नात्यांपेक्षा निष्ठा श्रेष्ठ

छत्रपती महाराजांचं निधन झालं... ज्यांनी राज्याभिषेकावेळी युवराज पद भुषवलं होतं ते संभाजीराजे पन्हाळगडावर होते. महाराजांच्या निधनाची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचायची होती. पोरक्या झालेल्या सिंहासनाला वारस नव्हता. एका विविक्षीत क्षणी
राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. संभाजी राजेंना रायगडाचे दरवाजे बंद होते. संभाजी राजे पन्हाळगडावरुन रायगडाकडे निघालेत. राजाराम महाराजांच्या आईसाहेब सोयराबाई साहेबांना वाटलं या अटीतटीच्या वेळी त्यांचा सख्खा भाऊ, छत्रपतीपदी विराजमान राजाराम महाराजांचा
सख्खा मामा, हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबिरराव मोहिते हे संभाजी राजांच्या विरोधात बहिणीसाठी - भाच्यासाठी सर्वशक्तिनिशी उभे रहातील. पण... पण हंबिरावांनी संभाजी राजेंची बाजू घेतली. सख्या बहिणीला आणि तख्तनशिन सख्ख्या भाच्याला निक्षुन सांगीतलं की राज्याभिषेकावेळी
थोरल्या साहेबांनी संभाजींना त्यांचा वारस नेमलं होतं. ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपतींच्या निर्णयाशी बेईमानी, गद्दारी करणार नाही. नात्यांपेक्षा निष्ठा महत्वाची. उगाच नाही दिल्ली समोर महाराष्ट्राची मान आजही ताठ आहे. सग्या सोयऱ्यांचे बळी घेऊन सत्ता काबिज
करणारे मुघल आणि नात्यांचा - सर्वस्वाचा - घरादाराचा होम करुन निष्ठा जपणारे मराठे यांच्यात हाच तर फरक आहे. तेच खरे खानदानी मराठे.
#अराजकीय
@OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @SardesaiVarun @isurajchavan @AmolGKirtikar @SheetalSheth_ @ShivSena @ShivsenaComms

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी

Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayeshwani

Nov 14
साल २००१ असावं, महाराष्ट्रातल्या बहूतांश महाविद्यालयीन वक्तृत्व वाद-विवाद स्पर्धेत काही नावं स्वतःला सिध्द करत होती. अण्णा जगताप, विश्वाधार देशमुख, गुरुराज गर्दे आणि सुषमा अंधारे. मी सुषमाताईंना तेव्हा पासुन ओळखतो. महाराष्ट्रातली क्वचितच Image
अशी एखादी स्पर्धा असेल ज्याचं स्मृतीचिन्ही सुषमाताईंच्या शोकेसमधे नसेल. आजची पोस्ट ताईंचे माझे कौटूंबिक संबंध किती जवळचे आहेत याच्या आत्मप्रौढीसाठी नाही पण ते सांगीतले नाहीत तर माझ्या बोलण्यातल्या अनेक गोष्टींवर "याला काय माहीत ?" असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
गेली अनेक वर्षे मी राखी पौर्णिमेला पुण्यात असतो. माझी बहिण जयंती आणि सुषमा ताई या दोन राख्या ११०% मनगटावर असतात. क्वचितच असा प्रसंग असेल जेव्हा सुषमाताईंनी माझ्या बायकोसाठी आणि माझ्यासाठी कटाची आमटी स्वतः बनवली नसेल. मी पत्रकारीतेत असतांना आणि ताई चळवळीत काम करत असतांना
Read 15 tweets
Aug 14, 2021
Thread - माझा @BJP4Maharashtra च्या सगळ्या नेत्यांना अगदी @ChDadaPatil पासुन सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न आहे… लॅजिकल आणि बुध्दीप्रामाण्यवादी उत्तर द्या - तुम्हाला भारत - पाकिस्तान फाळणी चं दु:ख आहे की आनंद? १/६
दु:ख असेल तर आज दोन देश एकत्र झालेत तर तिथल्या मुसलमानांना तुम्ही स्विकारणार का? फाळणीनंतरही भारतभूला आपलं मानुन इथल्या लोकांवर विश्वास ठेऊन राहिलेल्या मुसलमानांना तुम्ही कधी गुरांच्या मासा वरुन कधी जय श्रीरामच्या घोषणेवरुन मारहाण करता मग त्यांना कसं आपलसं करणार ? २/६
दु:ख असेच तर तुम्ही भारताच्या सीमा कुठपर्यंत नेता? अफगाणिस्तान पर्यंत नं? मग आज अफगाणी जनता तालिबानमुळे संकटात असतांना भारत सरकार त्यांची मदत का करत नाहीय? तालिबानच्या धमकीला घाबरुन आपल्या पंतप्रधानांनी आर्मीला का निष्क्रीय ठेवलंय? तोपण तर आपला अखंड भारत आहे. ३/६
Read 6 tweets
Aug 12, 2021
भारतीय जनता पक्षाचे नेते एक नंबरचे खोटारडे आहेत. काल परवा पर्यंत आमदार @Dev_Fadnavis सातत्याने सांगत होते की OBC आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारांकडेच आहेत. केंद्र सरकारशी याचा संबंध नाही पण काल केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करत OBC आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारांना दिलेत. १/७
देवेंद्र फडणवीसांच्या पुर्वीच्या म्हणण्या प्रमाणे OBC आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडे नव्हते तर मग काल केलेली घटना दुरुस्ती कशा करता होती?आता फडणवीस म्हणताय की राज्य सरकारला अधिकार मिळालेत तर मराठ्यांना आरक्षण द्या. मला भाजप वाल्या वकिल नेत्यांच्या डिग्रीवर नेहमीच शंका येते. २/७
ज्या इंद्रा सहानी खटल्यावरुन आरक्षणाची मर्यादा ५०% च्या वर जाऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्याच निकालाच्या आधारावर मराठा आरक्षण असो किंवा OBC आरक्षणाचा निकाल असो तो दिला त्यात हा ५०% आरक्षणाचा मुद्दा कळीचा आहे. ही ५०% ची मर्यादा असे पर्यंत आरक्षण कसं देता येईल? ३/७
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(