Adv Anand Dasa Profile picture
Against BJP ideology...... liberal. Truth.....All RT's & Like isn't Endorsement, proud to follow Rahul Gandhi. Andhbhakt & Sanghi stay away.....
Jul 15, 2023 6 tweets 1 min read
अदानी के लिए कुछ भी करेगा👇

शुक्रवारी गृहनिर्माण विभाग सोपवण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची शेवटची कृती म्हणजे अदानी समूहाच्या 5,069 कोटी रुपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला अधिकृतपणे मान्यता देणे, ज्यामध्ये 600 एकर प्राइम मुंबई जमीन आहे. हे मूळत: वेगळ्या बोलीदाराला दिले👇 आले होते. वादामुळे मूळ निविदा रद्द झाल्यानंतर, शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान मोदींचे सर्वात जवळचे मित्र एकमेव संभाव्य विजेते असल्याची खात्री करण्यासाठी निविदा अटी बदलण्यासाठी आश्चर्यकारक कलाबाजी केली. यामध्ये मागील विजेत्याला वगळण्यासाठी बोली जिंकण्यासाठी आवश्यक असलेली किमान👇
Jun 17, 2022 4 tweets 1 min read
जेव्हा केंद्र सरकार एखादी योजना किंवा कायदा आणते त्यावेळी त्याचा ड्राफ्ट हा संसदेच्या स्थायी समिती कडे पाठवला जातो. स्थायी समिती मध्ये सर्व पक्षीय सदस्य असतात. त्यामुळे नीट चर्चा होते. मग ती योजना संसदेत मांडली जाते. त्यावर साधकबाधक चर्चा होऊन ती योजना मंजूर केली जाते. पण 👇 मोदी सत्तेत आल्यापासून स्थायी समिती कडे अहवाल पाठवण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर मनमोहन यांच्या काळात 71% ड्राफ्ट हे पाठवले जात होते. त्यामुळे देशात अविश्वासाच वातावरण कधीही निर्माण झालं नाही.
अग्निवीर साठी कोणती कमिटी नेमली होती, त्या कमिटी मध्ये कोण कोण होत जरा सांगता का? 👇
Mar 17, 2022 9 tweets 2 min read
🙏 फक्त,विचार तर करा! 🙏

काश्मीर मधे सगळेच मुसलमान आतंकवादी
किंबहुना तो धर्मच आतंकवादी हे कन्क्लूजन काढण्यार्‍यांना एकच विचारायचय

उद्या शिखातला कुणी हूशार विवेक अग्नीहोत्री उठला आणि त्याने 1984चे दंगे हिंदूनी शीखांचे केलेले जेनोसाईड (Genocide) होते असे पोट्रे केले आणि👇 1) पंजाब मध्ये रिलीज केला की
"सच्चा पंजाबी ये पिक्चर देखेगा"
"तुमको वाहेगुरूजी की सौ"

कारण हे उघड सत्य आहे की,
मरणाऱ्यात बहूतांश शीख होते
आणि
मारणाऱ्यात बहूतांश हिंदू होते

वरून
मुख्यमंत्री भगवंत मान सुरात सुर आळवत म्हटला,
की
"वर्षानुवर्षे लपवलेले हेच खरे सत्य आहे"
👇 2)
Mar 15, 2022 5 tweets 1 min read
नक्की वाचा. खूप हसाल👇😂

जोशी काका: अरे बाळा काश्मीर फाईल्स नक्की बघ हा, काँग्रेसमुळे पंडितांना काश्मीरमधून कसे हाकलून लावले हे दाखवले आहे.

बाळा: पण काका त्यावेळी भाजप च्या पाठिंब्यावर जनता पक्षाचे वी पी सिंग पंतप्रधान होते ना.

जोशी काका: अरे पण राज्यात भाजपचे सरकार नव्हते ना. बाळा: पण त्यावेळी तर राज्यात राष्ट्रपती राजवट होती आणि संघाचे स्वयंसेवक जगमोहन हे राज्यपाल होते म्हणजे सगळा कारभार त्यांच्याकडे होता ना.

जोशी काका: अरे पण पंतप्रधान भाजपचा नव्हता ना.
👇
Apr 18, 2021 5 tweets 2 min read
काल मुंबई पोलिसांनी एका डिस्ट्रिब्युटर ला 50000 रेमडीसवीर इंजेक्शन प्रकरणी चौकशीला बोलवले. तेव्हा तिथे खुद्द फडणवीस आणि दरेकर हे देखील प्रकट झाले. इतकी तत्परता तेही एका व्यापाऱ्यासाठी.
चला आता बाकीच्या गोष्टी पाहू. आधी हा विडिओ पहा.
1) केंद्र सरकारच्या नियमानुसार कोणालाही 👇 या इंजेक्शनचा साठा करता येत नाही.
2) राज्य व केंद्र सरकार सोडून इतर कोणीही हे डिस्ट्रिब्युट करू शकत नाही.
3) केंद्र सरकारचा नियम पायदळी तुडवला जात आहे.
4) 4.75 कोटी च्या इंजेक्शन ची माहिती मेडिकल संस्था, केंद्र आणि राज्याला त्या व्यापाऱ्याने दिली होती का?
5) इतका मोठा साठा 👇
Jan 21, 2021 8 tweets 2 min read
आज कृषी कायद्यावर सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्या भूमिकेबद्दल बोलतोय.
गंभीर मुद्दा आहे, नेहमीप्रमाणे आपण नक्की वाचाल अशी आशा 🙏

1) केंद्र सरकारने ज्यावेळी हे कायदे केले त्यावेळी त्यांनी कोणाशीही चर्चा केली नाही. कायदे स्थायी समितीकडे पाठवणे अपेक्षित होते. कोरोनकाळात 👇 घाईघाईत कायदे पास केले. त्यानंतर संसदेत चर्चा नाही. कायदे आणायच्या अगोदर कोणत्या शेतकरी संघटनेशी चर्चा न केल्याची माहिती RTI खाली आहे.
हा अंबानी अदानी या शेतकऱ्यांशी चर्चा केली असेल तर माहित नाही.

2) मुळात कृषी हा विषय राज्य सरकारशी संबंधित आहे. त्यामध्ये केंद्र हस्तक्षेप करू 👇
Jan 1, 2021 9 tweets 7 min read
200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली.

350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदींनी तोच गॅस 700 रुपयांना करून आमची लूट थांबवली. पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली.

पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली.
Dec 31, 2020 9 tweets 6 min read
खरंच हिंदू धोक्यात आला आहे का?
तर त्याच उत्तर "होय" असं आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भक्तांनी जास्त खुश होण्याचे कारण नाही.
धागा वाचा 👇
1) नोटबंदी - नोटबंदी चे फायदे मोदीजींनी भरपूर सांगितले होते. 50 दिवस मागितले.
त्यानंतर अजून भाजपाला नोटबंदीचे फायदे सांगता आले नाहीत.👇 नोटबंदी मुळे आतंकवाद, काळा पैसा बाहेर येणार होता. प्रत्यक्षात तसें घडले का? याचा विचार प्रत्येकाने करावा.
याउलट नोटबंदी फसली त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आणि त्याचा फटका जनतेला बसला.
अनेकांनी या दरम्यान आपले पैसे गमावले, नातेवाईक गमावले, उद्योग धंदे बंद पडले, रोजगार गेले 👇
Dec 27, 2020 14 tweets 8 min read
खरा पप्पू कोण?
यावर हा धागा आहे. नक्की वाचा 👇
आदरणीय @narendramodi यांनी PM पदाची सूत्र 2014 ला हातात घेतली. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय हे कसे चुकीचे आहेत हे आदरणीय @RahulGandhi यांनी वेळोवेळी सांगितले.
भाजपा व त्यांच्या IT सेल ने राहुल हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी👇 पूर्ण ताकद लावली. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ तोडून जगासमोर आणले आणि त्यांना पप्पू ठरवण्यासाठी एक रान पेटवलं.
पण राहुल गांधी डगमगले नाहीत. त्यांनी या सर्वांचा सामना केला आणि मोदी सरकारचे निर्णय कसे चुकीचे आहेत हे कोणत्याही कारवाईला न घाबरता मांडले.
मोदी सरकारने जे निर्णय घेतले,👇
Dec 22, 2020 17 tweets 8 min read
आदरणीय @narendramodi आपणास पत्रास कारण की,
नमस्कार,
आपल्याशी कृषी कायद्याच्या बाबतीत बोलण्यासाठीचा हा अट्टहास. सांभाळून घ्या जास्त बोललो तर.
कृषी कायदे चांगले आहेत असं आपण सांगत आहात. जनतेचा आपल्यावर विश्वास का नाही याचा कधी विचार केला का आपण?
कारणे👇
1) नोटबंदी - अचानक केलेली
👇 नोटबंदी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. रांगेत थांबणे लोक विसरली नाहीत.रांगेत मृत्यू झालेले विसरले नाहीत.नोटबंदी लोकांचे झालेले हाल आपल्याला दिसले नाहीत. नोटबंदीत आपण 50 दिवस मागितले,त्यानंतर आपण त्याचे फायदे सांगणार होता.अजून त्याचे फायदे आपण सांगितले नाही.आतंकवाद कमी झाला नाही.👇
Dec 20, 2020 4 tweets 4 min read
मित्रांनो आपण 21 व्या शतकात राहतो. आज जग खूप पुढे गेले आहे. भारत देश पण तितकाच पुढे आहे. भारताला पुढे नेण्यात @INCIndia चे योगदान खूप आहे. आजचे सत्ताधारी देशाला धर्माच्या विळख्यात अडकू पाहत आहेत.
भारतीयांनो एक विचार करा, तुम्ही हिंदू मुस्लिम धर्म इतिहास या गोष्टीवर चर्चा केली 👇 तर तुमचे पोट भरणार आहे का?
या लोकांना तेच हवंय. तुम्ही जितका वेळ यात गुंतून पडाल तोपर्यंत तुम्ही त्यांना विकासावर प्रश्न विचारणार नाही. हे त्यांना ठाऊक आहे.
म्हणून आपण किती गुंतायचे बघा. आज 6 वर्षातल्या कामगिरीवर चर्चा होणे अपेक्षित असताना हे कट्टर वादावार चर्चा करतात यातच 👇
Dec 19, 2020 5 tweets 5 min read
मित्र @malhar_pandey याचे कोणतेही ट्विट पहा. त्यामध्ये आपल्याला धर्म, हिंदू मुस्लिम याव्यतिरिक्त काही दिसणार नाही.
ही लोक कधीही देशाच्या प्रगतीवर बोलणार नाहीत. कारण प्रगतीवर जेव्हा बोलायला जातील तेव्हा यांची तोंड आपोआप बंद होतील. यांना फक्त मोदी सरकारचे 6 वर्षातील काम विचारा 👇 उत्तर मिळणार नाही. लगेच संघोटी मानसिकता तुम्हाला धर्म हिंदू मुस्लिम या विषयावर आणतील आणि तुमची आई बहीण काढायला सुरुवात करतील.
हाथरस, अर्णब, कंगना इ विषयावर या मल्हारने इतके थ्रेड लिहिले. त्याला साधे प्रश्न विचारले तर उत्तर नव्हते त्याच्याकडे.
मल्हार सामाजिक एकोपा बिघडवून