How to get URL link on X (Twitter) App
“One thing I like to impress on you is that the community can live in peace only when it has enough moral but indirect pressure over the rulers. Even if a community is numerically weak, it can keep its pressure over the rulers and create its dominance as is seen by the example of
Ambedkar, without skipping a beat, replied “No.”
River valley project were outlined by him. In 1945, under the chairmanship of Dr. Babasaheb Ambedkar, then Member of Labor, it was decided to invest in the potential benefits of controlling the Mahanadi for multi purpose use. But almost were hiding and wrongly been attributed
जग सोडून गेली आहे हे समजल्यावर मला जे वाटले ते त्यानंतर तसं अनुभव कधीच नाही आला आणि आयुष्य किती छोटं आहे याची जाणीव होते, स्मिता पाटील यांच्या आज स्मृती दिवस !! ❤️
खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते चेहऱ्यावरुन उग्र व गंभीर दिसत असले तरी ते अत्यंत मायाळू आहेत, याचा आम्हांला नेहमीच अनुभव येतो. एखादा जिन्नस मागितला की तो आम्हांला केव्हाही मिळतो. पण आम्हांलाच तो मागावा कसा अशी उगाच मनातल्या मनात भीती वाटते. आमची
मागतंय. आलेला प्रत्येकजण भरल्या हातानेच परत जातोय. आणि, मग तो अजरामर संवाद
इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि पुत्र यशवंतराव ही नहीं, पत्नी रमाबाई और घर-परिवार पर ध्यान देने की फुर्सत बाबा साहब के पास नहीं थी. उनके सतत सम्पर्क में रहने वाले, चाहे सोहनलाल शास्त्री हो या फिर नानक चंद रत्तु ;
जाळला. त्याच्या पायाला दोर बांधून भर बाजारपेठेत कुत्र्याप्रमाणे फरफटीत नेले व खून करण्याची धमकी दिली.
आले. तितक्यात, फाटलेल्या-विटलेल्या जुनेऱ्यातील तीन चार वृध्द स्त्रिया त्यांना अचानक आडव्या झाल्या.
आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. दुर्दैवाने अनेकांना बाबासाहेब शेतकऱ्यांचे कैवारी देखील होते, हे अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचारांच्या उपेक्षेतून शासनकर्त्यांची उदासीनताच प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची अंमलबजावणी केली, तर शेती व ग्रामीण
आज आमचं जे काही आहे
गुलामगिरीच्या गटारांमधून बाहेर काढून आपल्या मौलिक विचारांनी आणि कृतीने स्वच्छ करून धनसंपन्न केलं. आपण आपलं अख्ख आयुष्य कष्टपद जगलात स्वतःच्या जीवाची आरोग्याची पर्वा न करता आपल्या महापरिनिर्वाण पर्यंत अखंड संपूर्ण देशासाठी समाजासाठी झटत होतात. प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपण अतिउच्च
रात्रीच बाबासाहेबांची ज्योत मालवली होती. मृत्यूची ही कल्पनाच करता येत नव्हती. त्यांचा मृत्यू अगदी आकस्मिक होता. या वेळेला माझ्या मनाची काय स्थिती झाली हे शब्दात सांगता येणार नाही. आजपर्यंत ज्या सूर्याच्या प्रकाशात मी माझा जीवनक्रम आक्रमित होतो. ज्या सूर्याच्या प्रभावाने मला
आवरू शकले नाहीत . आचार्य अत्रे म्हणाले."मराठी पत्रकार व लेखक यांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला मी आदरांजली अर्पण करण्यास उभा आहे .या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूला मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे .मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ?