How to get URL link on X (Twitter) App

More than 20% of the population in Akola and Amaravati speaks Urdu. There are many wards where Marathi is not spoken at all. We have turned a blind eye with mouths shut.
मशिदीवरचे भोंगे काढा आणि तिथे हनुमान चालीसा चालवा अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती . पण नवनीत राणा मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणत होत्या तेव्हा राज ठाकरे समर्थन करू शकले नाही . हि एक घोडचूक होती. बाळासाहेबांचे वारस म्हणून आपली प्रतिमा बनवण्याची संधी हातातून गेली.
हिंदूंवर जुलूम करण्यात गोव्यातील पोर्तुगीज धर्मगुरू अग्रेसर होते. त्यांचा गोंयभूमीवर अंमल असताना हिंदूंना शिखा ठेवायला ही कर भरावा लागत असे. 1705 साली हा कर 8 रुपये होता. कर भरता आला नाही म्हणून अनेक हिंदूंच्या शेंड्या कापण्यात आल्या. शेकडो वर्ष हे चालू होते.
2. कामगार कायदे आणि स्थानीक नेतृत्व : राजकीय पक्षांच्या युनियन आणि हफ्तेखोरी गुजरातमध्ये जवळपास नाहीच. एखादा प्रकल्प पूर्ण करणे ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असते आणि त्यात कसूर केली जात नाही. उद्योजकांना त्रास देणे जणू पापच समजले जाते.
महाराष्ट्रात दुसरी प्रमुख भाषा हिंदी असून 10% जनता हिंदी बोलते. 25% मुंबईकर आणि 20% पुणेकर हे हिंदी भाषिक आहेत. नागपूरमध्ये हिंदी भाषिकांचा मोठा प्रभाव आहे. मराठवाड्यात ही 8-10% जनता ही हिंदी भाषिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव कमी आहे. राज्यात 1 करोड हिंदी भाषिक आहेत.
उपराष्ट्रपतींना अपमानित केल्यामुळे काँग्रेसने जाट समाजाचा पाठिंबा घालवला. त्यातुन मार्ग काढायला ही गँग काही महिन्यांपूर्वी संपलेल्या नाटकासह परत आली आहे.
चित्रपटाचा दिग्दर्शक आफ्रिकेत फिरत असताना त्याची ओळख काओशी झाली . थोडे बहूत इंग्लिश बोलणाऱ्या काओला चित्रपटात काम मिळाले . त्याला ३०० डॉलर मोबदला आणि १२ शेळ्या देण्यात आल्या . या चित्रपटाने जगभरात २०० मिलियन (२० करोड) डॉलरचे कलेक्शन केले. काओ ला यातून काहीही मिळाले नाही.
पण मोदींच्या काळात हे लयाला गेले. त्यांनी एककल्ली निर्णय घेत देशाच्या विकासाची घडी बिघडवत जागतिक पातळीवर भारताची मान शरमेने झुकायला लावली आहे. देशातील जनता त्रस्त झाली असून मोदींना पर्याय शोधत आहे पण कित्येक लोकांना अजूनही मोदींविषयी सहानुभूती वाटते. त्यांच्यासाठी हा थ्रेड.
1. भारतात उघड्यावर शौच करणे सामान्य होते. सफाई कर्मचाऱ्यांना काम मिळत असे. मोदींनी घराघरात शौचालये बांधल्यामुळे या लोकांचा रोजगार गेला आहे.
मोदी दक्षिण भारत दौऱ्यावर गेले कि विरोधक उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे व्हिडीओ फिरवतात.
लोकसभा निवडणूक १९९९
शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आहेत . पण त्यांचा पक्ष कधीच राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनू शकला नाही . २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती . पण साहेबांनी केवळ २-३ अतिरिक्त खाती घेऊन मुख्यमंत्रीपद सोडले . हि खंत मला कायम राहील .
कलावतीताई सावंडकर गेले तीन वर्ष सोयाबीन, कापूस, कडधान्य यांची जैविक पद्धतीने शेती करत आहेत. 2021 मध्ये त्यांनी हळदीची शेती ही सुरु केली व त्यांच्या जैविक हळदीला 6000 प्रति क्विंटल भाव ही मिळत आहे. त्यांच्यासोबत जुळलेल्या 180 हुन अधिक महिला आता शेतीतून घर चालवत आहेत.