How to get URL link on X (Twitter) App
कबुतर वेड्यासारखं बटन दाबू लागलं, थकत-भागतही थांबत नव्हतं. अन्न मिळत नसलं तरी प्रयत्न सुरूच.
भारताचं सरासरी टेरीफ दर सध्या जवळपास 12% आहे जो जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक मानलं जातं.
ह्या घटनेला म्हणतात – lluvia de peces म्हणजेच माशांचा पाऊस.
गटारी नाही, गतहारी अमावस्या!
शिक्षकांसाठीच्या शासकीय 'शालार्थ' पोर्टलचा गैरवापर करून हजारो कोटींचा घोटाळा उघड झालाय. 2012 पासून सुरू असलेल्या या पोर्टलवर बनावट आयडी तयार करून, गैरकायदेशीर पद्धतीने पगार काढण्यात आलेत. अंदाजे 2,000–3,000 कोटी रुपयांचा चुना लागला आहे सरकारला!
Goal ठरवा:
ऑफिसच्या मीटिंगमध्ये, मुलाखतीत किंवा मित्रांमध्ये तुम्ही फक्त ऐकत राहता, आणि मनातली गोष्ट बाहेर पडतच नाही? जर तुम्हाला असं वाटत असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहोत, जे तुमची ही अडचण दूर करू शकते. या पुस्तकाचे नाव आहे ‘मास्टरिंग योर कम्युनिकेशन’. हे पुस्तक तुम्हाला शिकवते की तुम्ही तुमच्या शब्दांनी कसा प्रभाव पाडू शकता, आत्मविश्वासाने कसे बोलू शकता आणि तुमची गोष्ट इतरांपर्यंत कशी पोहोचवू शकता. चला, या पुस्तकाचा सारांश आणि त्यातून मिळणाऱ्या खास टिप्स जाणून घेऊया, ज्या तुमच्या बोलण्याच्या शैलीत क्रांती घडवू शकतात.
रोजच्या सवयीप्रमाणे, सकाळी मुलांना शाळेत जायची वेळ झाली होती. या कुटुंबाने, शाळेचा बसचा पर्याय उपलब्ध असतानाही, आपल्या 7-8 वर्षांच्या मुलासाठी खासगी रिक्षाची व्यवस्था केली होती. या रिक्षाचालकाचं काम होतं, हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत मुलाला नेणं आणि दुपारी परत घरी आणणं.
आपण थकतो, आजारी पडतो आणि आतून तुटतो फक्त श्वासामुळे.
ही परिस्थिती 1973 मधील तेल संकट परत आणेल? तेव्हाही मध्य पूर्वेतील तणावामुळे संपूर्ण जगाचा आर्थिक तोल ढासळला होता, आणि आताही तसाच धोका निर्माण झाला आहे. तेल, व्यापार, सायबर हल्ले, अण्वस्त्र प्रसार आणि दहशतवाद या सगळ्या गोष्टींवर याचे दूरगामी परिणाम होतील.
भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर टर्कीचे परराष्ट्रमंत्री हाकन फिदान यांनी भारताची ही कारवाई निषेध करून, परिस्थिती बिघडू शकते असा इशारा दिला. या वक्तव्यामुळे भारतीय लोकांमध्ये संताप पसरला.
ही पत्रकार परिषद सकाळी १० वाजता होणार होती, पण ती सायंकाळी ५:३० वाजेपासून सुरू झाली. मुख्य सहभागी होते – परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, इंडियन आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी, आणि इंडियन एअर फोर्सच्या विंग कमांडर व्योमिका सिंग.
सोमवारी सायंकाळी पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹१ लाखाच्या वर गेली. खरंतर सोनं ₹97,200 प्रति 10 ग्रॅमच्या दराने विकलं जात होतं, पण त्यावर 3% GST धरला तर किंमत ₹1 लाखच्या पुढे जाते. ही एक ऐतिहासिक घटना आहे कारण याआधी कधीच एवढी किंमत झाली नव्हती.
1. परवाना नसताना वाहन चालवणे:
अमेरिकन राजकारणी रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांनी हल्लीच एक मुलाखतीत म्हटलं की हे युद्ध झालंच नसतं, जर अमेरिकेने अगोदरच नाटोचा विस्तार थांबवला असता. रशियाची एकच मागणी होती ~ त्याच्या शेजारच्या देशांना नाटोमध्ये सामील करू नका. पण अमेरिका ऐकायला तयार नव्हती.
मॅगीच्या एका पॅकेटमध्ये दोन प्रमुख भाग असतात - नूडल्स आणि मसाला पाउडर (टेस्टमेकर). दोन्हींच्या घटकांचे आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात.
हे विधेयक केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये मोठ्या वादाचे कारण ठरले आहे. विरोधकांचा आरोप आहे की सरकार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि कायद्याचा गैरवापर करत आहे. तर सरकारचे म्हणणे आहे की, वक्फ कायद्यात सुधारणा करणे अत्यावश्यक झाले होते.
बायजू एकेकाळी भारतातील सर्वात मोठं एडटेक स्टार्टअप होतं, ज्याची किंमत $22 अब्ज होती. पण आक्रमक आणि फसव्या विक्री तंत्रांमुळे ते ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही धोक्याचं उदाहरण बनलं. 2011 मध्ये बायजू रविंद्रन यांनी ही कंपनी सुरू केली, आणि सुरुवातीला त्यांनी
काहीच न करता वाया घालवतोय. मग प्रश्न पडतो, आळसावलेली माणसं काय कामाची? नवीन तंत्रज्ञान, खासकरून AI, आपल्याला आळशी बनवतंय का? की हे आपल्या हातात आहे की आपण हा वेळ कसा वापरतो?
अनलॉग पनीर म्हणजे काय?
26 जानेवारी 1965 – भारताचा 16 वा प्रजासत्ताक दिन! साऱ्या देशात उत्साहाचं वातावरण होतं. पण तामिळनाडूमध्ये तो दिवस रक्तरंजित ठरला. कारण होतं – भाषा!