My understanding of the ongoing case about #Maharashtrapolitics #ShivSenaCrisis :

You do not have numbers but try to question the authority of the Governor to call a trust vote
(1/8) Image
You resign before even facing a floor test and yet demand others to be disqualified
(2/8) Image
Your lawyers throw jargons instead of simple Constitutional references
(3/8) Image
Lawyers start quoting Sanskrit Verses
(4/8) Image
Lawyer asks how can one break away to form a new government by simply writing a letter to Governor
(5/8) Image
Lawyers imply to reinstate a CM who has already resigned
(6/8) Image
Lawyers cite Obama, US and UK in their arguments.
(7/8) Image
The common man is utterly confused by all this and just wants a quick decision.
(8/8) Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पाकीट तज्ञ (मोदी का परिवार)

पाकीट तज्ञ (मोदी का परिवार) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @paakittadnya

Feb 7
दमलेल्या काकाची कहाणी :

कोमेजून गेलेला एक माझा पक्ष,
पुतण्याकडे मी ठेवले नाही लक्ष.
मुलीच्या हातात मी दिले सर्वकाही,
संपले सगळे आता उरले नाही काही.
जाग येते आजकाल मला रात्रीत,
स्वप्नात माझ्या रोज येतो अजित.
सांगायची आहे रे लबाड पुतण्या तुला,
दमलेल्या काकाची ही कहाणी तुला.
(1/4)
आटपाट नगरात नेता एक राही,
काड्या करण्यात सगळा दिन जाई.
जातीवाद पसरवत राही दाहीदिशा,
मुखात वसे त्याच्या सदा आंफुशा.
जमलेच नाही चालणे सरळ,
दिवसभर तो ओकतो गरळ.
पट्ठे पकडून तो खोट्या बातम्या पेरी,
कोलंटीउड्या पाहून आम्हा येई घेरी,
राजकारणाचा याने केला खूळखुळा,
दमलेल्या काकाची.
(2/4)
सहस्त्रचंद्र पाहून नाही गेला तो दमून,
अजून करतो दौरे राज्यभर फिरून,
असा कसा काका देव पुतण्यांना देतो,
नातवाचे झाले लग्न तरी निवृत्ती ना घेतो.
पंतप्रधानपद कधीच गेले निसटून,
चिन्ह पण नेले पुतण्याने पळवून.
जरी असे त्याच्या चेहऱ्यावरती हसे,
त्याची हतबलता आता डोळ्यामध्ये दिसे.
(3/4)
Read 4 tweets
Dec 30, 2023
महाराष्ट्रातील उद्योजक गुजरातला का जातो?

1. मुबलक पाणी उपलब्धता : गुजरातमधील कानाकोपऱ्यात पाणी पोचले आहे. कुठेही उद्योग टाकायचा आहे तर उद्योगाना पाण्यासाठी प्राधान्य मिळते. सिंचन प्रकल्पातील सर्व पंप चालू असल्याने कालव्यात बारमाही पाणी असते.

महाराष्ट्राची परिस्थिती काय?
(1/6) Image
2. कामगार कायदे आणि स्थानीक नेतृत्व : राजकीय पक्षांच्या युनियन आणि हफ्तेखोरी गुजरातमध्ये जवळपास नाहीच. एखादा प्रकल्प पूर्ण करणे ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असते आणि त्यात कसूर केली जात नाही. उद्योजकांना त्रास देणे जणू पापच समजले जाते.

महाराष्ट्रात परिस्थिती काय?
(2/6) Image
3. सुलभ लायसन्स पद्धत : उद्योगाला लागणारी सर्व कागदपत्र द्यायला सिंगल विन्डो सिस्टीम गुजरातमध्ये आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाला कि त्वरित सुरु करणे सहज शक्य होते. कोणत्याही कारणामुळे त्यावर स्थगिती येणे हे नोकरशाहीचे अपयश मानले जाते.

महाराष्ट्रात परिस्थिती काय?
(3/6) Image
Read 6 tweets
Dec 26, 2023
महाराष्ट्राची भाषा संस्कृती :

महाराष्ट्र हे मराठीबहुल राज्य असून 69% लोक मराठी भाषिक आहेत. सातारा,भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 90% जनता ही मराठी भाषिक असून नंदुरबार व धुळ्यात सर्वात कमी मराठी आहेत. मुंबईत केवळ 35% मराठी भाषिक आहेत. 8 करोड मराठी भाषिक आहेत.
(1/7) Image
महाराष्ट्रात दुसरी प्रमुख भाषा हिंदी असून 10% जनता हिंदी बोलते. 25% मुंबईकर आणि 20% पुणेकर हे हिंदी भाषिक आहेत. नागपूरमध्ये हिंदी भाषिकांचा मोठा प्रभाव आहे. मराठवाड्यात ही 8-10% जनता ही हिंदी भाषिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव कमी आहे. राज्यात 1 करोड हिंदी भाषिक आहेत.
(2/7) Image
महाराष्ट्रातील तिसरी प्रमुख भाषा उर्दू असून काही जिल्ह्यांमध्ये उर्दू ही मराठीनंतरची प्रमुख भाषा आहे. यात अकोला, संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक जिल्हे येतात. या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात उर्दू भाषिक नगण्य आहेत. राज्यात 75 लाख उर्दू भाषिक आहेत.
(3/7) Image
Read 6 tweets
Dec 23, 2023
तीन पैश्याचा तमाशा :

पद्मश्री राष्ट्रपतींनी दिले होते, मग ते मोदींना का परत करत आहेत?

मोदी सरकारकडून त्यांना अडीच कोटी रुपये मिळाले, ते परत का केले नाहीत?

त्याना करोडो रुपये रोख,जमीन, घर,नोकरीची देयके मिळाली आणि त्याच्या प्रशिक्षणावर इतका खर्च झाला, ते परत का नाही केले?
(1/5) Image
उपराष्ट्रपतींना अपमानित केल्यामुळे काँग्रेसने जाट समाजाचा पाठिंबा घालवला. त्यातुन मार्ग काढायला ही गँग काही महिन्यांपूर्वी संपलेल्या नाटकासह परत आली आहे.

हे लोक निष्पक्ष आणि चुरशीच्या निवडणुका हरले. ब्रिज भूषण हे WFI चे अध्यक्ष नाहीत, तरीही यांची नाटकं चालू का आहेत?
(2/5)
या सर्वांशिवाय ~

1.औपचारिक कायदेशीर प्रक्रिया टाळून एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करणे.

2. दिल्ली पोलिसांनी तपास करणे त्यांच्या अजेंड्यावर नाही; याला ते पूर्णपणे नाकारतात.

3. न्यायालयात केस टाकायला यांचा नकार आहे. यांना कायदेशीर व्यवस्थेत कोणताही भाग नको आहे.

असे का?
(3/5)
Read 5 tweets
Dec 16, 2023
विरक्तस्य तृणं गेहं ,निःस्पृहस्य तृणं जगत :

१९८० च्या दशकात जन्माला आलेल्या बरेच जणांना हा चेहरा ओळखीचा असेल. आफ्रिकेची ओळख करून देणाऱ्या 'Gods must be crazy' चित्रपटातील हे पात्र . हि व्यक्ती बुशमन जमातीची होती . त्याचे नाव काओ टेके (आफ्रिकन उच्चार देवनागरीत शक्य नाही).
(१/६) Image
चित्रपटाचा दिग्दर्शक आफ्रिकेत फिरत असताना त्याची ओळख काओशी झाली . थोडे बहूत इंग्लिश बोलणाऱ्या काओला चित्रपटात काम मिळाले . त्याला ३०० डॉलर मोबदला आणि १२ शेळ्या देण्यात आल्या . या चित्रपटाने जगभरात २०० मिलियन (२० करोड) डॉलरचे कलेक्शन केले. काओ ला यातून काहीही मिळाले नाही.
(२/६) Image
पण काओ ला हाव नव्हती . आपल्या साध्या बुशमन राहणीत तो १२ शेळ्या घेऊन आनंदी होता . ३०० डॉलर मधून त्याने रेडिओ घेतला व उर्वरित पैसे घरात ठेवून दिले .

६ वर्षानंतर दिग्दर्शक परत आला . त्याला सिक्वेल बनवायचे होते . मागील चित्रपटात काओ ला दुर्लक्षित केल्याची बोच मनात होती.
(३/६)
Read 6 tweets
Sep 15, 2023
जागतिक लोकशाहीला धोका - नरेंद्र मोदी :

एक काळ होता जेव्हा भारतात प्रगल्भ लोकशाही होती. आपल्या कर्तृत्वाने पंतप्रधान बनलेले नेहरू, विरोधकांना सन्मान देणाऱ्या इंदिराजी, तळागळातुन वर आलेले राजीव गांधी,सर्वांगीण विचार करून निर्णय घेणारे मनमोहन सिंग या सारखे नेते आता उरले नाही.
(1/7) Image
पण मोदींच्या काळात हे लयाला गेले. त्यांनी एककल्ली निर्णय घेत देशाच्या विकासाची घडी बिघडवत जागतिक पातळीवर भारताची मान शरमेने झुकायला लावली आहे. देशातील जनता त्रस्त झाली असून मोदींना पर्याय शोधत आहे पण कित्येक लोकांना अजूनही मोदींविषयी सहानुभूती वाटते. त्यांच्यासाठी हा थ्रेड.
(2/7)
1. काश्मीरमध्ये सगळं उत्तम चालू होतं. यासिन मलिक सारखे लोक पाकिस्तानमधून परदेशी गुंतवणूक आणत होते. अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंब काश्मिरीयत जपत होते. भारतीय सेनेवर दगडफेक करायला स्थानीक लोकांना रोजगार ही मिळत होता. पण मोदींनी 370 कलम हटवून काश्मिरच्या आत्म्यावर आघात केला.
(3/7)
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(