मिडीयात जिवंत राहणारच....
देश विरोधी जे काही फंड येतात त्याच संचालन काॅग्रेस मार्फतच होते....
हे इतक व्यवस्थित कस काय मॅनेज होते? इथल्या लोकांन कडून शक्य आहे? अर्थातच कोणीतरी माहिर
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(