sankett Profile picture
Mar 31 4 tweets 1 min read
संविधान निर्मितीतील महत्वपूर्ण योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याला यश येण्याची चिन्ह दिसत असताना भारतीय संविधान समितीची स्थापणा करण्यात आली. संविधान समितीवर भारताची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी सोपविलेली होती. संविधान सभेने त्यासाठी मसूदा समिती स्थापण केली होती.या मसूदा समितीचे
अध्यक्ष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर होते. मसूदा समितीत त्यांच्याशिवाय इतर सहा सदस्य होते मात्र या ना त्या कारणामुळे ते मसूदा समितीच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत व घटनेचा मसूदा तयार करून त्याला अंतिम स्वरूप देण्याची संपूर्ण जबाबदारी डाॅ. आंबेडकरावर येऊन पडली. त्यांनी स्वतःच्या
ढासळलेल्या प्रकृतीची तमा न बाळगता ही जबाबदारी २ वर्षे ११ महिने १८ दिवस रात्रंदिवस अखंड मेहनत करून पार पाडली. घटना निर्मिती ही पूर्णपणे डाॅ.आंबेडकरांची देण आहे. त्यांच्या या योगदानाचे स्मरण ठेवून तत्कालीन व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना
#भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला.

#ThanksPhuleAmbedkar

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with sankett

sankett Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @sankett0fficial

Apr 1
गुलामगिरी ⛓

१८७३ साली म. फुले यांनी 'गुलामगिरी' हे जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. ब्राह्मणी गुलामिच्या विध्वंसनाला प्रारंभ झाला. बहुजनांच्या स्वातंत्र्य
लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे 'गुलामगिरी' होय. अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक Image
पद्धतीने फुल्यांनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. वैदिक ब्राह्मणी ग्रंथातून मांडलेली त्यांची संस्कृती नाकारत असताना आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न सर्व प्रथम यात झालेला आहे. पुराणे म्हणजे भाकड कथा हे जरी खरे असले तरी त्यात बहुजनांचा इतिहास दडलेला आहे. तो मांडण्यासाठी
फुल्यांची दृष्टी घेऊन कार्य करावे लागेल. अलिकडे 'गुलामगिरी' या मांडणीच्या पद्धतीचा अत्यंत योग्य विकास डॉ. आ. ह. साळुंखे यांनी करून 'बळीवंश' हा ग्रंथ सिद्ध केला आहे. महात्मा फुल्यांचा इतिहास लेखनाचा हा अत्यंत योग्य व वास्तववादी अविष्कार आहे. बहुजनांच्या इतिहासाची पुनर्मांडणीच
Read 19 tweets
Mar 31
➡️ महात्मा फुले आणि "हंटर कमिशन"

स्त्री-शोषित-पीडित-अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष नोंदवली होती. याबद्दल थोडक्यात जाणून घेवुया हंटर कमिशनचा इतिहास...

▪️काय होते हंटर कमिशन ?

भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने
लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.

▪️बहुजनांच्या शिक्षणाला सनातन्यांचा विरोध : सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे
हंटर यांना सांगितले. मुलींना, अस्पृश्यांना शिक्षण देणे म्हणजे देव, धर्म, समाज यांच्या विरोधात वर्तन होय. हा तर हिंदू धर्मावर आघात आहे, अशी आवई सनातन्यांनी उठवली तरीही महात्मा फुले यांनी हार मानली नाही.

🗣 हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबांनी नोंदवलेल्या साक्षेत ते नेमके काय
Read 9 tweets
Mar 29
करोडपती असलेले महात्मा फुले हे १८९० साली मरण पावतात. तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाही. याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्यामुळे समाजातील काही कर्मठ ब्राम्हण लोक अग्नी देवू देत नव्हते.
मुलगा यशवंत अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत; हा खेळ बराच वेळा चालला. महात्मा फुले यांचा पार्थिव देह पडून आहे, तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला. शेवटी सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला.

विचार करा
जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना-अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचारधारेच्या प्रभावाने विटंबना करतात.

यावर फुले अनुयायी विचार करतील काय?

दुसरी एक घटना अशी कि महात्मा फुले यांची सून म्हणजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती; अतिशय गरीब अवस्थेत
Read 11 tweets
Mar 28
☆ आंबेडकरी चळवळीतील हिरा....मडकेबुवा

#मडकेबुवा_स्मृतीदिन

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ, विश्वासू सेवक ज्यांनी अहोरात्र बाबासाहेबांच्या सुरक्षिततेची काळजी वाहिली असे गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा यांचे २८ मार्च १९४८ रोजी निधन झाले. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या
प्रेतयात्रेला साठ हजार जनसमुदाय उपस्थित होता. यावरून त्यांचे दलित समाजातील स्थान किती मोठे होते हे लक्षात येते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ही दुःखद बातमी फोन द्वारे दिल्लीला कळविण्यात आली. या प्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोकसंदेश पाठवला तो असा,
"बुवाच्या निधनाची वार्ता ऐकून
धक्काच बसला. अस्पृश्यांचा एक मोठा कार्यकर्ता, कामगारांचा एक मोठा ट्रेड युनियनिस्ट आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा एक प्रभावी संघटक, नाहीसा झाला आहे. मी अशी इच्छा व्यक्त करतो की, हा संदेश प्रेतयात्रेच्या लोक-समुहात वाचून दाखविण्यात यावा. बुवाच्या निधनाने ओढविलेल्या आपत्तीत मी सहभागी
Read 14 tweets
Mar 20
Lake of Liberation, Mahad Satyagraha

Ninety Three years ago, on March 20, 1927, Dr. Babasaheb Ambedkar led the Mahad satyagraha for drinking water from the Cavdar tank at Mahad. This was the "foundational struggle" of the dalit movement, a movement for water - and for caste
annihilation. In his statement at the time, Dr. Ambedkar put the movement in the broadest possible context. Why do we fight, he asked. It is not simply for drinking water; drinking the water will not give us very much. It is not even a matter of only of our human rights, though
we fight to establish the right to drink water, but our goal is no less
than that of the French Revolution. This was fought for the reconstruction of society,for the eradication of the old society based on feudal inequality and the establishment of a new society based on liberty,
Read 11 tweets
Mar 20
२० मार्च १९२७ हा दिवस म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा दिवस. माणुसकीचा आणि समतेचा संदेश देणारा हा अतिशय महत्वाचा दिवस. आपल्या ध्येयावर आढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीन-दलित व वंचित वर्गात निष्ठा निर्माण करत होते, स्वभिमान जागृत करत होते. ज्या तलावात Dr Babasaheb Ambedkar at Chavdar Lake Mahad Raigad
पशु-पक्षी जनावर आपली तहान भागवत असत त्याच ठिकाणी मात्र अस्पृश्य वर्गाला आपली तहान भागवण्यास मज्जाव होता. या वर्गाला सार्वजनिक स्थळे देवळे एवढेच नव्हे तर आपली सावली सुद्धा रस्त्यावर पडता कामा नये याची दक्षता म्हणून गळ्यात मडकं हातात झाडू व कमरेला फांदी अशी अवस्था या समाजाची होती.
हिंदू धर्मातील हिंदू धर्ममार्तंड यांचा ढोंगीपणा हा महापुरुष जगाच्या वेशीवर सांगत होता. चवदार तळ्यातील पाणी पशुपक्षी पीत असत परंतु युगानयुगे राम कृष्ण विठोबा हिंदूंच्या देवाला आपले देव म्हणून मानणाऱ्या अस्पृश्य हिंदुना सारे सार्वजनिक पाणवठे विहिरी, तलाव बंद होती, यांना स्पर्श केला
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(